विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राला 1.06 कोटी लस प्राप्त झाल्या. तसे ट्विट माहिती विभागाने 6 एप्रिल रोजी केले आहे. 91 लाख लसी वापरल्या. म्हणजे 15 लाख लस शिल्लक आहेत. आणखी ७.५ लाख लस लगेचच मिळत आहेत. मग, जाणीवपूर्वक केंद्र बंद करून लसींबाबत चुकीच्या बातम्या पसरविण्याचे कारण काय?, असा सवाल करीत विरोधी पक्ष नेते श्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकेचे प्रहार केले. Why Spreading wrong information about shortage of vaccines, ask Fadanvis
फडणवीस यांनी सोशल मीडियावर सविस्तर टिप्पणी केली आहे. त्यातील मुद्दे पुढीलप्रमाणे:
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App