विशेष प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्रातल्या १०० कोटींच्या खंडणीखोरी प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुखांची राजकीय विकेट वाचविण्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांना अपयश आल्यानंतर गृहमंत्रीपदासाठी दिलीप वळसे […]
अनिल देशमुख राजीनाम्यानंतर थेट दिल्लीत जाणार, पण कोणाला भेटणार याबाबत सस्पेन्स विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अनिल देशमुख हे राजीनामा दिल्यानंतर आता ते थेट दिल्लीला […]
विनायक ढेरे मुंबई : परमवीर सिंग यांच्या लेटरबाँम्बने गृहमंत्री अनिल देशमुखांचा “राजकीय बळी” घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्राचे गृह मंत्रालय यांच्यातील “अन्योन्य संबंधां”चीही चर्चा पुढे […]
वृत्तसंस्था मुंबई : राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पास करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. आता नववी, दहावी, अकरावी आणि बारावीच्या परीक्षेबाबत निर्णय घेण्यासाठी उद्या […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातल्या १०० कोटींच्या खंडणीखोरी प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुखांची राजकीय विकेट वाचविण्यात राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला अपयश आले. तरी देखील गृहमंत्रीपदासाठी दिलीप वळसे पाटलांचे […]
वृत्तसंस्था मुंबई : राज्यात काँग्रेस आणि शिवसेना हातात हात घालून सरकार चालवत आहे. परंतु आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील वाद वाढत […]
विनायक ढेरे मुंबई : अनिल देशमुखांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या राजीनामा पत्रात नैतिकतेचे कारण दिले असले, तरी त्यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा political compulsions मधून अर्थात राजकीय अपरिहार्यतेतूनच द्यावा […]
Antilia Case : अँटिलिया आणि मनसुख हिरेन खून प्रकरणाची चौकशी करणार्या राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) अनेक नवीन पुरावे सापडले आहेत. हे पुरावे निलंबित पोलीस अधिकारी […]
विनायक ढेरे मुंबई – विरोधक नुसतेच आरोप करताहेत, अधिकृत तक्रारच दाखल नाही याच्या सबबीआड दडून राहिलेल्या गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा ज्येष्ठ नेते शरद पवारांना अखेर […]
परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर हायकोर्टा सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]
वृत्तसंस्था मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात केलेल्या गंभीर आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. […]
IPL 2021 : राज्यात कोरोना महामारीने थैमान घातलेले असल्याने राज्य सरकारने कडक निर्बंधांसह वीकेंड लॉकडाऊन लादले आहे. यादरम्यान खासगी ऑफिसेसना जास्तीत जास्त वर्क फ्रॉम होम, […]
Fadnavis Press Conference : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंती अनिल देशमुखांवर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप केल्यानं अवघ्या देशात खळबळ उडाली आहे. परमबीर […]
CBI probe against Home Minister Deshmukh : महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिकेवर मुंबई […]
१५ दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचा आदेश वृत्तसंस्था मुंबई : मुंबईचे बदली करण्यात आलेले पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींची खंडणीखोरी […]
वृत्तसंस्था मुंबई : राज्यात कोरोनाचा अक्षरशः महाविस्फोट झाला असून रविवारी तब्बल ५७,०७४ नव्या रुग्णांची नोंद झाली. गेल्या वर्षभरातील एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. रविवारी […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी आता स्वस्त झाली आहे. १ एप्रिलपासून ८५० ऐवजी ६०० रुपयांमध्ये […]
ज्या साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांचे पैसे थकवले त्यांनाच उमेदवारी कशी?’ असा सवाही करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीविरुध्द एल्गार पुकारला आहे.How to […]
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शनिवारी फेसबुक लाईव्ह केले. ते काय बोलले कोणालाच समजले नाही अशी टीका केली जात असली तरी त्यांनी संभ्रम मात्र निर्माण केला. […]
गुन्ह्याची उकल करण्यासाठी व्हिसेरा अत्यंत महत्वाचा असतो. परंतु, पिंपर- चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात शवविच्छेदन अहवालानंतरही तब्बल ३०० व्हिसेरा पोलीसांनी ताब्यातच घेतले नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस […]
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संपर्क साधून सहकार्याचे आवाहन केले आहे. मात्र, तरीही मनसेन कोरोनासाठीच्या निर्बंधावरून सरकारवर निशाणा साधला आहे. 1897 […]
वृत्तसंस्था नागपूर – महाराष्ट्रात नागपूरच्या सरकारी रूग्णालयात कोविडच्या दोन पेशंटला एक बेड शेअर करावा लागतोय, असा विडिओ व्हायरल झाला. त्यामागचे धक्कादायक सत्य नागपूरच्या वैद्यकीय अधीक्षकांनी […]
वृत्तसंस्था मुंबई – महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करताना राज्य सरकारने अर्थचक्रास कमीत कमी धक्का लागेल, याची काळजी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच बरोबर केवळ कामगाराला […]
वृत्तसंस्था मुंबई : राज्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दोन दिवसांचं विकेंड लॉकडाऊन आणि इतर दिवशी अंशतः लॉकडाऊन जाहीर केला आहे. […]
वृत्तसंस्था मुंबई – राज्यात कोरोना प्रतिबंधक लॉकडाऊनसह सरकारने केलेल्या सर्व उपाययोजनांना भाजपने पाठिंबा दिला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कठोर निर्बंध आवश्यक आहेत. जनतेने सहकार्य करावे, […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App