सध्या ऑनलाईन व कॅशलेस आर्थिक व्यवहारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र त्याचबरोबर त्यात फसवणुकीच्या घटनाही वाढत आहेत. अशा वेळी हे व्यवहार करताना काही मुलभूत […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षाविषयक त्रुटी आढळली. तिचे उल्लंघन झाले. हा मुद्दा गेले तीन दिवस भारताच्या राजकारणाला व्यापून उरला आहे. वास्तविक पंतप्रधान मोदी […]
पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत पंजाबमध्ये हेळसांड झाल्यानंतर त्यावर राजकारण अतिशय टोकाला पोहोचले आहे. एकीकडे पंजाब मध्ये गंभीर राजकीय कायदेशीर कारवाई करण्याच्या हालचाली तेज आहेत, तर दुसरीकडे […]
बघता क्षणी थोडी भिती वाटावी असा पक्षी म्हणून घुबडाचा उल्लेख करावा लागेल. साधारणपणे पक्ष्यांची कधी भिती वाटत नाही. मात्र घुबड हा त्याला अपवाद म्हणावा लागेल. […]
सकाळी नाश्ता् करण्याला आपल्याकडे महत्त्व आहे. घरातून बाहेर पडताना पोटभर खाऊन जा, असे बुजूर्ग लोक आवर्जून सांगतात. सकाळी पोटभर नाश्ताे दिवसभरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी उत्तम […]
दुःखद घटनेपेक्षाही अनिश्चिततेचा तणाव अधिक त्रासदायक असतो. वाहतूक कोंडीमुळे मीटिंगला वेळेवर पोहोचू शकत नाही हे निश्चित होते, त्या वेळी पुढील परिस्थिती कशी हाताळायची याची योजना […]
कोणत्याही बाबीसाठी नियोजनाची फार नितांत गरज असते. नियोजनाशिवाय कोणतीच गोष्ट सहजसाध्य होत नाही. तुम्हाला जर योग्य प्रमाणात पैसा मिळवायचा असेल, तो वाढवायचा असेल तर तेथेही […]
सुमारे दोनच महिन्यांपूर्वी पंजाब, पश्चिम बंगाल आणि आसाम या तीन राज्यांमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेअंतर्गत 50 किलोमीटर पर्यंत सुरक्षाविषयक कारवाई करण्याचे अधिकार सीमा सुरक्षा दल अर्थात […]
बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराच्या झटक्यााबरोबरच मेंदूला बसणारा झटका म्हणजेच ब्रेन स्ट्रोकचे प्रमाणही वाढले आहे. हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोक हे दीर्घकाळ परिणाम करणारे विकार आहेत. त्यांची […]
हवेचे प्रदूषण वाढल्याचा जागतिक तापमान वाढीवर परिणाम होत असतानाच अपत्य जन्मावरही त्याचा परिणाम होत असल्याचा अंदाज कॅलिफोर्निया सॅनफ्रान्सिस्को विद्यापीठातील संशोधकांनी व्यक्त केला आहे. हवेच्या प्रदूषणाचा […]
जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात ज्यांना उत्तम गती आहे व जे त्या क्षेत्रात उत्तुंग यश मिळावू शकतात, त्यांना त्या क्षत्रातील बुद्धिमान म्हणावे, असे सामान्यतः मानले जाते. गेल्या […]
आत्तापर्यंत राजकीय मतभेद वैयक्तिक तोफा डागणे, एकमेकांच्या पक्ष नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर हल्ले करणे वगैरे पर्यंत मर्यादित होते. परंतु पंजाब मध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या […]
आपण जीवनातील विविध क्षेत्रांत यशस्वी होऊ शकतो मग ते तुमची नोकरी, व्यवसाय, नातेसंबंध,एखादी परीक्षा अथवा एखादा स्वप्नवत जॉब मिळवणे यापैकी काहीही असू शकते. कुणासाठी यशस्वी […]
आता नवरात्र आणि नंतर दसरा- दिवाळी म्हटले की देशात खरेदीचा मौसम सुरु होते. या काळात प्रत्येक जण आपल्याल हव्या त्या वस्तू, घर खरेदी करीत असतो. […]
महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आजारपण वैद्यकीय पेक्षा राजकीय कारणांनी अधिक गाजत आहे. मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाची खुद्द त्यांच्या पेक्षा आणि त्यांच्या कुटुंबियांपेक्षा बाकीच्या नेत्यांना खूप […]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीची खूपच चिंता खुद्द ते सोडून इतर सर्व पक्ष मधल्या नेत्यांना लागली आहे. यानिमित्ताने अनेक नेते त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या कार्यभाराबाबत त्यांनी न […]
रक्ताची महत्व सर्वांनाच माहिती असते. पण रक्ताचे नेमके काय काम असते. शरीरात रक्त काशाप्रकारे योगदान देते याची फारशी कोणाला माहिती नसते. शरीरात निरनिराळया पदार्थांची ने-आण […]
आपण वेगाने चाललो किंवा पळलो की आपल्या ह्रदयाचे ठोके वाढतात. तसे आपल्याला जाणवते देखील. इतकेच काय कोणतीही तणावाची परिस्थीती उद्भवली किंवा परीक्षेचा काळ असेल किंवा […]
बहुतांश सर्वांनाच मेंदूबाबत जुजबी माहिती असते. त्यात मेंदूचे दोन विभाग आहेत, डावा मेंदू आणि उजवा मेंदू हे सर्वांना माहिती असते. पण त्याचे काम कसे चालते […]
समोरची व्यक्ती बोलत असते त्यावेळी आपण त्याच्याकडे पुर्ण लक्ष आहे असं त्याला भासवत असतो पण तसं नसतं. त्याचे बोलणे कानावर पडत असताना त्याला काय म्हणायचे […]
गोव्यात काँग्रेसच्या तीन – चार नेत्यांनी एकत्र येऊन शिवसेनेचे खासदार प्रवक्ते संजय राऊत यांच्याशी महाविकास आघाडी स्थापन करण्याबाबत चर्चा केली. काँग्रेसचे गोवा प्रदेश प्रभारी दिनेश […]
शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून मेघालायचे राज्यपाल सत्यपाल मलिक नियमित अंतराने केंद्र सरकारवर तोफा ङागताना दिसत आहेत. याची सुरुवात केंद्र सरकारवर तोफा डागून झाली असली तरी आता […]
एखादा विशेष दिवस असो, तारीख असो किंवा काही महत्त्वाचे काम असो! आपल्यापैकी प्रत्येक जण काही ना काही विसरतो. या सर्व गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी मग स्मार्टफोन्स […]
अन्नधान्य उत्पादनाची सध्याची पद्धती जैवविविधतेला नुकसानदायक झाली आहे. अनेक वन्यजीव व वनस्पती त्यामुळे विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. जलवायुपरिवर्तन हेही त्याचे एक कारण आहे. त्यामुळे आता […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App