वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोना महामारीदरम्यान कडक तरतुदी लागू करण्यात आल्या असूनही सार्वजनिक ठिकाणी थुंकणे ही एक मोठी समस्या बनून आहे. यावर उपाय म्हणून भारतीय […]
वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू -काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सला (एनसी) आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा झटका बसला आहे. जम्मू विभागातील पक्षाचे अध्यक्ष देवेंद्र सिंह राणा यांनी पक्षाच्या प्राथमिक […]
विशेष प्रतिनिधी कोची: मी स्वतः पैसे भरून लस घेतली आहे.सरकारला पुरेशा कोरोना लस उपलब्ध करुन देता आल्या नाहीत. मी स्वतः पैसे खर्च केले आहेत. त्यामुळे […]
प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, लखीमपूर खेरी घटनेतील […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 66,85,415 मात्रा देण्यात आल्यामुळे, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोळशाच्या कमतरतेबद्दल अनावश्यकपणे भीती निर्माण करण्यात आली आहे गेल आणि टाटा यांच्यातील विसंवादामुळे हे झाले आहे, असे केंद्रीय ऊर्जा मंत्री […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने एका महत्त्वपूर्ण निर्णय घेत खाद्यतेल आणि तेलबीयांच्या साठ्यांच्या आकारावर 31 मार्च 2022 पर्यंत मर्यादा घातली आहे.विशिष्ट […]
यूपी काँग्रेसने 2022 च्या विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून औपचारिकरीत्या आपला निवडणूक प्रचार सुरू केला आहे. प्रियांका गांधींनी प्रथम वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर आणि दुर्गा मंदिरात […]
भारत सरकारने कोविड लसीची निर्यात पुन्हा सुरू केल्यानंतर रविवारी लसीची पहिली खेप म्यानमार, नेपाळ आणि बांगलादेशला पाठवण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॅक्सिन मैत्री अंतर्गत भारताने […]
भाजप खासदार वरुण गांधी लखीमपूर खेरी जिल्ह्यातील टिकुनिया येथे 3 ऑक्टोबर रोजी झालेल्या हिंसाचारापासून सरकारला सतत लक्ष्य करत आहेत. लखीमपूर हिंसाचारानंतर वरुण गांधी यांनी […]
राहुल गांधींचा लखीमपूर खिरी दौरा देखील केवळ राजकीय पर्यटनाचा नमुना आहे. त्यात खरी सहानुभूती आणि करुणा नाही, असा आरोप केंद्रीय ग्रामविकास आणि पंचायती राज मंत्री […]
राजस्थानच्या हनुमानगढमध्ये एका दलित युवकाची हत्या केल्याप्रकरणी बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) अध्यक्षा आणि यूपीच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. मायावतींनी […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : आंध्र प्रदेश, गुजरात, पंजाब, राजस्थान, झारखंड, बिहार, दिल्ली आणि तामिळनाडूसह अनेक राज्यांमध्ये विजेचे संकट गडद होत आहे. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी कोळशाच्या […]
वृत्तसंस्था मॉस्को : रशियाच्या तातारस्तान प्रदेशातील मेंझेलिंस्क येथे रविवारी एक विमान कोसळले. विमानात 21 पॅराशूट डायव्हर्ससह 23 जण होते. 23 पैकी 7 जणांना वाचवण्यात यश […]
लखीमपूर खेरी प्रकरणात हिंदू विरूद्ध शिख असा धार्मिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे खासदार वरुण गांधी यांनी केला […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह 2021 मध्ये जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या योगदानाचा विषय निघाला, त्यावेळी इतिहासकार विक्रम संपत यांनी काँग्रेसचे खासदार शशी थरुर […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींनी नवरात्रीच्या पाचव्या दिवशी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत व सगळ्यांना आरोग्य व समृद्धी लाभो अशी प्रार्थना केली आहे. रविवारी पंतप्रधान […]
लखीमपूर खेरी हिंसाचारप्रकरणी काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या 7 सदस्यीय शिष्टमंडळासह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे भेटीची मागणी केली आहे. शिष्टमंडळाने राष्ट्रपतींसमोर वस्तुस्थिती तपशीलवार मांडण्याची […]
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यात पीएम पॅकेजअंतर्गत तैनात असलेले 70 टक्के कर्मचारी जम्मूला परतले आहेत. कर्मचाऱ्यांनी सांगितले की, कलम 370 रद्द केल्याच्या वेळी काश्मीर खोऱ्यात असुरक्षिततेचे […]
सार्वजनिक आयुष्यात पंतप्रधान मोदींचना 20 वर्षे पूर्ण झाल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी सरकारी वृत्तवाहिनी संसद टीव्हीला विशेष मुलाखत दिली. यादरम्यान ते म्हणाले की, […]
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा भार पडत आहे. या वाढत्या किमतींमुळे प्रत्येकजण त्रस्त आहे. देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलची […]
या वर्षाच्या सुरुवातीला पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या घटनांप्रकरणी सीबीआयने पूर्व मेदिनीपूर येथून 11 जणांना अटक केली आहे. कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, पश्चिम बंगालमधील […]
केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले की, 2022 मध्ये भारतातील संपूर्ण हज प्रक्रिया 100 टक्के डिजिटल होईल. नक्वी यांनी शनिवारी मुंबईतील हज हाऊसमध्ये ऑनलाइन […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भारताला अभूतपूर्व कोळसा टंचाईस सामोरे जावे लागत असल्याचा इशारा केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंग यांनी दिला आहे. दिल्ली आणि पंजाबसह अनेक […]
चीननंतर आता भारतातील विजेचे संकटही गडद होत चालले आहे. दिल्लीत ब्लॅकआऊटचा इशारा जारी करण्यात आला आहे, तर यूपीतील आठ कारखाने ठप्प झाले आहेत. पंजाब आणि […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App