दक्षिण भारतातील लेडी अमिताभ म्हणून ओळखली जाणारी प्रसिध्द अभिनेत्री विजयशांति यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. कॉंग्रेसच्या हैैद्राबादमधील दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर कृषी कायद्यांचं समर्थन करावं की विरोध करावा, असा यक्षप्रश्न आहे. शरद पवार कृषीमंत्री असताना टास्क फोर्सने दिलेल्या सूचनांच्या आधारे […]
पंजाब, हरियाणातील शेतकरी नव्या कृषि कायद्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करत असताना महाराष्ट्रातील चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याच कायद्यामुळे तब्बल १० कोटी रुपये कमावले आहेत. मराठवाड्यातील लातूर, […]
शेतकरी आंदोलनाचा फायदा अनेकांना उचलायचा आहे आणि ते त्यात अडथळे आणत आहेत. ते शेतकऱ्यांचा अजिबात विचार करत नाहीत. यात त्यांचा स्वार्थही असू शकतो, अशी टीका […]
केंद्रीय कृषि मंत्री असताना कृषि कायद्यांमध्ये बदल व्हावा यासाठी शरद पवार वकीली करत होते. अनेक राज्यांतील मुख्यमंत्र्यांना त्यांनी त्यासाठी पत्रेही लिहिली होती. मात्र, आता हेच […]
आपल्या वाचाळपणामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारला अनेकदा अडचणीत आणणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना कमी बोलण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हा सल्ला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे […]
कृषी कायद्यांना विरोध करणारे महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात त्या विरोधात विधेयक मंजूर का करत नाही? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला […]
कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षा आणि महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी थेट शरद पवार यांना सुनावले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहूल गांधी यांच्याकडे […]
भारतीय जनता पक्षावर टीका करणाऱ्या अजित पवारांवर भारतीय जनता पक्षाचे नेते निलेश राणे यांनी हल्लाबोल केला आहे. कुठेतरी अंत:करणात लाज नावाची गोष्ट असते, बघा शिल्लक […]
कर्नाटकात कॉंग्रेसच्या हातात हात घालून सरकार बनविल्यामुळे जनतेची सहानुभूती गमावून बसलो. राज्यातील जनतेच्या मनात १२ वर्षांपासून निर्माण केलेल्या विश्वासाला तडा गेला, असे प्रतिपादन कर्नाटकचे माजी […]
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून मनधरणी होत असली तरी परिवहन मंत्री सुवेंदू अधिकारी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत, असा असा दावा वरिष्ठ नेते […]
कृषी उत्पन्न बाजार समिती नियंत्रणामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होतो. (sharad pawar latest news) हे नियंत्रण काढून टाकले पाहिजे असे दहा वर्षे केंद्रीय कृषिमंत्री असलेल्या शरद पवार […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : उध्दव ठाकरे यांची शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसारखी ओरिजिनल राहिली आहे की नाही याचा फैसला महाराष्ट्रातील जनताच करेल. परंतु, खासदार संजय […]
खडसे म्हणतात- माझा काही संबंध नाही, ठेवीदार म्हणतात,आमच्या ठेवी मिळवून द्या,बाकी माहित नाही विशेष प्रतिनिधी जळगाव : माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी बीएचआर पतसस्थेतील गैरव्यवहार प्रकरणाचा […]
१४ राष्ट्रीय महामार्गांची पायाभरणी वृत्तसंस्था नवी दिल्ली : ईशान्य भारताला केंद्रातील मोदी सरकारने विकासाची मोठी भेट दिली आहे. नागालँडमध्ये मोठ्या राष्ट्रीय महामार्गाचे उदघाटन तसेच १४ […]
विशेष प्रतिनिधी नाशिक : जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या आर्थिक घोटाळ्याचे संशयित सुनिल झंवर यांचे नाशिकमध्ये बोरा व धान्य व्यापारी असे दुहेरी […]
विशेष प्रतिनिधी जालना : मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा घोळ महाविकास आघाडी सरकार घालत असताना काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंत्रीपद गेलं तरी चालेल पण ओबीसीच्या […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बॉलिवूड नट सैफ अली खानला रावणातला मानवी भाव साकारायचाय आणि सीताहरणाचे मानवी पातळीवर येऊन समर्थनही करायचे आहे. खुद्द त्यानेच ही […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसचा नेतृत्वाबाबत आणि विशेषतः राहुल गांधींबाबत काँग्रेसने न मागताच सल्ले देऊन शरद पवार आणि संजय राऊत हे दोन्ही नेते काँग्रेसला ठाकरे […]
काँग्रेसने चिंतन करावे मुख्यमंत्रीसुद्धा शरद पवारांचे मार्गदर्शन घेतात” वृत्तसंस्था मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविषयी शरद पवार यांनी केलेल्या विधानाने महाराष्ट्र काँग्रेसने नाराजीचा सूर […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनात हिंदूंना गद्दार म्हणत आणि इंदिरा को ठोक दिया, मोदी क्या चीज है, अशी गरळ ओकली ज जात आहेत. यात […]
दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे संपूर्ण दिल्लीला कोरोनाचा मोठा धोका आहे. हा धोका ओळखून आंदोलक शेतकऱ्यांना हटवण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च […]
पंजाबमध्ये बाजार समित्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा गोरखधंदा होत असल्यानेच नव्या कृषि कायद्याला विरोध होत असल्याचा दावा ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी केला आहे. shekhar gupta […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवल्याबद्दल भाग्यनगरच्या जनतेचे कोटी कोटी आभार. भाग्यनगरच्या भाग्योदयाला सुरूवात झाली आहे, अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेसाठी मित्र पक्षानीच (काँग्रेस आणि राष्ट्रवादी) मृत्यूचा सापळा रचला आहे, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार नितेश राणे यांनी विधानपरिषद […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App