सध्याचा काळ असा अनिश्चिततेचा आहे. भविष्यात नक्की काय होईल, याचा अंदाज बांधता येत नाहीये. खेळाच्या अटीतटीच्या सामन्यात असा अंदाज बांधता येत नसतो, ते क्षण रोमांचकच; […]
नाशिक : “पोरगं देतेय एनसीबीला नशेची कबुली आणि बॉलिवूड गोळा होतेय बापा भोवती…!!” अशी अवस्था आज मुंबई दिसून येत आहे. Aryan Khan, son of Bollywood […]
द. मा. मिरासदार गेले… द. मा. म्हणजे अस्सल मराठी मातीतल्या कथा… साधीसोपी, निर्मळ भाषा… खिळवून ठेवणारं, खदखदून हसवणारं कथाकथन… द. मा. म्हणजे भोकरवाडीतल्या इरसाल ग्रामस्थांचा […]
माणसाच्या आयुष्यात विशेषत: तारुण्यात सगळेच दिवस सोनेरी असतात. प्रत्येक पावलाला संधी वाट पाहात असते. ती तुम्ही घेतली पाहिजे. जशी शेतात बियाणांची पेरणी योग्य वेळीच होणे […]
इवलीशी मुंगी, पण या मुंगीबद्दल आपल्याला काही गोष्टी माहितीच नसतात. या मुंग्यांचे विश्व फार भारी आहे. अनेकदा ती मुंगी आपल्या तोंडात पांढरं काही तरी घेऊन […]
महाविद्यालयातून घरी परत आल्यावर अभ्यास होत नाही, असं अनेक विद्यार्थी म्हणतात, अरे! मी फारच थकलो बुवा. म्हणूनच अभ्यास होत नाही. मला टीव्ही पाहून, मित्रांशी […]
मन हे खूप चंचल असते. ते कायम भूतकाळातील घटनांचा किंवा भविष्यातील चिंतेचा विचार करीत असते. याच्या फायद्या तोट्यावर आता फार मोठ्या प्रमाणात संशोधन जगात सुरु […]
जे लोक पुस्तके वाचतात त्यांची प्रगती होते. खरं तर पुस्तके माणसाला रद्दी होण्यापासून वाचवितात. त्यामुळे प्रत्येकाने पुस्तके वाचली पाहिजेत. आपल्या संग्रही ठेवली पाहिजेत. सध्याच्या काळात […]
ओझोनचा थर पृथ्वीच्या वातावरणातला अत्यंत महत्वाचा घटक आहे. भूपृष्ठापासून पासून साधारण ९ ते २२ मैल उंचीवर स्थितांबर मध्ये ओझोनचा थर आढळून येतो. ओझोन घटकांचे मुख्य […]
कोविडने आपल्या शरीरावर, मनावर आणि आत्म्यावर एक विचित्र छाप सोडली आहे. अशा गोष्टी अनपेक्षित आणि त्रासदायक असल्याने आापले मन त्या झेलायला तयार नसते. जग आधुनिक […]
धावपळीच्या आणि धकाधकीच्या आयुष्याने आपल्यावर केलेला परिणाम म्हणजे ताणतणाव आणि थकवा. कोणते ना कोणते लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आपण सतत धावत असतो. कुटुंबीयांसाठी दूरच; आपण स्वत:लाही […]
पूर्वी मनुष्य अन्न कच्चेच खात होता. आगीच्या शोधानंतर मनुष्य अन्न शिजवून खाऊ लागला व त्यातून तो अन्नातील उष्णांक व फॅट्स सहज बाहेर काढू शकला, मात्र […]
निसर्ग हा मानवाच्या समजण्याच्या पलीकडचा असतो असे म्हटले जाते. त्यात बऱ्याच अंशी तथ्यदेखील आहे. मात्र तरीदेखील मानवाचा त्याला समजूव घेण्याची तहान काही केल्या भागत नाही. […]
गोव्यात माजी मुख्यमंत्री लुईजिनो फालेरो यांनी तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश करताना एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे, मी काँग्रेस परिवार एकत्र करण्यासाठी मूळ काँग्रेस सोडून तृणमूल […]
आणि इथेच इंदिरा गांधींनी इंडिकेटची व्याप्ती वाढवून जी सध्याची काँग्रेस अस्तित्वात आणली तिचा पराभव घडून आलेला आहे. तो नुसता भाजपने केलेला पराभव नाही तर दोन्ही […]
पंजाब मध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींचा एकूण आढावा घेतल्यानंतर एक बाब स्पष्ट होते, ती म्हणजे काँग्रेस हायकमांडची दोन प्रादेशिक नेत्यांना एकमेकांमध्ये झुंजविण्याची प्रवृत्ती. काँग्रेसचे […]
कोणत्याही संवादामध्ये बोलणारा जसा महत्वाचा असतो तितकाच ऐकणाराही महत्वाचा असतो. कारण कोणी ऐकमारेच नसले तर बोलणाऱ्याचेही महत्व संपून जाते. आपण जेव्हा समोरच्याचे ऐकत असता त्यावेळी […]
वातावरणातील फेरबदल मानवी जीवनावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम करतात. आपल्या सूर्यमालेत पृथ्वी हा माणसाचे अस्तित्व असणारा एकमेव ग्रह आहे. त्यामुळे हरितगृह परिणामांकडे वेळीच लक्ष न […]
सुरुवातीला लोक मोबाईलचा वापर फक्त फोनवर संवाद साधण्यासाठी करत. कालांतराने मोबाईलमध्ये बदल होते गेले. नवनवीन टेक्नॉलाजी येऊ लागल्या तसा मोबाईलचा संवादाव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठी वापरही वाढला. […]
काँग्रेस सुद्धा इतर तरुण नेत्यांना आपल्यात घेऊन आपला बचाव तर करेलच, पण भाजपशी लढण्याची तोंडी भाषा वापरून इथून पुढच्या काळात ते प्रादेशिक पक्ष फोडायलाही कमी […]
नुसते वयाने तरुण नेते पक्षात घेऊन जर पक्षाला उभारी आणता आली असती तर राहुल गांधी त्यांच्या चाळिशीतच काँग्रेसचे अध्यक्ष बनले होते. गेल्या 10 वर्षात त्यांनी […]
मन चंगा तो कटोती मे गंगा अशी एक म्हण आहे. मनाच नेहमी चांगले विचार असावेत, सदैव वर्तमानकाळात जगावे, लहान मुल जसे केवळ आत्ताचा विचार […]
तुम्ही करत असलेल्या कामाबद्दलची तुमच्या मनात असणारी प्रेरणा, हेतू हे तुमच्या यशाची दिशा ठरवतं. तसंच मानसिक समाधानही ठरवतं. सकारात्मक लोकं कामाकडं वेगळ्या नजरेनं बघतात. लोकांच्या […]
पृथ्वी व सौरमाला यांच्या अनुषंगाने गेल्या काही वर्षांत जे अनेक नवे शोध लागले आहेत, त्याने मानवासाठी आश्चर्यकारक आहेत. संशोधकांना ज्वालामुखींबाबत काही गोष्टी नव्याने समजल्या आहे. […]
जन्मजात अंध असलेल्या व्यक्तींनाही वस्तू ओळखायला आणि त्यातील चलचित्रांच्या माध्यमातून गोष्ट वाचायला, समजायला शक्य होणार आहे. अंधांना स्पर्शज्ञानाशिवायही एखादी बाब समजावी यासाठी संशोधकांनी व्हिडिओ गॉगल […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App