वृत्तसंस्था कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला गुरुवारी सायंकाळी वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटात आलेल्या अवकाळी पावसाने झोडपून काढले. कोल्हापूर शहरात तुफान गारा बरसल्या. या पावसाने […]
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने रेमडेसिवीर इंजेक्श्नची गरज भासत आहे. मात्र, या इंजेक्शनचा तुटवडा भासू लागल्यामुळे त्याचा काळाबाजारही होत आहे. यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करताना […]
देशावर कोरोनाचे प्रचंड मोठे संकट आले आहे. एकाच वेळी मोठ्या संख्येने रुग्ण वाढल्याने वैद्यकीय व्यवस्थेवर ताण आला आहे. या परिस्थितीत मानवतेच्या भावनेतून भारताला अनेक देश […]
कोरोनाशी लढणाऱ्या कोट्यवधी भारतीयांशी शुभ वर्तमान आहे. आयुष ६४ नावाचे औषध कोरानोच्या उपचारात प्रभावी ठरत असल्याची माहिती आयुष मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली आहे.Good news, AYUSH […]
बंगळुरूमध्ये कोरोनाबाधित असलेले तीन हजारांहून अधिक नागरिक गायब झाले आहेत. त्यांनी आपले मोबाईल फोनही बंद केले आहेत. त्यामुळे त्यांना शोधण्याचे काम आता प्रशासनाला करावे लागणार […]
विशेष प्रतिनिधी डेहराडून : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यंदाची चारधाम यात्रा लांबणीवर टाकण्यात आली आहे. पुढील महिन्यात ही यात्रा सुरु होणार होती. गेल्या वर्षी कोरोनामुळे ही […]
विशेष प्रतिनिधी मुरादाबाद : उत्तर प्रदेशच्या मुरादाबादच्या एका खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा थांबल्याने १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. ब्राइट स्टार असे त्या […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एक मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांसाठी सुरू होणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत सरसकट सर्वांना लस मोफत द्यावी, या मागणीचा पुनरुच्चार काँग्रेसचे […]
विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : रुग्णालयामध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णावर उपचार व्हायलाच हवेत. रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध नसले तरीसुद्धा त्यांच्यावर उपचार करा असे निर्देश गुजरात उच्च न्यायालयाने […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश यासारख्या राज्यांना गरजेपेक्षा अधिक ऑक्सिजन देण्यात आला पण राजधानी दिल्लीला आवश्यिकता असतानाही तो का उपलब्ध करून देण्यात […]
कोरोनाविरुध्दच्या लढाईत पंतप्रधान मोदी यांच्यासहित संपूर्ण देश लढत असताना परदेशी माध्यमांकडून मोदींची हुकूमशहा अशी प्रतिमा निर्माण करण्याचा डाव आखला जात आहे. फेसबुकने रिझाईन मोदी हा […]
विशेष प्रतिनिधी श्रीनगर : अन्य राज्यात नोंदणी केलेली वाहने जम्मू-काश्मी रमध्ये चालविण्यासाठी त्यांची फेरनोंदणी करण्याविषयी काश्मी्र प्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रसिद्ध केलेले परिपत्रक जम्मू-काश्मीदर उच्च न्यायालयाने […]
महाराष्ट्रासह विरोधी पक्षाची सरकारे असलेल्या सगळ्याच राज्यांमध्ये लसीवरून राजकारण केले जात आहे. केंद्र सरकारला बदनाम करण्यासाठी लसीचा तुटवडा असल्याचे भासविले जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने उमेदवार, त्यांच्या प्रतिनिधींप्रमाणे मतदान अधिकारी आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या जवानांना कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल बंधनकारक का केला […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लुधियानातील मृत्यूदर देशात सर्वाधिक असल्याचे उघड झाले आहे. लुधियानातील मृत्यूदर हा सुमारे अडीच टक्के आहे.Death rate in […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – एकदा कोरोना झालेल्या युवकांना या विषाणुच्या संसर्गापासून पूर्णपणे संरक्षण मिळत नाही. त्यांना कोरोनाची लागण पुन्हा होऊ शकते. त्यामुळे, त्यांनी प्रतिकारशक्ती […]
विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – अमेरिकी नागरिकांनी लवकरात लवकर देश सोडून बाहेर पडावे, असा सल्ला अमेरिका सरकारने आपल्या नागरिकांना दिला आहे. तसेच, भारतीय दूतावास आणि वकीलातींमध्ये […]
पुद्दुचेरीमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये तीव्र स्पर्धा होत असली, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू चालणार असून, भाजपप्रणित एनडीए सत्तेत येऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केरळ विधानसभा निवडणुकीत डावी लोकशाही आघाडी पुन्हा सत्तेवर येणार असल्याचा अंदाज एक्सिट पोलमध्ये व्यक्त केला. Kerala The Focus India Exit […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आसाममध्ये पुन्हा भाजप आणि आसाम गणपरिषद,यूनायटेड पिपल्स पार्टी लिबरलची राजवट पुन्हा येण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविला आहे. भाजपला हरविण्यासाठी काँग्रेसने […]
तमिळनाडूत सत्ताधारी अण्णाद्रमुक आणि भाजपची आघाडी आहे. या विरोधात द्रमुक आणि काँग्रेसची आघाडी आहे. माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला यांनी राजकारणासह सार्वजनिक जीवनातून […]
विशेष प्रतिनिधी कोलकाता : खेला होबे.. की खेला शेष..? खेळ रंगणार की खेळ संपला..? पश्चिम बंगालच्या ऐतिहासिक निवडणुकीचा निकाल काय असेल, या लाख मोलाच्या प्रश्नाचे […]
बंगालमध्ये आठवा टप्प्याचे मतदान होताच एक्झिट पोल्सच जाहीर झाले. तमिळनाडूत द्रमुक, केरळमध्ये डावे, आसाम भाजपकडे, पुदुच्चेरीमध्ये प्रथमच एनडीए… हे अपेक्षेप्रमाणेच आहे, पण ज्याची सर्वाधिक उत्सुकता […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये तामिळनाडूच्या निवडणुकीकडेही देशाचं लक्ष लागून आहे. तामिळनाडूचा निकाल काय असणार याकडे तामिळनाडूसह देशाचं लक्ष लागलं आहे. तामिळनाडूमध्ये […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी आज (29 एप्रिल) संपली आहे. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांत […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App