वृत्तसंस्था मुंबई : काही बेजबाबदार देश आपल्या वर्चस्ववादी वर्तनातून सागरी सुरक्षेची स्वार्थी व्याख्या करतात आणि मनमानीपणे समुद्रात आपले वर्चस्व तयार करण्याचा प्रयत्न करतात, अशा शब्दात […]
नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनात सहभागी होणाऱ्या प्रतिनिधींना संमेलन स्थळी जाण्यासाठी गो ग्रीन कॅबद्वारे मोफत प्रवासाची सोय करण्यात आली आहे. ‘गो ग्रीन’ हा उपक्रम नाशिकमधील तीन […]
INS विशाखापट्टणमची (INS Visakhapatnam) लांबी 163 मीटर, रुंदी 17 मीटर आणि वजन 7400 टन आहे. त्याचा कमाल वेग 55.56 किलोमीटर प्रति तास आहे. INS विशाखापट्टणमला […]
विशेष प्रतिनिधी दिल्ली : सिंधू सीमेवर संयुक्त किसान मोर्चाची बैठक झाली. या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देताना शेतकरी नेते बलबीर राजेवाल यांनी सांगितले की, संसदेतील […]
वृत्तसंस्था जयपूर : राजस्थानात काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना मंत्रिमंडळात फेरबदल करणा-याला भाग पाडल्यानंतर नव्या १५ मंत्र्यांचा शपथविधी होत आहे. त्यामुळे काँग्रेसचे बंडखोर नेते […]
कृषी कायदे मागे घेऊन मोदींनी पाकिस्तान, खलिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्यांवर मोठा प्रहार केला असल्याचं खासदार साक्षी महाराज म्हणाले.Sakshi Maharaj appreciates Modi’s decision; Said – Modi’s mind […]
येमेनच्या हौथी बंडखोरांच्या सौदी अरेबियासोबतच्या वाढत्या वैरामुळे या देशाचे मोठे नुकसान होत आहे. बंडखोरांनी दावा केला आहे की, त्यांनी त्यांच्या ड्रोनने अनेक सौदी शहरांवर हल्ले […]
संसदेचे हिवाळी अधिवेशन २९ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे, मात्र त्याआधीच विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकांच्या फेऱ्या सुरू होत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हिवाळी अधिवेशनापूर्वी […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेने सरकार आणि शेतकरी यांच्यातील 14 महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष संपुष्टात येण्याची आशा निर्माण झाली […]
रविवारी सचिन पायलट म्हणाले होते की, बरीच चर्चा आणि विचारविनिमय केल्यानंतर नेतृत्वाने उचललेले पाऊल चांगला संदेश देत आहे. जी उणीव आहे ती भरून काढली याचा […]
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानंतर मुसळधार पावसामुळे शुक्रवारपासून आंध्र प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या सदस्यासह 25 जणांचा मृत्यू झाला, तर 17 […]
वृत्तसंस्था जयपूर : राजस्थानात काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना मंत्रिमंडळात फेरबदल करणा-याला भाग पाडल्यानंतर अकरा नव्या मंत्र्यांचा शपथविधी होत आहे. त्यामुळे काँग्रेसचे बंडखोर नेते […]
वृत्तसंस्था हंगेरी : कोरोना संपला असतानाच युरोपात रुग्णसंख्या प्रचंड वाढली आहे. ऑस्ट्रिया सरकारने देशात लॉकडाऊन लागू केला आहे. जर्मनीत परिस्थिती बिघडली आहे. चौथ्या लाटेमुळे युरोपमध्ये […]
”मी लस घेतली नाही आणि घेणार नाही. तुमचं मन खंबीर असल तर कोरोना होणार नाही.” इंदुरीकर महाराजांच्या या विधानाची जोरदार चर्चा राज्यभर होत आहे.Indurikar […]
विशेष प्रतिनिधी तिरुअनंतपूरम : पीडितेचे आरोपीवर प्रेम असल्याने तिने शारीरिक संबंधांना संमती दिली होती असे मानता येणार नाही. तिची असहाय्यता ही ही संमती मानली जाऊ […]
आंदोलनातील सर्व पीडित कुटुंबांना कोणत्याही अटीशिवाय प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत देण्याची विनंतीही केसीआर यांनी केंद्र सरकारला केली आहे.Big announcement from the Telangana government […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : मोदी सरकारच्या स्टार्ट अप इंडियामुळे अनेक तरुणांना आपली प्रतीभा दाखवता येत आहे.अशाच एका नवीन स्टार्टअपला (Thaely Startup) चक्क आनंद महिंद्रा यांनी […]
वृत्तसंस्था मुंबई: भारतीय नौदलाला INS विशाखापट्टनमच्या (INS Visakhapatnam) रुपाने आणखी एक अस्त्र मिळणार आहे. प्रोजेक्ट १५ B वर्गातील ही पहिली युद्धनौका आहे. INS विशाखापट्टनम ही […]
विशेष प्रतिनिधी भोपाळ:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भोपाळमध्ये राणी कमलापति रेल्वे स्टेशनचे उद्घाटन केले. याचे नाव पूर्वी हबीबगंज रेलवे स्टेशन होते आता त्याचे नामकरण करून […]
बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातला दुसरा ट्वेंटी-२० सामना PAK VS BAN: Shahin Afridi’s anger! As he hit a six, he threw the ball to the Bangladesh […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आपले मोठे भाऊ म्हणणारे कॉँग्रेसचे नेते नवज्योत सिंह सिध्दू यांच्यावर चोहोबाजुने टीका होत आहे. हजारो भारतीयांचे […]
विशेष प्रतिनिधी लखनऊ : तीन कृषि कायद्यांच्या विरोधात सुरू असलेले आंदोलन शेतकरी संघटनांच्या वर्चस्वाच्या लढाईतून सुरू होती. कृषि कायद्यांमध्ये शाईशिवाय काहीही काळे नव्हते, असे माजी […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) खात्याला केंद्रीकृत आयटी प्रणालीला मान्यता देण्याचा निर्णय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने घेतला आहे. […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पती दहशतवादी हल्यात शहीद झालेले. दोन मुलांची जबाबदारी. पण रक्तातच देशसेवा असल्याने पत्नीने लष्करी अधिकारी होऊन अनोखी श्रध्दांजली वाहिली आहे.जम्मू-काश्मीरात […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हिंदू धर्माची शिकवण देण्यासाठी कोणाचाही धर्म बदलविण्याची गरज नाही. परंतु, आपल्या लोकांचाही धर्म कोणाला बदलवू देऊ नका असे आवाहन राष्ट्रीय […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App