वृत्तसंस्था मुंबई : भारतीय हवामान खात्याने मान्सूनचा सुधारित अंदाज व्यक्त केला असून यंदा सरासरी 101 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. Good news for […]
व्यावसायिक वापरातील एलपीजी सिलिंडरचे दर 1 जून 2021 रोजी बदलले. प्रति सिलिंडर मागे 122 रुपयांची घसघशीत कपात केली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. परंतु, […]
वृत्तसंस्था लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणूकीला काही महिने बाकी उरले असताना राज्यातून पहिला राजकीय दावा आज करण्यात आला आहे. राज्यात भाजप ३०० जागा जिंकेल, […]
वृत्तसंस्था बीजिंग : भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये गलवान घाटीत झालेल्या हिंसक संघर्षात चीनचे सैनिक मारले गेल्याचे लिहिल्याबद्दल चीनमध्ये एका ब्लॉगरला ८ महिन्यांच्या तुरूंगवासात पाठविण्यात आले […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेले नियोजन प्रत्यक्षात उतरले तर येत्या डिसेंबरपर्यंत किमान तीनशे कोटी लशी उपलब्ध होतील. विशेषतः आॅगस्ट महिन्यापासून तर लशींची उपलब्धता […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : विमान अपघाताचे कारण शोधून काढण्यासाठी विमानात असलेला ब्लॅकबॉक्स मोलाची मदत करत होता. आता तो कारमध्येही बसविला जावा, असा आदेश युरोपात काढला […]
Fighter daughter jyoti – कोरोनाच्या संकटकाळात अनेक गेल्या दीड वर्षात शक्यतो आपण सगळ्यांनी दुःखाचाच सामना केला. बातम्याही तशाच समोर येत होत्या. मात्र या नकारात्मक बातम्यांच्या […]
वृत्तसंस्था पणजी : गोव्यात घटस्फोटाच्या घटना वाढत आहेत. विशेष म्हणजे नवदांपत्ये लग्नानंतर अवघ्या दोन ते तीन महिन्यांतच घटस्फोट घेत आहेत. या पार्श्वभूमीवर घटस्फोटाच्या घटना रोखण्यासाठी […]
Girl PM Modi – कोरोनाच्या संकटामुळं सगळ्यांच्या अडचणी तर वाढल्या आहेतच पण लहान मुलं घरात कोंडल्यामुळं ते प्रचंड कंटाळून गेले आहेत. शाळाही बंद आहेत, त्यामुळं […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा फटका बालकांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाच वर्षांखालील मुलांना ‘फ्लू’ची लस देणे महत्वाचे असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोनाविरोधी लशींची किंमत देशात एकसारखीच ठेवावी, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकारला केली. Covid Vaccines Price Must Be Uniform Supreme […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : वाढत्या कोरानामुळे गेल्या आर्थिक वर्षात जीडीपीत ७.३ टक्क्यांनी घट झाली. करोनाचा फटका जगभरातील अर्थव्यवस्थेप्रमाणेच देशातील अर्थव्यवस्थेला बसला आहे. देशाच्या इतिहासात […]
विशेेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोबाईलसाठी ५-जी तंत्रज्ञान वापरले तर त्यातून उत्सर्जित होणारी रेडिओ फ्रिक्वेन्सी ही मानवी जीवनाला खूप हानीकारक ठरेल. या तंत्रज्ञानाचा विपरित परिणाम […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लशींची किंमत, त्यांचा तुटवडा आणि प्रत्यक्ष ग्रामीण भागांमध्ये अद्याप या लशी पोचल्याच नसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने खंत व्यक्त केली […]
विेशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनामुळे मृत झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. विमाधारक कामगाराचा कामाच्या ठिकाणी मृत्यू झाल्यास पत्नीला निवृत्तीवेतन मिळणार आहे. […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – परदेशातील लोक इथे येऊन उपचार करत आहेत आणि आपण त्यांच्या मागे पळत आहोत. मला ॲलोपथी आणि औषधाला आक्षेप नाही. ते […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : माध्यमांचे हक्क आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांचा विचार करत देशद्रोहाच्या कायद्याच्या प्रचलित अन्वयार्थाचा आढावा घेण्यात येईल.’’ असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले […]
वृत्तसंस्था कोरोनाच्या स्ट्रेनचा विविध देशांच्या नावावरून उल्लेख केला जात असल्याने गोंधळ उडत आहे. भारतासह अनेक देशांनी देशांच्या नावानुसार स्ट्रेन ओळखला जाऊ नये, अशी अपेक्षा वक्त […]
कोव्हिशिल्ड लसीचा डोस घेऊनही शरीरात अॅँटीबॉडी तयार झाल्या नाहीत म्हणून लखनऊमधील एका नागरिकाने थेट सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांच्याविरुध्द तक्रार […]
पंजाब नॅशनल बॅँकेची १३,५०० कोटी रुपयांची फसवणूक करून पळालेला मेहूल चोक्सी त्याच्या मैत्रीणींवर कोट्यवधी रुपये उधळत होता. आपल्या एका गर्लफ्रेंडला याटची सफर करण्यासाठी डॉमिनिकाला गेला […]
अमेरिकन कंपनी मॉडनार्ची कोरोना प्रतिबंधात्मक एक डोस असलेली लस भारतात लवकर आणण्यासाठी सिप्ला कंपनीने तयारी केली आहे. यासाठी केंद्र सरकारकडे काही सूट देण्याची विनंती केली […]
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गेल्या तीन महिन्यात देशांतर्गत विमान प्रवाशांत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे.त्यामुळे येत्या १ जूनपासून विमान प्रवास महागणार आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने […]
कमाई अशा ठिकाणी गुंतवली पाहिजे जिकडे सर्वाधिक परतावा मिळेल तसंच ही गुंतवणूक सुरक्षितही असेल. या गुंतवणुकीवर लागणाऱ्या करावरही लक्ष देणं गरजेचं असतं. या पाच ठिकाणी […]
संरक्षण क्षेत्रात सुरू झालेला आत्मनिर्भरतेचा गजर कायम ठेवण्यासाठी केंद्र सरकारने लष्कराकडून वापरल्य जाणााऱ्या १०८ प्रकारच्या वस्तूंच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. या वस्तूंचे उत्पादन भारतामध्येच […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील बेघरांना घरे देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेची सुरूवात केली. या योजनेतून लाखो निवाऱ्यांबरोबरच सुमारे १ कोटी २० लाख लोकांना रोजगारही मिळाला […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App