Maratha Reservation : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयातून रद्द होणे हे अतिशय दु:खदायी आणि निराशाजनक आहे. महाविकास आघाडी सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे, समन्वयाच्या अभावामुळे आरक्षण रद्द झाले […]
घटनेनुसार ५० टक्केंपेक्षा आरक्षण देणे शक्यच नाही. घटनेचा अंतिम अर्थ लावण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाची असते. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर ते ५० टक्यांच्या […]
विशेष प्रतिनिधी मुंबई – मराठा आरक्षण सुप्रिम कोर्टाने फेटाळले. त्यांनी इंदिरा साहनी केसच्या निकालाचाही फेरविचार करायला नकार दिला. ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यास नकार […]
Maratha Reservation : आरक्षण रद्द झाल्यामुळे आता मराठा समाजापुढे कोणते कायदेशीर पर्याय आहेत, याची चाचपणी सुरू झाली आहे. राज्य सरकार याबाबत काय करू शकते, मराठा […]
राज्यपालांच्या संबोधनानंतर पुन्हा नवीन मुख्यमंत्री कधी बोलत नाहीत. परंतू ममता यांनी धनखड यांना लगेचच उत्तर दिले.तेंव्हा वातावरण तापले होते . यानंतर राज्यपाल जगदीप धनखड यांचे […]
Maratha Reservation : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर आज निकाला दिला आहे. यानुसार मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास नाही. म्हणून त्यांना आरक्षित कॅटेगरीत गृहीत धरता […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकाल देत आरक्षण रद्द ठरवले आहे. 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येत नसल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. […]
Maratha Reservation Verdict : सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे शैक्षणिक व सामाजिक आरक्षण रद्द केले आहे. आरक्षणची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येत नसल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला […]
Maratha Reservation : मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी रद्द ठरवले. 50 टक्के मर्यादेच्या वर आरक्षण चुकीचेच असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला […]
Maratha reservation : मराठा आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टाने अंतिम निकाल सुनावला आहे. यानुसार मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास नाही. म्हणून त्यांना आरक्षित कॅटेगरीत गृहीत […]
Maratha Reservation : मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास नाही. म्हणून त्यांना आरक्षित कॅटेगरीत गृहीत धरता येणार नाही, असे परखड मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केले […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली – मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास नाही. म्हणून त्यांना आरक्षित कॅटॅगेरीत गृहीत धरता येणार नाही, असे परखड मत सुप्रिम कोर्टाने व्यक्त […]
एअर इंडियाने अठरा वर्षांवरील सर्व विमान कर्मचाऱ्यांना लसीकरणात प्राधान्य दिले नाही तर संपावर जाण्याचा इशारा वैमानिकांनी दिला आहे. द इंडियन कमर्शिअल पायलटस असोसिएशनच्या वतीने हा […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईनद्वारे शिकविले जाते . तरीही सर्व शाळांकडून दरवर्षीप्रमाणे पूर्ण फी आकारली […]
कोल्हापूर आणि पर्यायाने राज्याच्या सहाकार क्षेत्रात महत्वाचं स्थान असलेल्या गोकुळ दूध संघाची मतमोजणी आज पार पडली. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेस आमदार पीएन पाटील, महादेवराव महाडिक यांच्याविरुद्ध सतेज […]
Supreme Court Verdict On Maratha reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्या सर्वोच्च न्यायालय अंतिम निकाल सुनावणार आहे. मराठा आरक्षणावर बुधवारी सकाळी साडे दहा वाजता सर्वोच्च […]
Bengal Violence : पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. तृणमूल काँग्रेसची तिसऱ्यांदा सत्ता आल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षातील प्रामुख्याने भाजप कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणात […]
West Bengal violence case : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरू झाला. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार या हिंसाचारात 11 जणांचा बळी गेला आहे. […]
Health Minister Rajesh Tope : देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात सर्वाधिक विध्वंस घडवला आहे. यादरम्यान आता एक दिलासादायक चित्र दिसून येत आहे. राज्यात लॉकडाऊनसद़ृश्य […]
Nanded Social Boycott : मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगावात दोन समाजांमध्ये तणावाचे वातावरण आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने काही बौद्ध तरुणांकडून जयघोष करण्यात […]
5G technology and spectrum trials : केंद्रीय दूरसंचार विभागाने देशात 5जी तंत्रज्ञान आणि स्पेक्ट्रम चाचण्यांना परवानगी दिली आहे. दूरसंचार सेवा पुरवठादार भारतात विविध ठिकाणी 5G […]
JEE Main Exam : जेईई मेन एप्रिलच्या परीक्षेनंतर आता जेईई मेन मे 2021 ची परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे. यासंदर्भात नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) सूचना […]
Vaccine : देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येदरम्यान लसींचा मोठा तुटवडा जाणवत आहे. अशा वेळी ब्रिटनने वापरलेली स्ट्रॅटेजी भारताच्या कामी येऊ शकते. ब्रिटनने लोकसंख्येच्या मोठ्या भागाला लसीचा […]
विशेष प्रतिनिधी कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी हिंसाचार केल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. गेल्या दोन दिवसात घडलेल्या हिंसाचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र […]
गतवर्षी देशात कोरोना महामारीला सुरुवात झाली आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी लॉकडाऊनला विरोध सुरू केला. सातत्याने त्यांनी लॉकडाऊनविरोधीच वक्तव्ये केलेली आहेत. आता मात्र राहुल […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App