विशेष प्रतिनिधी
मुंबई : एरवी विरोधक मतमोजणी झाल्यानंतर आणि आपला पराभव झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन किंवा निवडणूक आयोग यांच्या विरोधात तक्रारी करतात, पण आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदानाचा पाचवा टप्पा अधिकृतरित्या संपण्याआधीच निवडणूक आयोगावर पक्षपाताचा आरोप करत वेगवेगळ्या तक्रारी केल्या. यासाठी त्यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली.Screaming at EVMs after Ervi results; But today, before the end of polling, Thackeray’s complaints against Election Commission!!
निवडणूक अधिकाऱ्यांना पहाटे 5.00 वाजेपर्यंत सोडू नका. तुम्ही मतदानाचा हक्क बजावल्याशिवाय घरी जाऊ नका. जे अधिकारी तुम्हाला अडवतील त्यांची नावे शिवसेना भवनाकडे कळवा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले.
उद्धव ठाकरे म्हणाले :
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App