प्रतिनिधी मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या काल सिल्वर ओक या पवारांच्या निवासस्थानी चर्चा झाल्यानंतर त्या संदर्भात […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीची संभाजीनगरची पहिली वज्रमूठ सभा झाल्यानंतर महाविकास आघाडीत चार मुद्द्यांवर असे मतभेद उत्पन्न झाले की वज्रमूठीची सर्व बोटे ढिल्ली होऊन […]
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने दाखल केलेल्या आरोप पत्रामध्ये अजितदादा पवार आणि सुनेत्रा पवार यांचे नाव नाही. […]
‘’पक्ष गेला, चिन्ह गेले आणि आता स्वाभिमानही गेला.’’ असं देखील शीतल म्हात्रेंनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या दररोज अचंबित करणाऱ्या घडामोडी […]
प्रतिनिधी मुंबई : मार्च व एप्रिल या महिन्यात राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान झालेल्या शेतीपिकासाठी हेक्टरी 50 हजार रुपये व फळबागांसाठी हेक्टरी एक […]
‘’घरात बसून पक्ष संपवणाऱ्या व्यक्तीने कर्तव्यनिष्ठ व्यक्तीबद्दल बोलू नये.’’ असंही भाजपाने म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना(ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकारपरिषदेतून […]
बाबरी मशीद तोडत असताना उद्धव ठाकरेंचं नेमकं योगदान काय? याबद्दल महाराष्ट्राला कधीतरी माहिती द्या, असंही नितेश राणे म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई : सध्या अयोध्या […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना सहकारी पक्षांना विश्वासात घेतले नाही. त्यांनी परस्पर राजीनामा दिला त्यांनी सहकारी पक्षांबरोबर डायलॉग ठेवायला […]
वृत्तसंस्था मुंबई : आयकर विभागाने मंगळवारी मोठी कारवाई केली. त्यामध्ये गुजरात येथील वापी या भागात शाह पेपर मिलवर कारवाई केली. सुमारे 350 कोटी रुपयांची कर […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या राजकीय बॉम्बस्फोट करण्याच्या मूडमध्ये दिसत आहेत. अदानी प्रकरणावरून त्यांनी मोदी अदानींची बाजू घेत काँग्रेसवर विशेषतः […]
प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सहकारी पक्षांना विश्वासात न घेता राजीनामा देऊन टाकला. त्यांनी सहकारी पक्षांची डायलॉग ठेवायला हवा होता, असे वक्तव्य […]
प्रतिनिधी मुंबई : अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशीद पाडण्याच्या श्रेयावरून भाजपचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचंड घमासन माजले आहे. […]
प्रतिनिधी मुंबई : भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी अनेक समाजसुधारक, लेखक, कवी, राजकीय नेते आणि स्वातंत्र्यसैनिकांचे मोठे योगदान आहे. त्यात क्रांतिकारी स्वातंत्र्य सैनिक वीर सावरकर […]
वृत्तसंस्था पुणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून फोन करणार्याने एकनाथ शिंदे यांना उडवून […]
प्रतिनिधी मुंबई : गत महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून महाराष्ट्र सरकारने सोमवारी 177.8 कोटी रुपये शेतकऱ्यांना जाहीर केले. एका सरकारी पत्रकानुसार, […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने कायदेशीर तरतुदी आणि नियमावली यांच्या आधारे शरद पवारांना धक्का देत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतला आहे. […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ शरद पवारांना जबरदस्त धक्का दिला आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून […]
प्रतिनिधी मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक नेत्यांच्या मागे आयकर विभाग (इन्कम टॅक्स), अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि सीबीआयचा ससेमिरा सुरू आहे. यातील काही नेत्यांना […]
प्रतिनिधी नाशिक : नाशिकमधील बागलाण तालुक्यातील बिजोटे, आखतवाडे, निताणे गावामध्ये बेमोसमी पाऊस, वादळी वारा आणि गारपीटीमुळे बाधित झालेल्या पिकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. […]
‘’मंत्रीपद मिळवण्यासाठी बावनकुळेंना भास्कर जाधवांसारखी पक्षांतरे करावी लागली नव्हती.’’ असंही केशव उपाध्येंनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे […]
मंदिरावर झाड कोसळून घडलेल्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून ३० पेक्षा अधिकजण जखमी आहेत. विशेष प्रतिनिधी नागपूर : राज्यभरात काल अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने […]
प्रतिनिधी मुंबई : सध्या संपूर्ण देशभरात सातत्याने हवामान बदल होत आहे. केरळपासून कर्नाटक, विदर्भ आणि उत्तरेत दिल्ली-पंजाब या राज्यांना सुद्धा हवामान बदलाचा फटका बसला आहे. […]
प्रतिनिधी लखनऊ : एकीकडे नागरी संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि दुसरीकडे बसपने आपल्या दोन नेत्यांची हकालपट्टी केली. माजी मंत्री राजकिशोर सिंह आणि त्यांचे भाऊ ब्रिजकिशोर […]
या दुर्घटनेत किमान ३०-४० जण जखमी झाले आहेत. विशेष प्रतिनिधी अकोला : राज्यभरात काल अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने अक्षरशा झोडपून काढले. अनेक ठिकाणी तर गारपीटही […]
प्रतिनिधी मुंबई : येत्या 20-30 वर्षांत भारत विश्वगुरू बनेल, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. पण भारताच्या विकासाचा वेग कमी […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App