एल निनो हा एक हवामानातील एक अविष्कार आहे. एल निनो नसताना उष्ण कटिबंधात सर्वाधिक उबदार पाणी पॅसिफिक महासागराच्या पश्चिम बाजूला इंडोनेशियालगत असते. येथील पाण्यावर हवेचा […]
जितीन प्रसादांसारखे तरूण नेते काँग्रेस सोडून चाललेत. ज्येष्ठ नेते त्यावर सत्य बोलत आहेत… आणि तरूण नेते यथातथ्य चालत आहेत… काँग्रेस श्रेष्ठी मात्र स्थितप्रज्ञ आहेत. young […]
माणसाच्या शरीराचे सामान्य तापमान ९८.६ अंश फॅरेनहाइट म्हणजेच ३७ अंश सेल्सिअस निश्चित करून आता सुमारे दोन शतके झाली आहेत. या तापमानापेक्षा जास्त तापमान झाले तर […]
सध्या मनुष्याबरोबरच वन्यप्राण्यांमधील जननक्षमता कमी होत असल्याचे पुरावे सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. वातावरणातील रासायनिक घटक हे यामागील प्रमुख कारण असले तरी प्राण्यांमधील जननक्षमतेवर पर्यावरण बदलाचाही […]
आपण स्वतःला कितीही हुशार मानलं तरीही बऱ्याचदा असं होतं की आपण आपल्या बुद्धीचा योग्य तऱ्हेने वापर करू शकत नाही. अनेक विद्यार्थ्यांना गोष्टी कशा लक्षात ठेवाव्या […]
आपल्याकडे म्हणतात ना, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. खर तर लहानपापासून हे वाक्य आपण ऐकत आलो आहोत. आपण केलेला प्रत्येक अयशस्वी प्रयत्न, आलेला प्रत्येक […]
राष्ट्रवादी काँग्रेसचा आज २२ वा वर्धापन दिन. या दिवसाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात बातम्या पेरून चाचपणी सुरू आहे… आपल्या खऱ्याखुऱ्या पसंतीचा मुख्यमंत्री गादीवर बसविण्याची चाचपणी… पण बातम्या […]
उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूकीचे पडघम वाजू लागल्याबरोबर सर्व पक्षांनी आपापले रंग दाखवायला सुरूवात केली आहे. पण यातले दोन महत्त्वाचे जुने खेळाडू अजून थंड बसलेत. तिसऱ्या […]
इंदिराबाईंबद्दल ‘गुंगी गुडिया’ असा उल्लेख केला जायचा. मात्र, इंदिराबाईंनी त्या अत्यंत सक्षम आहेत, जवाहरलाल नेहरू यांच्यापेक्षा कणखर आहेत हे स्वतःच्या कर्तृत्वानं सिद्ध केलं. इंदिराबाईंच्या बाबत […]
प्रत्येक नातं टिकवून ठेवायचं असेल, तर त्यात वाद झाल्यास ते सावरायलाही लागतात. त्या व्यक्तीच्या स्वभावाबरोबरच नाती पूर्ण जपावी लागतात. वाद झाले, तर नात्यामधलं प्रेम वाढतं […]
अमेरिकेत बालवाडीत जाणाऱ्या बहुतेक मुलांना डॉक्टेरांची भीती वाटते. बालरोगतज्ञांची भेट ही पालकांच्या दृष्टीनेही चिंतेची बाब असते. दोन ते पाच वर्षेवयोगटातील एकूण मुलांपैकी निम्म्याहून जास्त मुलांना […]
माणूस माणूस का आहे याचे विश्लेषण करताना संशोधक, शास्त्रज्ञ मानवाच्या बुद्धीमत्तेपर्यंत येऊन पोहचतात. संशोधक जुली डिलाशे याही त्यापैकीच एक. त्या सध्या व्हर्जिनिया विद्यापीठात माणूस इतर […]
जगात सर्वाधिक वेगाने धावणारा प्राणी अशी चित्त्याची ओळख आहे. हे जवळपास सर्वांनाच ठावूक आहे. तो ताशी 104 किलोमीटर या कमाल वेगाने धावू शकतो. पण चित्ताच […]
आपण किती जिवांना पोसतो? या प्रश्नाचं उत्तर आपल्या कल्पनेच्याही पलीकडे आहे. एक आई आपल्या बाळांना जन्म देते, बाळाचे पालनपोषण करते. एका आईला एकंदर आयुष्यात अनेक […]
काही वेळा आपण रात्री अंथरूणावपर पडलो की दिवसभराचा आढावा घेत असतो. आज दिवसभरात कुणाबरोबर मतभेद झाले असतील तर तोच विचार सातत्याने आपल्या आंतरमनात चालू असतो […]
मेंदू हा शऱीराताला सर्वात मुख्य अवयव आहे. याची आपणा सर्वांनाच कल्पना असते. साऱ्या शरीराचे नियंत्रण मेंदूच करीत असतो. त्यामुळे प्रत्येकानेच मेदूची विशेष काळजी घेण्याची गरज […]
पृथ्वीप्रमाणे अन्य कोणत्या तरी ग्रहावर माणसे राहतात का याचे कुतूहल त्याला सतत खुणावत असतेच. एलियन अर्थात परग्रहवासी खरोखर अस्तित्वात आहेत की नाहीत. ते जर […]
पावसाळ्याच्या सुरुवातीला वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार जास्त होतात. वीजपुरवठा खंडित झाला की, आपण वीजवितरण कंपनीला दोष देऊन मोकळे होतो. वीज का गेली, का जाते, या […]
चीनचे सर्वोच्च नेते क्षी जिंगपिंग यांनी कालच चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीत भाषण केले. काय आहे, त्यांच्या भाषणातला मनसूबा आणि त्याचा between the lines अर्थ, जगासाठी सांस्कृतिक धोक्याची […]
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पंतप्रधान नरेंद्र मोदींना जेव्हा दूर सारायचे तेव्हा सारेल. त्यांच्याजागी योगींना नाही, तर आणखी कोणाला आणून बसवायचे ते बसवेलही. पण भाजप पुढे जात […]
सुरुवातीला लोक मोबाईलचा वापर फक्त फोनवर संवाद साधण्यासाठी करत. कालांतराने मोबाईलमध्ये बदल होते गेले. नवनवीन टेक्नॉलाजी येऊ लागल्या तसा मोबाईलचा संवादाव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठी वापरही वाढला. […]
आपले लक्ष वर्तमान क्षणात आणण्याचा सराव माणसाला छोटय़ा छोटय़ा गोष्टींचा आनंद देऊ लागतो. बऱ्याचदा आपली आंघोळ यांत्रिकतेने होत असते. शरीरावर पाणी पडत असते, मन मात्र […]
सध्या कोरोनामुळे प्रत्येकाला स्वतःच्या घराचे महत्व पटलेले आहे. स्वथ-चा प्रशस्त फ्लॅट असावा असे प्रत्येकालाच वाटत असते. पण घर घेताना काही बाबी माहिती असणे गरजेचे असते. […]
नातं असणं म्हणजेच संवादाची शक्यता निर्माण होणं. नात्यांच्याच माध्यमातून निसर्गप्रेमी निसर्गाशी, ईश्वर मानणारे ईश्वराशी तर मानवतावादी सर्वांशी संवाद साधत असतात. नाती माणसाला घडवतात, की माणूस […]
वातावरणातील फेरबदल मानवी जीवनावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम करतात. आपल्या सूर्यमालेत पृथ्वी हा माणसाचे अस्तित्व असणारा एकमेव ग्रह आहे. त्यामुळे हरितगृह परिणामांकडे वेळीच लक्ष […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App