फोन व इंटरनेटचे कनेक्शन हा सध्याच्या काळात जगभर सर्वांत महत्वाचा मुद्दा आहे. ज्या ठिकाणी इंटरनेटची रेंज नसते त्या ठिकाणी किती समस्या येतात याची कल्पना न […]
मुलांना वेळीच शिस्त न लावल्यास ती बिघडतात आणि शिस्त काही आपोआप लागत नसते, त्यासाठी शिक्षा हवीच, असं अनेक पालक मानतात. मुलांच्या मेंदूची मशागत फार योग्यप्रकारे […]
सध्याच्या काळात जसे पैशाला, वेळेला महत्व आहे त्याचप्रमाणे माणसे जोडण्यालादेखील कमालीचे महत्व आले आहे. त्याला सध्याच्या जमान्यात नेटवर्किंग हा शब्द वापरला जातो. तुमचे नेटवर्किंग किती […]
नाना पटोलेंनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आपली हॅट टाकून ही रेस एकदम ओपन करून टाकली आहे. विद्यमान मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देण्याऐवजी त्यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्र्यांनाच राजकीय […]
प्रेषित होणाऱ्या विद्युत चुंबकीय तरंगांच्या रूपातील ऊर्जेला सौरऊर्जा असे म्हणतात. हे तरंग जेव्हा एखाद्या वस्तूवर, घन किंवा द्रव पदार्थावर आदळतात, तेव्हा त्या तरंगांमध्ये असलेल्या ऊर्जेमुळे […]
थोर विचारवंत ऑरीस्टाटलनं म्हटलं आहे रागावणं सोपं आहे; पण योग्य व्यक्तीवर, योग्य वेळी, योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात रागावणं, हे मात्र अवघड आहे. ताणतणाव अति […]
आयुष्य हे अतिगतिमान असल्याने सर्वच गोष्टी प्रत्येकाला आपल्या पदरात पाडून घेणे शक्य नाही. पण म्हणून नाराज होऊ नका, खचून जाऊ नका. प्रत्येक अपयशानंतर नव्या उमेदीने […]
आता उन्हाळा जवळपास संपत आला आहे. त्यामुळे घरातील कुलर्स वापरणे बंद होत आले आहे. मात्र जेछे कडक उन असते तेथे कुलर वापरलाच जातो. मात्र हे […]
प्रतिनिधी नाशिक – महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडेच ५ वर्षे राहील. राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपदाची कोणतीही कमिटमेंट दिलेली नाही, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये पत्रकार […]
शेतीमध्ये मजुरांवर होणारा खर्च त्या तुलनेत मोठा असतो. त्यामुळे यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने शेती कधीही परवडतेच. त्यामुळेच भारतातही आता मोठ्या प्रमाणात शेतात ट्रॅक्टर तसेच यांत्रिक अवजारांचा वापर […]
माणसाला सरड्याच्या बदलत्या रंगाबाबत सतत कुतूहल असते हे मात्र नक्की. नेचर या जगप्रसिद्ध मासिकाने नुकत्याच प्रसिद्द केलेल्या अंकात पॅंथर शॅमिलियान या सर्वांत मोठ्या सरड्याच्या या […]
केवळ कल्पनेत रमणे महत्वाचे नाही तर स्वतःच्या अनुभवांचे निरीक्षण करणे म्हणजे आध्यात्मिकता होय. तुम्हाला तुमचे शरीर तरी पूर्णपणे माहीत आहे का? तुम्ही समोरच्याचे शारीरिक अस्तित्व […]
तणाव आणि राग यांचं एकमेकांशी खूप जवळचं नातं आहे हे सिद्ध झालंय. ताणतणाव अति झाले, की त्यांची परिणती रागात होते. मुलांच्या गरजा, आवडीनिवडी, प्रतिक्रिया याविषयी […]
मोदी विरोधी आवाजांचा खेळ perception चा आहे. सर्व विरोधक आवाज मोदींच्या दिशेने टाकत असले, तरी विरोधकांच्या राजकीय कृतीचा वार मात्र काँग्रेसवर होतोय. राज्यांमधल्या काँग्रेसच्या सत्ता […]
नाशिक म्हणजे मंदिराचं गाव..गंगाकाठी प्रसिद्ध अशी खुप सुंदर मंदिरे आहेत…त्यात गोदावरी, सिहस्थ गंगा,कपालेश्वर,कार्तिकेय, मागेच काळाराम,सीतागुंफा.. बालाजी मंदिर,एकमुखी दत्त,दुतोंडी मारुती,साई मंदिर अनेकोनेक देवळं आहेत…सगळेच गंगेकाठी… नाशिककरांचे […]
अनाकलनीय संभाषण टाळून, विचारांचे आदानप्रदानाद्वारे मिळणारा निखळ आनंद अवर्णनीय असाच असतो. त्याचप्रमाणे खरं बोलावे असं नेहमीच सांगितलं जातं. अप्रिय सत्य पण न बोलणं हे जसं […]
थंड पेयांसह अनेक पदार्थांमध्ये साखरेचा वापर केला जातो. साखर तयार करताना रसायनांचा वापर केला जातो. त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. यातून मार्ग काढण्यासाठी […]
तिकडं अमेरिकेत वगैरे असतील. पण, आपल्याकडंही मुलांना एकही फटका न लगावणारे पालक असतात का? असतात… कदाचित अल्पसंख्य असतील अजूनही. पण, निश्चिfत असतात. हे असे पालक […]
सध्याच्या काळात नवरा-बायको दोघेही नोकरीमध्ये व्यस्त असतात. पूर्वीसारखी आता आठ तासांची डय़ुटी नसते. प्रवासामध्ये २-३ तास सहज जातात. १२-१४ तास गेल्यानंतर शिल्लक वेळ फार कमी […]
दूध तापवताना अनेकदा येणारा अनुभव म्हणजे गॅससमोर उभे राहून ते तापवावे लागते. अन्यथा ते उतू जाते. तेच पाण्याच्या बाबतीच होत नाही. पाणी उकळायला ठेवले तर […]
एका ठराविक वयानंतर प्रत्येकाला व्यक्तिमत्व विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात. कारण लहान असताना तुमचं विश्व फक्त तुमच्या घर आणि शाळेपुरतं मर्यादित असतं. जिथे आईवडील, […]
गेल्या काही वर्षांत म्युच्युअल फंडाबाबत लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागरुकता निर्माण झालेली आहा. त्यासाठी शेअऱ बाजाराचे आकर्षण तेथील परत व्याबाबतचे आकर्षण हा कळीचा मुद्दा आहे. गेल्या […]
लोकांची हाताने लिहण्याची सवयच आता मोडत आहे. मात्र लिहण्याचा आणि मेंदूचा जवळचा संबंध आहे याची अनेकांना कल्पना नसते. प्रत्येकाची लिहिण्याची छबी, ढब ही वेगळीच असते. […]
माणसाने स्वत:ला गती देण्यासाठी आधी इतर प्राण्यांचा वापर सुरू केला. सुरुवातीला बैल, घोडा इ. पाळीव प्राण्यांवर बसून त्यांना पळवायला सुरुवात केली. नंतर चाक आणि आसावर […]
एल निनो हा एक हवामानातील एक अविष्कार आहे. एल निनो नसताना उष्ण कटिबंधात सर्वाधिक उबदार पाणी पॅसिफिक महासागराच्या पश्चिम बाजूला इंडोनेशियालगत असते. येथील पाण्यावर हवेचा […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App