विशेष प्रतिनिधी
सातारा : गेल्या वर्षभरात वारंवार होणाऱ्या लॉकडाऊनमुळे सातारा जिल्ह्यातील व्यापारी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे साताऱ्यातील व्यापाऱ्यांनी लॉकडाऊन उठविण्याची एकमुखी मागणी केली. तसेच मूक आंदोलन केले.The lockdown broke the economic backbone; The plight of traders in Satara
लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्याने आर्थिक कंबरडे मोडले आहे. आता पुन्हा लॉकडाऊन लागू केल्याने सातारचे व्यापारी संतापले आहेत. व्यापाऱ्यांवर होत असलेल्या अन्याया विरोधात श्री.छ.सौ. वेदांतिकाराजे भोसले या देखील रस्त्यावर उतरल्या असून त्यांनी व्यापाऱ्यांच्या मागणीला पाठींबा दिला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App