प्रतिनिधी
मुंबई : देवेंद्र – फडणवीस सरकारने सुरू केलेली पण नंतरच्या ठाकरे – पवार सरकारने बंद केलेली जलयुक्त शिवार योजना शिंदे – फडणवीस सरकार पुन्हा सुरू करणार असल्याची बातमी आहे. या योजनेला फडणवीस सरकारच्या शेतकऱ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. मात्र, या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे सांगून ठाकरे – पवार सरकारने योजनेची चौकशी लावून ही योजना बंद केली होती. Jalyukta Shivar Yojana will resume
शिंदे – फडणवीस सरकारने मात्र जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
जलयुक्त शिवार योजनेचे फायदे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App