NCP President Sharad Pawar : अवघ्या देशात खळबळ उडवून देणाऱ्या यूपीतील लखीमपूर खीरी येथील शेतकऱ्यांच्या हत्येच्या घटनेवर सर्वच स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. केंद्रीय गृहराज्य […]
मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे सोबतच एनसीबी देखील या प्रकरणाचा खोलवर तपास करीत आहे.दरम्यान अनेक राज्यातून या प्रकरणाच्या तपासासाठी एनसीबीचे अधिकारी मुंबईत दाखल […]
वृत्तसंस्था लखनऊ : उत्तर प्रदेशात लखीमपूर खीरीच्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना अटक केल्यानंतर राज्याचे राजकारण त्यांच्याभोवती फिरते की काय?, अशी भीती वाटल्याने […]
वृत्तसंस्था लखनौ : भारताच्या प्रगतीत आधुनिक तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावत आहे. आजच्या युगात आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून स्वतः बरोबर देशाच्या प्रगतीला चालना द्या, असे आवाहन […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी हिंसाचाराच्या घटनेवरून आज सकाळपासूनच लक्ष सीतापूरकडे वळले होते. त्यात काँग्रेसचे कार्यकर्ते आघाडीवर होते. कारण काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका […]
अटीतटीच्या निवडणुकीत बच्चू कडू यांनी माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांचा पराभव केला आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांना 22 मते मिळाली तर बबलू देशमुख यांना 19 […]
वृत्तसंस्था गांधीनगर : उत्तर प्रदेशात लखीमपूर खीरी हिंसाचारावरून राजकारणात गदारोळ माजला असताना गुजरात मध्ये गांधीनगर महापालिकेत मात्र भाजपने काँग्रेसचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. […]
India Slams Pakistan in UN : भारताने पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रामध्ये पाकिस्तानवर टीका केली आहे. येथे राईट टू रिप्लाय अंतर्गत पहिल्या समितीच्या सर्वसाधारण चर्चेत भारताने […]
भाजप खासदार वरुण गांधी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ उघडपणे समोर आले आहेत. वरुण गांधी यांनी लखीमपूर खीरी येथील चार शेतकऱ्यांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला आहे. […]
संसद, लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांतील खासदारांची अनुपस्थिती ही चिंतेची बाब आहे. राज्यसभेच्या शेवटच्या सात सत्रांबद्दल माहिती मिळाली आहे की, फक्त एक खासदाराची उपस्थिती […]
गोपीनाथगड (पांगरी) तालुका परळी येथील गणेश एकनाथ मस्के हे या डिजिटल नोंदणीद्वारे राज्यातील पहिले ओळखपत्र धारक ऊसतोड कामगार ठरले आहेत.Dedication at the hands of Dhananjay […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी देशाच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाच्या विशेष प्रसंगी यूपीला 75 प्रकल्पांची भेट देणार आहेत. वास्तविक पंतप्रधान आज लखनऊला येत आहेत. ते येथे […]
वृत्तसंस्था सीतापूर : उत्तर प्रदेशात आत्तापर्यंत लखीमपूर खीरी हिंसाचारावर लागलेले लक्ष आता काँग्रेस कार्यकर्त्यांनी सीतापूरकडे वळविले आहे. कारण सीतापूरच्या सरकारी डाक बंगल्यात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका […]
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर पोटनिवडणुकीत विक्रमी विजयाची नोंद करून मुख्यमंत्रिपदाची खुर्ची शाबूत ठेवण्यात यश मिळवले आहे. मात्र, आता राज्यपाल जगदीप धनखड यांच्या […]
रयत शिक्षण संस्थेच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करताना ते पुढे म्हणाले की, केवळ ३० रुपये व 4 विद्यार्थी घेऊन सुरु झालेल्या रयत शिक्षण संस्थेत आज […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात लखीमपूर खीरी हिंसाचार आणि बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेच्या बातमीवर जोरदार चर्चा सुरू असताना […]
भारतीय वाद्यांचा आवाज सर्व वाहनांच्या हॉर्न आणि सायरनमधून येईल. कानांना ते ऐकणे चांगले होईल. नवीन हॉर्नमध्ये बासरी, तबला, व्हायोलिन, हार्मोनियम सारख्या वाद्यांचा आवाज वापरला जाईल. […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : रस्ते अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्यांना एका तासांत रुग्णालयात पोचविणाऱ्यांस पाच हजार रुपयांचे बक्षीस देण्याची योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. याबाबतची […]
वृत्तसंस्था न्यूयॉर्क : फेसबुक काही तासांसाठी गंडल्याने कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली. त्याचा आर्थिक फटका कंपनीला बसला आहे. सहा तासांत सर्व्हर डाऊनमुळे कंपनीला ५९६ कोटींचा फटका […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोनामुळे मृत्यू झाल्यास संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाला ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता. त्या […]
पुणे शहरामध्ये पडत असलेल्या जोरदार पावसाबाबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करुन पुणेकरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.Beware, Punekars! Stay home! Storm rains in Pune, […]
बघता क्षणी थोडी भिती वाटावी असा पक्षी म्हणून घुबडाचा उल्लेख करावा लागेल. साधारणपणे पक्ष्यांची कधी भिती वाटत नाही. मात्र घुबड हा त्याला अपवाद म्हणावा लागेल. […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे स्वीय साहाय्यक म्हणून काम केलेले माजी प्रशासकीय अधिकारी शक्ती सिन्हा (वय ६४) यांचे निधन […]
प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातल्या लखीमपूर खीरीकडे निघालेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश सरकारने स्थानबद्ध करून सीतापूरच्या सरकारी गेस्ट हाऊसमध्ये ठेवले आहे. […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – भारत आणि चीन या दोन देशांमध्ये सीमा निश्चितीबाबत अंतिम करार होत नाही तोपर्यंत सीमेवर चकमकीच्या घटना घडतच राहतील, असे मत […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App