Supreme Court : सुप्रीम कोर्टाने धरणे-आंदोलनामुळे रस्ता बंद असल्याने सामान्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल दाखल झालेल्या एका याचिकेवर मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, सार्वजनिक जागा आणि रस्त्यांवर धरणे आंदोलन करून तो ब्लॉक केला जाऊ शकत नाही. वास्तविक, नोएडाच्या एका महिलेच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, सार्वजनिक जागा, रस्त्यांना अडवले जाता कामा नये. जेणेकरून दळणवळण सुरळीत राहू शकेल. रस्त्यांवर वाहतूक कोणत्याही अडथळ्यांशिवाय व्हायला पाहिजे, असेही सुप्रीम कोर्ट म्हणाले. road cannot be blocked during protest, a big decision of the Supreme Court
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने धरणे-आंदोलनामुळे रस्ता बंद असल्याने सामान्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल दाखल झालेल्या एका याचिकेवर मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, सार्वजनिक जागा आणि रस्त्यांवर धरणे आंदोलन करून तो ब्लॉक केला जाऊ शकत नाही. वास्तविक, नोएडाच्या एका महिलेच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, सार्वजनिक जागा, रस्त्यांना अडवले जाता कामा नये. जेणेकरून दळणवळण सुरळीत राहू शकेल. रस्त्यांवर वाहतूक कोणत्याही अडथळ्यांशिवाय व्हायला पाहिजे, असेही सुप्रीम कोर्ट म्हणाले.
Supreme Court says that public roads shouldn't be blocked in protests while hearing a plea by a woman resident of Noida seeking direction to ensure that road between Noida & Delhi is kept clear so that passage isn't affected. SC says there should be free flow of traffic on roads. pic.twitter.com/dpSvUnK2mv — ANI (@ANI) April 9, 2021
Supreme Court says that public roads shouldn't be blocked in protests while hearing a plea by a woman resident of Noida seeking direction to ensure that road between Noida & Delhi is kept clear so that passage isn't affected. SC says there should be free flow of traffic on roads. pic.twitter.com/dpSvUnK2mv
— ANI (@ANI) April 9, 2021
शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडा ते दिल्ली या मार्गावर लावलेले बॅरिकेड हटवण्याची मागणी होत आहे. नोएडा ते दिल्ली रोडवेवरील बॅरिकेडमुळे सामान्य नागरिकांना येण्यासाठी प्रचंड त्रास झाला आहे. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालय म्हटले की, रस्ते अडवू नये. तर दिल्ली सरकारच्या वतीने तुषार मेहता यांनी पुढील आठवड्यात या खटल्याची सुनावणी करण्याची मागणी केली आहे.
खरंतर नोएडामध्ये राहणाऱ्या एका महिलेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून असा दावा केला आहे की, दिल्ली व नोएडामध्ये बॅरिकेडमुळे तिला दिल्लीला जाण्यासाठी 20 मिनिटांऐवजी दोन तासांचा प्रवास करावा लागतो. याचिकाकर्त्या मोनिका अग्रवाल यांनी दावा केला आहे की, त्या नोएडामध्ये राहतात आणि आपल्या नोकरीच्या संदर्भात त्यांना दिल्लीला जावे लागते.
road cannot be blocked during protest, a big decision of the Supreme Court
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App