आसाम सरकारने गेंड्याची २५०० शिंगे जाळली, शिंगात काहीही औषधी गुणधर्म नसल्याचे स्पष्ट ; गेंडे वाचवा मोहिमेला चालना देण्यासाठी उपक्रम


वृत्तसंस्था

दिसपूर : जागतिक गेंडा दिनी आसाम सरकारने चक्क २५०० गेंड्याची शिंगं जाळून टाकली आहेत. शिंगात औषधी गुणधर्म असतात, या एका चुकीच्या समज जनतेच्या डोक्यातून काढून टाकण्यासाठी हा उपक्रम राबविल्याचे सरकारने स्पष्ट केले. Assam government burn 2500 horns on world rhino day



जागतिक गेंडा दिवस २२ सप्टेंबरला केला जातो. त्या दिवशी आसाम सरकारने २५०० गेंड्याची शिंगं जाळून टाकली आहेत. आसामच्या गोलाघाट जिल्ह्याच्या बोकाखाट भागात एकूण २ हजार ४७९ शिंगं जाळली आहेत. ९४ शिंगं ही संशोधन आणि प्रशिक्षणासाठी ठेवली जाणार आहेत. खुद्द मुख्यमंत्री हिमंता बिस्व शर्मा यांनीच हेलिकॉप्टरमधून ही शिंगं जाळण्याची प्रक्रिया सुरू केली. ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करताना हिमंता बिस्व शर्मा यांनी अधिक माहिती दिली आहे.

Assam government burn 2500 horns on world rhino day

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात