प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकृतरित्या बहुमत गमावण्यापूर्वीच राजीनामा दिल्याने राज्यात सत्ता बदलत आहे. देवेंद्र फडणवीस अद्याप मुख्यमंत्री बनायचे आहेत. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री […]
प्रतिनिधी सातारा : सातारा जिल्ह्यात माऊलींचे लोणंदला दोन, तरडगावला एक, फलटणला दोन तर बरडला एक असे एकूण सहा मुक्काम होणार आहेत. माऊलींचा पालखी सोहळा लोणंद […]
प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर फडणवीस सरकारच्या पुन्हा येण्याची वाट मोकळी झाल्याची चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे आणि भाजप […]
प्रतिनिधी मुंबई : “नशीब आणि कर्तृत्व” ठाकरे सरकारच्या एक्झिट नंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहे. Raj Thackeray’s tweet in discussion […]
नाशिक : उद्धव ठाकरे यांचे सरकार विश्वास दर्शक ठराव मंजूर करून घेण्याआधीच पायउतार झाल्यानंतर मराठी माध्यमांनी उतावीळपणे देवेंद्र फडणवीस यांचे मंत्रिमंडळ “ठरवून” टाकले आहे आणि […]
‘मी मुख्यमंत्रीपदाचा त्याग करीत आहे.’ या वाक्यातील ‘त्याग करीत आहे’ हा शब्दप्रयोग उद्धव ठाकरे यांची मग्रुरी दर्शविणारा आहे. कारण माणसाने जे त्याच्या हक्काचे असते […]
प्रतिनिधी मुंबई : पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध 62 तालुक्यांतील 271 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 4 ऑगस्ट 2022 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार […]
प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्र गेले काही दिवस राजकीय गदारोळ सुरू असताना उद्धव ठाकरे यांचे मंत्रिमंडळ प्रत्यक्ष कामच करत होते. मंत्रालयातील कामात […]
प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडी सरकार अखेरच्या घटका मोजत असतानाच मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत काही मंत्र्यांमध्ये जोरदार वाद होऊन नाराजीनाट्य रंगले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ऊर्जामंत्री […]
प्रतिनिधी महाराष्ट्रात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचे सरकार संपुष्टात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर फडणवीस यांच्या […]
प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर भाजपमध्ये प्रचंड जल्लोष आहे. देवेंद्र फडणवीस सरकार येणार म्हणून ठिकठिकाणी जल्लोष साजरा होऊन मिठाई वाटली […]
प्रतिनिधी उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याने महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार पडले. मात्र, त्याआधीच सरकारवर संकटाचे ढग असताना उद्धव सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. औरंगाबादचे […]
प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिलेल्या आदेशात 30 जून रोजी फ्लोअर टेस्ट घेण्याचे आदेश दिले होते. […]
29 जून 2022 : महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा इतिहास घडून गेला. महाराष्ट्रातल्या दोन बलाढ्य राजकीय घराण्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या सरकारचा आज शेवटचा दिवस ठरला. […]
उद्धव ठाकरेंनी चारच दिवसांपूर्वी “वर्षा” सोडले ते “मातोश्री”वर दाखल झाले. आज मातोश्रीतून त्यांनी मुख्यमंत्री पद सोडले आणि विधिमंडळातली आपली कारकीर्दही संपुष्टात आणली. पण हे […]
प्रतिनिधी मुंबई : शरद पवारांच्या भरवशावर 25 वर्षे सरकार चालवण्याच्या वल्गना करणारी महाविकास आघाडी आणि तिचे सरकार ठाकरे सरकार अवघ्या अडीच वर्षात कोसळले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]
मुख्यमंत्री पद सोडताना उद्धव ठाकरे यांनी जे फेसबुक लाईव्ह मधून इमोशनल भाषण केले त्यामुळे ते अटल बिहारी वाजपेयी आणि एच. डी. देवेगौडा या दोन माजी […]
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना मोठे इमोशनल भाषण केले. शरद पवार आणि सोनिया गांधी यांना त्यांनी धन्यवाद दिले. पण आपल्या शिवसैनिकांच्या आणि शिवसैनिक […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : ठाकरे – पवार सरकारला अखेर सुप्रीम कोर्टाने मोठा झटका दिला. सुप्रीम कोर्टाने शिवसेनेचा युक्तिवाद पूर्णपणे फेटाळून लावत राज्यपालांचे बहुमत सिद्ध करण्याचे […]
प्रतिनिधी नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर संजय राऊत यांनी केलेल्या विविध वक्तव्यांचा हवाला सुप्रीम कोर्टात राज्यपालांचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी दिला. […]
प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे यांनी एकीकडे मंत्रिमंडळाच्या अखेरच्या ठरणाऱ्या बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबाद ते धाराशिव अशी हिंदुत्ववादी नामांतरे करून घेण्याचा फैसला जरूर केला, […]
प्रतिनिधी मुंबई : माझ्याच लोकांनी मला दगा दिला. त्याचे वाईट वाटते, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सगळी निरवा निरव करून आज सगळ्यांचा निरोप घेऊन मंत्रालयातून […]
प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या अखेरच्या ठरणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नामांतराचे शह – काट शह रंगले. औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव असे नामांतर करण्याचा निर्णय […]
प्रतिनिधी सांगली : 20 जून रोजी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 9 जणांचे मृतदेह सापडले होते. म्हैसाळ गावातील दोन भावांच्या कुटुंबात हे मृत्यू झाले. कुटुंब […]
नाशिक : एकनाथ शिंदे गट गुवाहाटीतून गोव्याकडे रवाना झाला असला तरी गुवाहाटीतल्या हॉटेल रेडिसन मधल्या अनेक रसाभरीत कहाण्या आजही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App