पश्चिम बंगाल पंचायत निवडणुकीतील हिंसाचारात १५ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा; अमित शाहांनी मागवला अहवाल

Vaccination : US, UK, Japan vaccines soon available in India, says Amit Shah

पंचायत निवडणुकीची घोषणा झाल्यापासून ३३ हून अधिक लोक मारले गेल्याचा भाजपा खासदाराचा आरोप

विशेष प्रतिनिधी

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचाराची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दखल घेतली आहे. त्यांनी बंगाल भाजपाचे अध्यक्ष सुकांत मजुमदार यांच्याकडून हिंसाचाराचा तपशील मागवला आहे. West Bengal panchayat election violence claims 15 dead Report asked by Amit Shah

पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुका रक्तरंजित झाल्या आहेत. मतदानादरम्यान खूप रक्त सांडले आहे. पहाटे बॉम्बस्फोट झाले आहेत, बंदुका आणि पिस्तुलांचा वापर केला गेला आहे, काही ठिकाणी तोडफोड झाली आहे, काही ठिकाणी बूथ ताब्यात घेण्यात आले आहेत, मतपेट्या तलावात बुडवल्या आहेत आणि काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाली आहे. बंगालच्या बहुतांश भागात हिंसाचाराने थैमान घातले आहे.

याशिवाय सकाळपासून सुरू असलेल्या मतदानादरम्यान १५ हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कारवाईच्या दृष्टीने अहवाल मागवला आहे.

West Bengal panchayat election violence claims 15 dead Report asked by Amit Shah

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात