विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील महायुतीने ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश मिळविल्यानंतर शिंदे – फडणवीस सरकारने महाराष्ट्रासाठी धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. यात धनगर समाजाच्या उन्नती करता योजना, शेती उत्पादन निर्यातीसाठी मोठी तरतूद, मुंबईतली एअर इंडियाची इमारत 1600 कोटींना विकत घेणे आणि बारामती पोलीस श्वान प्रशिक्षण केंद्र उभारणे आदी निर्णयांचा समावेश आहे. shinde fadnavis govt decisions
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले :
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App