Maharashtra Violence : महाराष्ट्रात आज (शनिवार, 13 नोव्हेंबर) त्रिपुरा हिंसाचारामुळे अमरावतीतही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. अमरावतीत दुसऱ्या दिवशी हिंसक घटना घडल्या. दगडफेक करणाऱ्या जमावाला नियंत्रणात […]
विशेष प्रतिनिधी दिल्ली : 2 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात अाली होती. मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स इन स्पोर्ट्स या विभागाकडून या पुरस्कारांची घोषणा […]
violence in Maharashtra : महाराष्ट्रातील अमरावतीसह पाच शहरांमध्ये हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्याने तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे, दंगलखोरांवर कारवाई सुरू […]
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) वायुप्रदूषणाची पातळी गंभीर श्रेणीपर्यंत पोहोचल्यानंतर लहान मुले, वृद्ध आणि गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये असा सल्ला दिला आहे.School-office closed in […]
History Of Raza Academy : त्रिपुरातील हिंसाचाराच्या अफवेमुळे महाराष्ट्रातील अमरावती, नांदेड आणि मालेगाव या तीन शहरांमध्ये हिंसाचार उसळला. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी रझा […]
मणिपूरमधील चुराचांदपूर जिल्ह्यीतल सिंघाट येथील घटना. आसाम रायफल्सच्या कमांडिंग ऑफिसरच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे.TERRORIST ATTACK: 5 jawans including army officer martyred in Manipur terror […]
जो चोर है उनकी तो जलेगी म्हणत कंगनाने दिले सडेतोड उत्तर KANGNA HITS TROLLERS: Why should this issue be the only agenda of BJP? This […]
वृत्तसंस्था इम्फाळ : मणिपूर मध्ये म्यानमार बॉर्डर जवळ चंदचुरा जिल्ह्यात सिंगनगट गावाच्या जवळ कुकी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात आसाम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर विप्लव त्रिपाठी हे आपल्या […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीमध्ये राहणे असह्य झाले आहे.दिल्लीत सध्या नवीन संकट आले आहे. दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन लागला आहे. मात्र हा लॉकडाऊन कोरोनाचा नाही […]
वृत्तसंस्था पॅरिस : युरोपात कोरोनाचा पुन्हा हाहाकार उडाला आहे.;लसीकरण झालेल्या भागात २० लाख लोक बाधित झाले आहेत. Coronavirus Covid-19 cases surging in west european countries […]
जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी शुक्रवारी सांगितले की, किश्तवाड शहर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीसह पूर्णपणे सुसज्ज आहे आणि कोणत्याही घटनेनंतर कोणताही गुन्हेगार पळून जाऊ शकणार नाही. गेल्या […]
‘महाविकास आघाडीचे मंत्रीच माथी भडकाविणार असतील तर दंगलीची जबाबदारी राज्य सरकारची,’ अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. त्रिपुरा […]
राष्ट्रपती राम नाथ कोविंद आज एका विशेष समारंभात 2021 साठीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करतील. केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने दरवर्षी क्रीडा क्षेत्रात […]
काँग्रेस नेते आणि माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सलमान खुर्शीद पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. हा वाद सलमान खुर्शीद यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या’ या पुस्तकाचा आहे. […]
वृत्तसंस्था श्रीनगर : हिंदुत्व आणि हिंदू धर्म वेगवेगळे आहेत. हिंदुत्व म्हणजे मुसलमान आणि शिखांना मारणे होय, अशा शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी हिंदुत्वावर टीकेची […]
प्रतिनिधी नागपूर : अमरावतीत त्रिपुरातील कथित हिंसाचारावरून मोर्चेकऱ्यांनी काळजी दंगल केली, त्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. अमरावतीत शांतता टिकली पाहिजे, असे परखड मत माजी मुख्यमंत्री […]
शहा म्हणाले, “हिंदी आणि आपल्या सर्व स्थानिक भाषांमध्ये कोणताही विरोधाभास नाही मला गुजरातीपेक्षा हिंदी भाषा जास्त आवडते. आपली राजभाषा बळकट करण्याची गरज आहे.”I like Hindi […]
१०९ वर्षांपूर्वी चोरीला गेलेली अन्नपूर्णा मातेची मूर्ती केंद्र सरकारच्या प्रदीर्घ प्रयत्नानंतर वाराणसीत आणली आहे. गुरुवारी माता अन्नपूर्णाची मूर्ती कॅनडातून दिल्ली विमानतळावर पोहोचली. अन्नपूर्णा मातेची रथयात्रा […]
प्रतिनिधी अमरावती : त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या विरोधात रझा अकादमीने अमरावतीत मोर्चा काढल्यानंतर आज त्याची प्रतिक्रिया उमटली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी अमरावती बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर […]
चित्रपट अभिनेत्री कंगना रनौतच्या देशाला ‘भिकेत स्वातंत्र्य’ मिळाल्याच्या वादग्रस्त विधानामुळे देशभरात वाद सुरू झाला आहे. कंगनाच्या विरोधात अनेक ठिकाणी पोलीस तक्रारही दाखल करण्यात आली आहे. […]
देशातील लहान मुलांना कोरोनाची लस देण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. केंद्र सरकारने याबाबत अद्याप कोणतीही घोषणा केली नसली तरी अनेक रुग्णालयांनी तयारी सुरू केली […]
त्रिपुरामध्ये गेल्या महिन्यात झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात महाराष्ट्रातील अमरावती येथे निदर्शने करण्यात येत आहेत. काल काही संघटनांनी केलेल्या निदर्शनांदरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी दुकानांवर दगडफेक केल्याने परिसरातील […]
मध्य प्रदेशातील भोपाळच्या हबीबगंज रेल्वे स्थानकाचे नाव बदलून राणी कमलापती रेल्वे स्थानक असे करण्यात आले आहे. शिवराज सरकार यांनी यासाठी केंद्राला पत्र लिहिले होते.त्याला केंद्र […]
२४ एप्रिल २०२० रोजी केंद्र सरकारने प्रधानमंत्री स्वामित्व योजनेची सुरुवात केली होती. Benefit of Modi Government’s ‘Pradhan Mantri Swamitva Yojana’; Villagers will get land ownership […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीतील वायू प्रदूषणाची पातळी वाढती आहे. शेजरच्या राज्यांमध्ये शेतातील आगीपासून होणारा धुर यामुळे दिल्लीत जास्त प्रदूषण होत आहे.धुरातील घातक मिश्रणामुळे आणि […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App