जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दहशतवादाबाबत जगाचे दुटप्पी निकष उघड केले आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धसदृश परिस्थितीत त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून पाकिस्तानला मिळालेल्या कर्जावर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी म्हटले की अशाप्रकारे तणाव कसा कमी करता येईल?
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महत्त्वाची माहिती देताना सांगितले की, ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे. त्यांनी सांगितले की, पाकिस्तानची हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली HQ-9 नष्ट करण्यात आली आहे. ते म्हणाले की भारतीय सैन्याने अकल्पनीय काम केले आहे, ज्यासाठी ते त्यांचे मनापासून अभिनंदन करतात.
जम्मू आणि काश्मीरमधील शोपियानमध्ये दहशतवादाशी संबंधित प्रकरणांच्या संदर्भात राज्य तपास संस्था (SIA) छापे टाकत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या छाप्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांचीही चौकशी केली जात आहे.
“ऑपरेशन सिंदूर” मधून भारताने पाकिस्तानच्या लष्करी आणि हवाई दल तळांना प्रचंड नुकसान पोहोचविले असताना, ज्यावेळी अमेरिका आणि चीन पाकिस्तानच्या बचावासाठी वेगवेगळ्या मार्गांनी उतरले, नेमके त्याच वेळी काँग्रेस आणि बाकीच्या विरोधकांनी मोदी सरकारला घेरायचे ठरविले. हे चित्र आज 11 मे 2025 रोजी समोर आले.
पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर अचूक हल्ले करण्यात इस्रोने महत्त्वाची भूमिका बजावली. इस्रोच्या उपग्रह नेटवर्कमधील माहितीच्या मदतीने, भारतीय सैन्याने लष्करी रडार प्रणाली नष्ट करण्यात आणि पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले निष्प्रभ करण्यात यश मिळवले.
ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानी सैन्याला भारतीय सैन्याने पुरता धडा शिकवला. त्यानंतरच पाकिस्तानला शस्त्रसंधी करावीशी वाटली म्हणून पाकिस्तानने अमेरिकेला विनंती केली. भारतीय हवाई दलाने operation sindoor सध्या थांबविले नसल्याचेच जाहीर केले.
इंग्लंड आयपीएल-२०२५ चे उर्वरित सामने त्यांच्या देशात आयोजित करण्यास तयार आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) म्हटले आहे की जर बीसीसीआयने त्यांच्याशी चर्चा केली तर ते आयपीएलचे आयोजन करण्यास तयार आहेत.
गेल्या दोन दिवसांत झालेल्या नैसर्गिक वादळ आणि मुसळधार पावसामुळे वडोदरा जिल्ह्यात ५६० हेक्टर केळी आणि ५३० हेक्टर आंबा पिकांचे नुकसान झाले आहे. याशिवाय, फलोत्पादन आणि जिल्हा कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की कृषी पिकांमध्ये बाजरीचेही मोठे नुकसान झाले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्या तथाकथित शस्त्रसंधी झाल्यानंतर देखील पाकिस्तानने अवघ्या तीन तासांमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले भारतावर ड्रोन आणि तोफगोळ्यांचे हल्ले चढविले
नैऋत्य मान्सून देशात नियोजित वेळेपेक्षा ४ दिवस आधी पोहोचण्याची अपेक्षा आहे. भारतीय हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे की तो २७ मे रोजी केरळच्या किनाऱ्यावर पोहोचेल. साधारणपणे मान्सून १ जून रोजी येतो.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या कार्यकारी मंडळाने शुक्रवारी (9 मे) हवामान लवचिकता कर्ज कार्यक्रमांतर्गत पाकिस्तानला $1.4 अब्ज (सुमारे 12 हजार कोटी रुपये) चे नवीन कर्ज मंजूर केले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात तथाकथित “शस्त्रसंधी” झाल्यानंतर पाकिस्तानी ती फक्त तीन तासांमध्ये तोडली भारतावर ड्रोन हल्ले केले. जम्मूच्या आर. एस. पुरा भागात तो गोळ्यांचे मारे करून बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या जवानांना शहीद केले.
भारतासोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तान आता लष्करी, संसदीय आणि राजकीय आघाड्यांवर स्वतःच्या घरातच वेढला गेला आहे. पाकिस्तानमधील सर्वात मोठे संकट त्यांच्या स्वतःच्या सैन्यात निर्माण होत आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेला तणाव शनिवारी संपला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताच्या घोषणेनंतर ही युद्धबंदी झाली. दोन्ही देशांमध्ये संध्याकाळी ५ वाजल्यापासून युद्धबंदी लागू करण्यात आली.
भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीच्या तीन तासांनंतर, पाकिस्तानने दावा केला आहे की भारताने युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानने म्हटले आहे की त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणेने पेशावर विमानतळाजवळ एक भारतीय ड्रोन पाडला आहे.
भारताने पाकिस्तानवर आधी हल्ला केला. आणि याची किंमत त्यांना मोजावी लागेल, असा खोटा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केला आहे.
पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. खरंतर, शनिवारी संध्याकाळी दोन्ही देशांमधील युद्धबंदीची पुष्टी झाली.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात ceasefire झाल्याचे जाहीर करून अवघे चार तास उलटले नाही, तोच पाकिस्तानने त्या शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान, उत्तराखंड सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या चारधाम यात्रेसाठी विमान सेवा बंद करण्यात आल्या आहेत. केदारनाथसह चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत.
भारताने ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यानंतर पाकिस्तानी डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स यांचा फोन भारतीय डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन यांना आला.
भारताचे सरन्यायाधीश (CJI) संजीव खन्ना यांनी न्यायमूर्ती यशवंत वर्मा कॅश केसचा तपास अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केला. या प्रकरणाची चौकशी तीन न्यायाधीशांची समिती करत आहे. या अहवालासोबत न्यायमूर्ती वर्मा यांचे उत्तरही पाठवण्यात आले आहे.
भारताने “ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात ceasefire अर्थात शस्त्रसंधी किंवा युद्धविराम झाल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली.
भारताने ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यानंतर पाकिस्तानी डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स यांचा फोन भारतीय डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन यांना आला
ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेनंतर भारताने कुठल्याही दहशतवादाला युद्ध समजूनच ठोकायचे असा धोरणात्मक निर्णय बदलल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.
भारताचे ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर भारताने आपली भूमिका अधिक ताठर करत कुठल्याही प्रकारच्या दहशतवादाला act of war असे समजूनच ठोकून काढले जाईल
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App