पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी विशेष प्रतिनिधी पुणे : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने करण्याचा निर्णय पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत झालेल्या […]
गणपती विसर्जनानंतर केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी पुणे भेटीदरम्यान म्युझियम उभारणीची घोषणा करणार विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जात […]
वृत्तसंस्था अमरावती : राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी ८०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला आहे, असा आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी […]
विशेष प्रतिनिधी नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या सुरू असलेल्या आंदोलनात पोलीसांच्या अत्याचारामुळे संताप व्यक्त केला जात आहे. विदर्भवाद्यांकडून अर्धनग्न […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईत २००८ साली झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्याचा इशारा अमेरिकेसह पाश्चात्य देशांतील गुप्तचर संस्थांनी भारताला दिला होता. मात्र, मनमोहन सिंग सरकारने […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एक मंत्री संशयाच्या भोवऱ्यात आहे. महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी महिला व बालकल्याण विभागात […]
विशेष प्रतिनिधी पुणे : ठाकरे सरकारने कोरोनाच्या नावाखाली घातलेल्या निर्बंधांचा मोठा फटका हॉटेल व्यवसायाला बसला आहे. पंचतारांकित हॉटेलला झालेला आर्थिक तोटा जास्त आहे. त्यामुळे चालविण्यासाठी […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : पुण्यात पूजा राठोड या तरुणीच्या झालेल्या संशयास्पद मृत्यूप्रकरणात मंत्रीपद गमाविलेले शिवसेना नेते संजय राठोड यांच्यावर लैंगिक अत्याचाराची आणखी एक तक्रार झाली […]
बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बधितांची रुग्ण संख्या वाढते आहे. अशातच या मेळाव्याचे आयोजन होत असल्याने, गर्दी करून कोरोनास निमंत्रण दिलं जातंय का.? विशेष प्रतिनिधी बीड: […]
सोशल मीडियात जोरदार चर्चा प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारचे मेंटॉर शरद पवार यांच्या नावे थेट मंत्रालयात बदलीसाठी कॉल करण्यात येतो. त्यावरून राज्यात खळबळ […]
चाकण मधला कॉल नऊ ऑगस्ट रोजी केला गेला होता प्रतिनिधी पुणे : शरद पवार पवारांच्या नावाने मंत्रालयात फोन करून बदलीसाठी धमकावले नंतर चाकणमधून तर त्या […]
प्रत्येकाला असते, प्रत्येक माणसाला जातीबद्दल वाटत असतं त्यात काही गैरही नाही. मात्र दुसऱ्याच्या जातीचा द्वेष बाळगणं, ठो-ठो करत राहणं हे वाढलं आहे. हे काही महाराष्ट्राच्या […]
15 टक्के फी कपातीला ‘शिक्षणसम्राट’ मंत्र्यांचा विरोध असल्याने अखेर शिक्षण विभागाला जीआर काढावा लागला विशेष प्रतिनिधी मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या १५ टक्के फी […]
प्रतिनिधी मुंबई : देशाच्या विकासात वाढती लोकसंख्या अडथळा ठरतेय. लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रसंगी सक्ती करण्याची गरज आहे, असे परखड मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षण शुल्क (फी) कपातीबाबत जीआर काढला आहे. पण, त्याबाबतचा अध्यादेश काढला नसल्याची जोरदार टीका […]
वृत्तसंस्था मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाजात एकाने मंत्रालयात फोन केल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल झाला आहे.Hello, […]
विशेष प्रतिनिधी ठाणे : ठाकरे सरकारचा सावळा गोंधळ वारंवार समोर येत आहे. मंत्री वेगळी घोषणा करतात, सरकार वेगळी घोषणा करते आणि टास्कफोर्स काही तरी तिसरंच […]
मुंबई : येत्या काळामध्ये मुंबई आणि मुंबई लगतच्या भागमध्ये डिझेल घरपोच दिले जाणार आहे.इंडियन ऑइलच्या मार्फत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.इंडियन ऑईल कार्पोरेशन यांनी हमसफर […]
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात ताटं वाजवल्यामुळेच आपल्या भारत देशात अवदसा आली. तसेच देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूलासुद्धा पंतप्रधान मोदीच जबाबदार आहेत, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली […]
महाराष्ट्रातील मंदिरे न उघडल्याबद्दल भाजपने ठाकरे सरकारवर टीका केली आहे. भाजपचे प्रवक्ते राम कदम म्हणाले की, राज्य सरकार दारूची दुकाने, बार आणि रेस्टॉरंट उघडण्यास सशर्त […]
18,000 बसेसचा ताफा असलेल्या एसटी महामंडळाकडे आर्थिक तंगी असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगारही विलंबाने होत आहे. The ST Corporation has no money for diesel, forcing employees to […]
महाराष्ट्रात १७ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. टास्क फोर्सच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता शाळा […]
तुम चाहे जितना कीचड़ उछालो, मैं कमल की तरह खिलते रहूंगा, आम जनता के आशीर्वाद और खुद की मेहनत से यहां तक पहुंचा हु, मैं […]
वृत्तसंस्था मुंबई : मुंबई-दिल्ली हायवे हा वरळी सी-लिंकला जोडणार असून त्यासाठी ५० हजार कोटींचा उड्डाणपूल समुद्रात बांधण्याची योजना असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन […]
शिष्यवृत्ती परीक्षा हाेणार की नाही याबाबत बुधवारी दिवसभर संभ्रम सुरु हाेता. या दरम्यान, बुधवारी दुपारी शिक्षण निरीक्षक कार्यालयाने घाईत नियाेजित तारखेला खाजगी अनुदानित /विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App