विशेष प्रतिनिधी
मुंबई : ममतांच्या बंगाल पाठोपाठ महाराष्ट्राच्या महाआघाडी सरकारने देखील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत घोळ घातल्याचे स्पष्ट होत आहे.
सरकारी पत्रकातील आकडेवारीवरूनच हा घोळ आणि लपवाछपवी उघडी पडली आहे. ४ मे २०२० च्या आकडेवारीत प्रत्यक्षात महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात १५६९ ने वाढ झाली असताना फक्त ७७१ आकड्यांची वाढ दाखविण्यात आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App