आपला महाराष्ट्र

दहीहंडीच्या उत्सवातून ‘नशामुक्त महाराष्ट्रा’चा संदेश; फडणवीसांचे युवकांना आवाहन

दहीहंडीच्या उत्सवाला महाराष्ट्राच्या परंपरेसोबत सामाजिक संदेशाची जोड देत, युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी आणि सक्षम समाजनिर्मितीसाठी पुढाकार घ्यावा

‘डीजेने माझ्या भावाचा जीव घेतला…’ मंत्री मेघना बोर्डीकर भावुक; डीजे बंदीची मागणी

गेल्या वर्षी गणेशोत्सवात माझा सख्खा भाऊ फक्त डीजेमुळे मृत्युमुखी पडला. आपण वारंवार सांगतो की सर्वोच्च न्यायालयानेही डीजेवर बंदी घातली आहे.

मेहनती विद्यार्थ्यांच्या कष्टांना यशाची पावती; मुख्यमंत्र्यांचा विश्वास ठरला सार्थ!

विशेष प्रतिनिधी मुंबई: औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणाची सुद्धा गंभीर दखल घेण्यात आली असून या प्रकरणाचा पोलिसांकडून गतिमान तपास सुरू आहे. आरोपींना अटक देखील […]

MPSC exam

एमपीएससी परीक्षा पद्धतीत मोठ्या सुधारणा; विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा पद्धतीसंदर्भात स्पर्धा परीक्षा शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली.

दंगलीच्या मुद्द्यावर काका-पुतण्याची एकच भूमिका? आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंच्या वक्तव्याला दिली सहमती

गणेशोत्सवाच्या काळात लोकांचे मूळ प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरात दंगली घडवल्या जाऊ शकतात, असा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केलेला दावा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

“कमी पाण्यात शेतीत मोठं उत्पादन घ्यायचंय? ‘या’ जलसंधारण पद्धती ठरतील गेमचेंजर”

पाण्याचा काटकसरीने वापर करून कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जलसंधारणाच्या विविध उपाययोजनांचा अवलंब करणे गरजेचे आहे.

“भारनियमनावरून पालकमंत्री संतापले; पंढरपूरच्या अधिकाऱ्याने नेमकं काय विधान केलं?”

जिल्ह्यात सुरू असलेल्या आपत्कालीन विद्युत भारनियमनामुळे नागरिक आणि कृषी पंपधारक शेतकऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन भारनियमनाचे योग्य नियोजन करा आणि वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी नागरिकांना पूर्वसूचना द्या, असे कडक निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.

“बेल्जियमच्या पंतप्रधानांसमोर महाराष्ट्राची मोठी डील; नेमका कोणता करार झाला?”

महाराष्ट्र शासन आणि जॉन कॉकरिल इंडिया लिमिटेड यांच्यात २ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे भारत-बेल्जियम उच्चस्तरीय संवाद कार्यक्रमादरम्यान सामंजस्य कराराच्या प्रतींची औपचारिक देवाणघेवाण करण्यात आली.

आर्थिक संबंधांपलीकडे मानवी मूल्ये आणि सांस्कृतिक संवाद गरजेचा; मुख्यमंत्री फडणवीसांचा संदेश

जगातील देशांच्या संस्कृती, परंपरा आणि विचारसरणी वेगवेगळ्या असल्या, तरी मानवतेला जोडणारी सार्वत्रिक मूल्ये समान आहेत.

“ओबीसींचं वाटोळं होतंय अन् तुम्ही सत्तेतच!” वडेट्टीवारांचा भुजबळांना थेट सवाल

मंत्रिमंडळात राहून तुमच्या डोळ्यादेखत ओबीसींचा वाटोळ होत असेल, तर ओबीसी समाज तुम्हाला माफ करणार नाही,” असा इशारा काँग्रेसचे आमदार आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

एकनाथ शिंदे यांनी पाप केलं, गोरगरीब मराठ्यांचा खूप तळतळाट लागणार, मनोज जरांगे यांचा संताप

एकनाथ शिंदे यांनी पाप केलं असून त्यांना गोरगरीब मराठ्यांचा खूप तळतळाट लागणार आहे, असा संताप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.

काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद

काँग्रेस हायकमांडने संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करत महाराष्ट्राच्या प्रभारीपदी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांची नियुक्ती केली आहे.

पुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरार

‘गोविंदा रे गोपाळा’चा जयघोष, ढोल-ताशांचा मंगलमय गजर, हलगीच्या पारंपरिक वादनावर थिरकणारी तरुणाई, उसळलेला जनसागर आणि काळजाचा ठोका चुकविणारे मानवी मनोरे अशा उत्साहपूर्ण वातावरणात पुनीत बालन ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात

‘दादांच्या विचारांनीच सोमेश्वरची निवडणूक लढायची’; सुनेत्रा पवारांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

कोणतीही निवडणूक गावकी-भावकीची नसते, हा अजितदादा पवारांचा विचार लक्षात ठेवून सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सर्वांनी एकजुटीने काम करावे.

Someshwar

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शेतकरी मेळाव्याकडे सोमेश्वर च्या सभासदांचे लक्ष

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीच्या राजकीय वर्तुळात हालचालींना आता वेग आला आहे

पडळकरांचा ताफा अडवताच मराठा आंदोलकांचा सवाल; आमदारांनी दिलं ‘हे’ उत्तर

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आठवा दिवस सुरू असतानाच राज्यातील वातावरण पुन्हा तापले आहे.

शिक्षणमंत्र्यांच्या अधिकारांना कात्री? स्वयंअर्थसहायित शाळांबाबतचे महत्त्वाचे निर्णय आता सचिवांकडे

राज्यातील स्वयंअर्थसहायित आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या वाढत असताना शालेय शिक्षण विभागाच्या प्रशासकीय कामकाजात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.

सूर्यकुमार आला, आवाज घुमला अन् गोविंदांचा जोश शिगेला! मराठीत भन्नाट डायलॉग; म्हणाला, ‘इतिहास घडवायचा असेल तर..

ठाण्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला असताना भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवच्या उपस्थितीने गोविंदांचा जोश आणखी वाढला.

‘निवडणुकीत गाफील राहू नका!’ उद्धव ठाकरेंचा कार्यकर्त्यांना इशारा; नेमकं काय घडतंय?

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

ओबीसी आरक्षणावर तडजोड नको; छगन भुजबळांचा सरकारला इशारा

मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य करताना ओबीसी आरक्षणाशी कोणतीही तडजोड करू नये, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मांडली आहे.

विद्यानंद बापटांना मुख्यमंत्र्यांचा सल्ला; ‘विचार मांडताना ही काळजी घ्या’

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा ‘डीजेमुक्त गणेशोत्सव’ हा मुद्दा चर्चेत आला आहे. गणेशोत्सवादरम्यान डीजे, डॉल्बी आणि ध्वनिक्षेपकांच्या कर्कश आवाजामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाविरोधात पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे काही गणेश मंडळांकडून विरोध झाल्याचेही समोर आले आहे.

नेपाळमध्ये नऊ दिवस बोगद्यात अडकलेला कामगार जिवंत बाहेर; ‘हरे कृष्ण’ महामंत्राचा जप करत ठेवला धीर

नेपाळमधील त्रिशुली-3A जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात तब्बल नऊ दिवस अडकून राहिल्यानंतर 30 वर्षीय संजय साह यांची सुखरूप सुटका करण्यात आली. या काळात त्यांनी सतत ‘हरे कृष्ण’ महामंत्राचा जप करत देवाकडे प्रार्थना केली.

महाराष्ट्राच्या फिनटेक इकोसिस्टीमची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्हच्या नव्या कॅम्पसची पायाभरणी; 40 हजार कर्मचाऱ्यांना मिळणार सुविधा

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राला आणखी बळ मिळणार असून पुण्यात बजाज फिनसर्व्हच्या अत्याधुनिक कॅम्पसची पायाभरणी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी कॅम्पसची पायाभरणी आणि स्मृतिफलकाचे अनावरण करण्यात आले.

NCPA कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! पगारात दरमहा 7,250 वाढ, वर्षाला₹50 हजार बोनस

नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) मधील कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर समोर आली आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी झालेल्या नव्या करारानुसार त्यांच्या पगारात दरमहा ₹7,250 ची वाढ होणार असून, वर्षाला ₹50 हजार बोनस मिळणार आहे. भाजप-प्रणित अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या माध्यमातून हा वेतनवाढीचा करार करण्यात आला आहे.

राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांचा तीन मुलांसह किल्ल्यावरून उडीचा धक्कादायक प्रकार

धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावर गुरुवारी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात