विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : भारत हा स्वाभिमानी देश आहे. भारताचे परराष्ट्र धोरण हे स्वतंत्र आहे. कोणत्याही महासत्तेची भारताविरोधात बोलण्याची हिंमत नाही. भारत रशियाकडून इंधन विकत […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांना मोठे यश मिळाले आहे. सरत्या आर्थिक वर्षात 27.07 लाख कोटी रुपयांची विक्रमी करवसुली झाली असल्याची माहिती […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत गेल्या सात वर्षांमध्ये १८.६० लाख कोटी रुपयांची ३४.४२ कोटी कर्जे मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय […]
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने 18 वर्षांवरील लोकांना बूस्टर डोस देण्याची परवानगी दिली आहे. आतापर्यंत, आरोग्यसेवा आणि आघाडीच्या कर्मचाऱ्यांसह 60 वर्षांवरील लोकांना बूस्टर डोस […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी शुक्रवारी दिल्ली, केरळ, हरियाणा, मिझोराम आणि महाराष्ट्र यांना पत्र लिहून गेल्या आठवड्यात कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांवर […]
2021-2022 या आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलनात 49% वाढ झाली आहे तर अप्रत्यक्ष कर संकलनात 30% वाढ झाली आहे. महसूल सचिव तरुण Increase in tax […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : वेगवेगळ्या राज्यातील लोकांनी एकमेकांशी हिंदीत संवाद साधावा, इंग्रजीत नाही, असा सल्ला गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी […]
रेशन दुकाने आणि इतर माध्यमातून फोर्टिफाइड तांदूळ वितरित करण्याच्या प्रस्तावाला आर्थिक व्यवहारांच्या मंत्रिमंडळ समितीने मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत […]
समुद्राच्या वाढत्या पातळीचा देशातील समुद्रकिनारी असलेल्या शहरांवर होणाऱ्या परिणामाबाबत एक धक्कादायक विश्लेषण समोर आले आहे. ग्लोबल रिस्क मॅनेजमेंट फर्म (RMSI) ने केलेल्या अभ्यासानुसार, मुंबई, कोची, […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्राचे पोलीस माफियासारखे वागत असल्याचा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला. कोणताही पुरावा […]
विशेष प्रतिनिधी रांची : प्रादेशिक पक्षांच्या मदतीने सत्तेचा तुकडा मिळालेला असतानाही कॉँग्रेसचे आमदार देशात सर्वत्रच बंडाच्या पावित्र्यात आहेत. महाराष्ट्रात कॉँग्रेस आमदारांनी थेट पक्षाध्यक्षा सोनिया गांधी […]
वृत्तसंस्था जयपूर : राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये लिंबाची किंमती आभाळाला पोचल्या आहेत. एक किलो लिंबाचा भाव ४०० रुपयांवर पोचला आहे. Lemon costs Rs 400 per kg […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : ओमायक्रॉनच्या लाटेतून बाहेर आल्यानंतर प्रथमच दिल्ली संसर्गाच्या नवीन लाटेकडे वाटचाल करत आहे. गेल्या सात दिवसांत पहिल्यांदाच एका दिवसात सर्वाधिक लोकांना कोरोनाची […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : रमजान दरम्यान उपवास पाळणाऱ्या मुस्लिम कर्मचाऱ्यांना कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याची परवानगी देणारा आदेश नवी दिल्ली म्युनिसिपल कौन्सिलने (NDMC) काढला होता. परंतु […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील ८५ % पेक्षा जास्त प्रौढ लोकसंख्येचे संपूर्ण कोरोना विरोधी लसीकरण झाले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली. […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : धार्मिक स्थळांवर लावलेल्या लाऊडस्पीकरच्या आवाजांबाबत कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. दोन्ही राज्यांमध्ये ध्वनिक्षेपकाचा आवाज विहित मर्यादेत ठेवण्यासाठी […]
वृत्तसंस्था मनिला : भारताने फिलिपाइन्ससोबतचा ब्राह्मोस क्षेपणास्त्र देण्याचा करार केला आहे. हा द्विपक्षीय करार आहे. त्यामुळे रशियावरील निर्बंधांचा परिणाम होणार नाही, असे भारताने स्पष्ट केले […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली :गेल्या ३ वर्षात गटार सफाई करताना झालेल्या अपघातात १६१ लोकांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ. […]
वृत्तसंस्था कोस्टारिका : जुआन सांतामारिया आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीएचएल कंपनीचे मालवाहू विमान धावपट्टीवर कोसळले. त्यामुळे अनेक तास विएमा वाहतूक बंद होती. A DHL cargo plane crash landed […]
2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आंध्र प्रदेशमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्याच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने गुरुवारी राजीनामा दिला. 24 मंत्र्यांनी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्याकडे राजीनामे दिले […]
जेव्हापासून मानवाला अवकाशाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे, तेव्हापासून इतर जग आणि तेथे राहणारे परग्रहवासीय यांच्या अस्तित्वाबाबत वाद सुरू झाला आहे. काहींच्या मते ही […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोदी सरकारने जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० हटवून काश्मीर फाईल्स रिवार्इंड करायला सुरूवात केली आहे. पंतप्रधान विकास पॅकेजचा लाभ घेऊन […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्रातील कोल्हापूरचे जावई आहेत हे अनेकांना माहित नसेल. पण एका कार्यक्रमात त्यांनीच हे सांगितले. नवी […]
वृत्तसंस्था चंडीगढ : काश्मीरमधून पलायन केल्यावर हरियाणातील बहादूरगडमध्ये येऊन स्थायिक झालेल्या काश्मिरी हिंदूंना तब्बल ३० वर्षांनी न्याय मिळाला. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यामुळे त्यांना घरांसाठी जमीन […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा एक वेगळाच पैलू एका टिव्ही मालिकेच्या स्पेशल शोच्या दरम्यान समोर आला. अमित शहा यांच्या इतिहासाच्या […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App