विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आरोग्य क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र आणि मनरेगा यांच्यावर विशेष भर देणाऱ्या आर्थिक सुधारणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज जाहीर केल्या. पीएम ई विद्या योजना आणि मनरेगासाठी एकूण १ लाख कोटींची तरतूद हे आज जाहीर करण्यात आलेल्या आर्थिक सुधारणांचे वैशिष्ट्य आहे.
आरोग्य क्षेत्र विस्तारणार
मनरेगाच्या तरतूदीत भरघोस वाढ
पीएम ई विद्या योजनेतून १२ वाहिन्या
शिक्षण व्यवसायात सुलभता आणण्यासाठी सरकार पुढील टप्प्यात मिशन मोडवर काम करत आहे. गेल्या २ महिन्यांत शाळांसाठी ३ वाहिन्या सुरु करण्यात आल्या असून लवकरच पहिली ते बारावीसाठी प्रत्येकी १ अशा १२ वाहिन्या शाळांसाठी सुरु करण्यात येणार आहेत.
अन्य आर्थिक सुधारणा
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App