वृत्तसंस्था
मुंबई : महाराष्ट्रात ठाकरे- पवार सरकारने राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या कालावधीत वारंवार कपात केली आहे. सरकारची ही कृती एक प्रकारे लोकशाहीला कलूप ठोकण्यासारखीच आहे. राज्य सरकारमधील भ्रष्टाचार चव्हाट्यावर येत असून त्या व्यतिरिक्त अन्य प्रकरणेही समोर येत आहेत. त्यामुळे कालावधी कमी करून सरकार अधिवेशनापासून सतत पळ काढत आहे, अशी जोरदार टीका भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App