महाराष्ट्रातील सांगोला ते पश्चिम बंगालमधील शालिमार या दरम्यान धावणारी ही किसान रेल्वे कृषी उत्पादनांच्या वाहतुकीसाठी गेम चेंजर ठरणार आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कृषी […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या आत्मनिर्भर भारत योजनेसेह विविध योजनांमुळे भारत २०३० पर्यंत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार असल्याचा अंदाज सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड […]
काँग्रेससारख्या ऐतिहासिक वारसा असलेल्या पक्षाला आज वर्षभर पूर्णवेळ अध्यक्ष नाही. यूपीएचे भविष्य काय? हा भ्रम कायम आहे. राहुल गांधी हे वैयक्तिकरीत्या जोरदार संघर्ष करत असतात. […]
दिल्लीतील काही लोक मला नेहमी टोमणे मारत अपमान करत असतात. त्यांना मला लोकशाहीचे धडे द्यायचे आहेत. त्यांना मला सांगायचं आहे की जम्मू काश्मीरमधील जिल्हा विकास […]
लग्न किंवा अन्य कपटमार्गाने धर्मांतर केल्यास दहा वर्षे शिक्षा आणि एक लाख रुपये दंडाची तरतूद असलेले धर्म स्वातंत्र्य विधेयक मध्य प्रदेशात मंजूर करण्यात आले आहे. […]
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण ऐकायला जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांवर लाठीमार झाल्याचा आरोप पंजाब भाजपकडून करण्यात आला आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या दिवशी नरेंद्र मोदींनी […]
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मुंबई प्रदेश सचिव असलेल्या एका महिला पदाधिकाऱ्याने वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकला. वंचित बहुजन आघाडीच्या […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आसामचे खासदार मौलाना बदरुद्दीन अजमल चालवत असलेल्या सहापैकी एका बालसंगोपन केंद्राला अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या गैरसरकारी संघटनेकडून देणगी मिळाल्याची […]
27 प्रकल्पाला चालना; भूमिपूजन थाटात विशेष प्रतिनिधी त्रिपुरा : आसाम राज्यातील माल वाहतूक आणि सीमावर्ती भागात अधिक वेगाने पोचण्यासाठी राज्यातील 27 महामार्ग प्रकल्पाला चालना दिली […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दहशतवादविरूद्ध लढा देण्याची क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने भारताची इंटेलिजेंस ब्युरो (आयबी) आपले मल्टी-एजन्सी सेंटर (मैक) नेटवर्क जिल्हा पातळीवर वाढवित आहे. आयबीच्या […]
विशेष प्रतिनिधी बीजिंग : चीनला जगाची बाजरपेठ बनवायचे आहे. त्यासाठी वाहतूक व्यवस्था बळकट करण्याचे अनेक प्रकल्प चीनने सुरु केले आहेत. परंतु आता चीन- पाकिस्तान इकॉनॉमिक […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गोवा, राजस्थान आणि हैद्राबाद येथील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा विजय झाला आहे. त्यामुळे भाजपची ताकद वाढत चालला असून काँग्रेसचे […]
राष्ट्र सर्वोत्तपरी या विचारधारेवर चालणारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) ही जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे. या संघटनेचा जागतिक स्तरावर विस्तार करण्याचा प्रयत्न केला […]
कृषी कायद्यांमध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करण्याची केंद्र सरकारची तयारी आहे. कायद्यातील कोणत्या तरतुदी शेतकऱ्यांच्या हिताच्या नाही, हे तुम्ही आम्हाला सांगा. सरकार त्यावर नक्कीच विचार करेल. […]
मुंबईमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आता शिवसेनेबरोबर राहायचं आहे, त्याची सवय करून घ्या असा सल्ला देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कॉंग्रेसला फोडण्यासाठी ताकद लावायला सुरूवात केली […]
आरे कारशेडचे सगळे पर्याय अव्यवहार्य असल्याचा समितीचा अहवाल असताना तोंड फोडून घ्यायची आवड असलेले महानिर्लज्ज आघाडी सरकार त्याच्या विरोधात निर्णय रेटत राहते आहे, अशा शब्दात […]
आजकल मी खतरनाक मूडमध्ये आहे. गडबड करणाऱ्यांना सोडणार नाही. Madhya Pradesh माफियांविरोधात अभियान सुरु आहे. ज्या लोकांनी आपल्या ताकदीचा वापर करुन बेकायदेशीररित्या जागेवर ताबा मिळवला, […]
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे काही वर्षांपूर्वीपर्यंत देशातला सर्वांत तरुण महापौर असा विक्रम होता. मात्र, केरळमधील आर्या राजेंद्रन या २१ वर्षांच्या तरुणीने हा […]
देशाच्या परकीय चलन गंगाजळीत लक्षणीय वाढ झाली आहे. परकीय चलनाच्या राखीव साठा २.५६३ अब्ज डॉलर्सने वाढून ५८१.१३१ अब्ज अमेरिकी डॉलरची झाला आहे. भारताकडील चलन साठ्यात […]
कॉंग्रेस आपल्या विचारापासून भटकली आहे. सातत्याने कार्यकर्त्यांचा अपमान होत आहे. त्यामुळे अत्यंत दु:खाने कॉंग्रेसचा राजीनामा देत असल्याचे सांगत उत्तर प्रदेश कॉंग्रेसचे माजी सरचिटणिस आणि लखनऊचे […]
शेतकरी आंदोलनाला पाठींबा: कोरोना अहवालात मात्र शेती सुधारणांचा आग्रह विशेष प्रतिनिधी चंदीगड : शेतकऱ्याचं आंदोलन सुरू झाल्यावर पंजाब सरकारने आधीची भूमिका बदलली. यापूर्वी कोरोना प्रतिसाद […]
विशेष प्रतिनिधी भोपाळ : मध्यप्रदेशात सुधारित कृषी कायद्याचे फायदे दिसू लागले आहेत. शेतकरी आता कृषी उत्पन्न बाजार समिती बाहेर माल विकून झटपट पैसेही मिळवू लागले […]
विशेष प्रतिनिधी अमेठी : मेव्हणा शेतकºयांच्या जमीनीवर कब्जा घेऊन त्यांना देशोधडीला लावतोय आणि हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मगणीचे अश्रू ढाळत आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री स्मृति […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एनडीटीव्हीचे संस्थापक प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांना सेबीने २७ कोटी रुपये दंड ठोठावला आहे. रॉय दांपत्यावर यापूर्वी २३४ कोटी […]
विशेष प्रतिनिधी लातूर : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा निधी वाटप करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील निवडक शेतकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी लातूर जिल्ह्यातील मातोळा […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App