विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : विविध आर्थिक क्षेत्रातील ढाचांमध्ये सुधारणा यावर भर देण्यात आला आहे. यातील सर्वांत महत्त्वाच्या सुधारणा संरक्षण उत्पादनासाठी जाहीर करण्यात आल्या असून या क्षेत्रातील परकीय गुंतवणूक मर्यादा ४९% वरून ७४% वर नेण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. दारूगोळा कारखान्यांच्या निगमीकरणाबरोबरच शेअर बाजारात लिस्टिंग करून भारतीयांना शेअर उपलब्ध करून देण्याची घोषणाही त्यांनी केली. संरक्षण उत्पादन क्षेत्रातील हे एेतिहासिक पाऊल मानले जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App