अजित पवार यांची ताकद असती व त्यावेळी सोबत आणलेले आमदार त्यांना सांभाळता आले असते तर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार टिकलं असतं. ते सरकार ८० तासांचं […]
खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य बेताल आणि बेजाबदार आहे. आता तर न्यायालयाने काय केलं पाहिजे ते राऊत सांगताहेत. संजय राऊत यांच्यावर न्यायालयीन कारवाई करण्याची गरज […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून केंद्र सरकारने सुरू केलेल्या आत्मनिर्भर भारत योजनेचे बांगला देशाच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी कौतुक केले आहे. भारतात कोविड-१९ या साथीच्या […]
केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंंह तोमर यांनी लिहिलेले पत्र सर्व शेतकऱ्यांनी जरूर वाचावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. कृषिमंत्र्यांनी नम्रपणे संवाद करण्याचे आवाहन […]
अल्पसंख्यांकांसाठी भारत हा जगातील सर्वात सुरक्षित देश असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अल्पसंख्यांक समाजातील बहुतेक लोकांसाठी सर्वात जास्त स्वीकारलेले नेते आहेत. या समुदायाचा शासकीय नोकरीतील […]
ठाकरे – पवार सरकार केंद्र सरकारला बुलेट ट्रेनची जागा मेट्रो कारशेडसाठी वापरून काटशह देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण हे शक्य आहे का? विशेष […]
नितीन गडकरींची घोषणा; रशियाच्या मदतीने जीपीएस प्रणाली लागू केल्यानंतर उत्पन्नातही मोठी वाढ अपेक्षित वृत्तसंस्था नवी दिल्ली : पुढील दोन वर्षांत नवी प्रणाली लागू केली की […]
वृत्तसंस्था मुंबई : आधी कांजूरमार्गच्या मेट्रो कारशेडवरून विधिमंडळात राणा भीमदेवी थाटाची भाषणे… त्यानंतरच्या १२ तासांत उच्च न्यायालयात लेखी माघार… त्यानंतरच्या १२ तासांत उच्च न्यायालयाच्या निर्णयावर […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात शंभर कोटी रुपयांचा अब्रू नुकसानाची दावा ठोकण्याचा इशारा देऊन चोवीस […]
स्थानिक निवडणुकांमध्ये लोकप्रतिनिधींच्या संख्येत मोठी वाढ -25 ग्रामपंचायती ताब्यात, ग्रामपंचायतीत 1182, नगरपालिकेत 320, महापालिकांमध्ये 59 सदस्य संख्या विशेष प्रतिनिधी कोची : केरळमध्ये बरीच वर्षे राजकीय […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली (एएनआय): केरळातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपच्या प्रगतीचे कौतुक अध्यक्ष जे. पी.नड्डा यांनी केले असून कार्यकर्ते आणि जनतेचे आभार मानले आहेत. […]
वृत्तसंस्था हैदराबाद : चांगली नोकरी लावतो म्हणून हैदराबादेतून यूएईला नेलेल्य तीन कुटुंबीयांच्या सदस्यांचे त्या देशात हाल झाले. फसवणूक झाली. त्यांना भारतात परत आणण्यासाठी त्यांच्या हैदराबादमधील […]
निरिक्षकांची नियुक्ती; 200 जागा जिंकण्याचे ध्येय विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली (पीटीआय) : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यासाठी अध्यक्ष जे.पी. […]
कोणाला घ्यावं कोणाला न घ्यावं हा तुमचा प्रश्न आहे. पण इतक्या पलट्या मारून सुद्धा मान वर करून फिरणाऱ्याला मी मराठा मानत नाही. गप्प बसून ५ […]
महिलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या संघटनांशी चर्चा न करता स्त्री सुरक्षेविषयी कठोर तरतुदी असलेल्या शक्ती कायद्याचे विधेयक अधिवेशनात मांडले गेल्याबद्दल या संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला […]
मुंबई हायकोर्टाने दिलेला आदेश ही राज्य सरकारला मोठी चपराक आहे. सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच आरेतील जागेला मंजुरी दिलेली आहे. यामुळे आता तरी अहंकार सोडून आरेमध्येच काम […]
डिजीटल क्रांतीमुळे माहितीचा अधिकार सामान्यांपर्यंत गेला आहे. सामान्यांनाही माहिती मिळणे शक्य झाले आहे. त्यामुळे कृषि कायद्यांबाबत आम आदमी पक्षाच्या दुट्टपी भूमिकेचा नेटकऱ्यांनी पोलखोल केली आहे. […]
बिहारमधील समस्तिपूर जिल्ह्यात कोबीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना शेतातील कोबी नांगरून टाकण्याची वेळ आली होती. मात्र, नव्या कृषि कायद्यामुळे याच कोबीला दहा पट भाव […]
महिलांना मंदिर प्रवेश देण्यावरून गाजलेल्या शबरीमाला मंदिर परिसरातील महापालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेस आणि डाव्या आघाडीला जोरदार तडाखा बसला आहे. भारतीय जनता पक्षाला भरभरून जागा देत येथील […]
महाविकास आघाडीनं बारा महिन्यात एकही भाजपचा आमदार फोडला नाही. मारे आम्हाला नेहमी चॅलेंज देत होते, आमदार फोडू, त्याचं काय झालं? तुमचं डोकं फुटेल पण आमचा […]
गुजरात पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचा दारुण पराभव झाल्यावर कॉंग्रेस नेत्यांची पळापळ सुरू झाली आहे. प्रदेश् कॉंग्रेसचे अध्यक्ष अमित चावडा आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते परेश धानाणी यांनी राजीनामे […]
एनडीएने 20 पैकी 14 वॉर्ड जिंकले वृत्तसंस्था कासारगोड : केरळ राज्यातील कासारगोड जिल्ह्यातील मधुर पंचायतीच्या निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ( एनडीएने) 20 पैकी 14 […]
कांजुरमार्ग कारशेडबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशावर फडणवीसांची स्पष्टोक्ती विशेष प्रतिनिधी मुंबई – मुंबई मेट्रोच्या कारशेडची जागा बदलण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी अहंकरातून घेतल्याचे लक्षात आल्यावर काही अधिकाऱ्यांनी त्यांना […]
वृत्तसंस्था अलिगढ : देशातील जुन्या प्रख्यात अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी उमर सलीम […]
वृत्तसंस्था कोलकाता : भाजपापासून ओवैसींपर्यंत सगळ्यांना आक्रस्ताळे आव्हान देणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूळ काँग्रेसला भगदाड पडायला सुरवात झाली असून त्यांचे अत्यंत विश्वासू […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App