वृत्तसंस्था लखनौ : मी किंवा माझा मुलगा दोघेही घटनास्थळी उपस्थित नव्हतो, तसे पुरावे आमच्याकडे आहेत, असे केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : एकीकडे काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन शेतकरी आंदोलनाला हवा दिली आहे. शेतकरी दिल्ली आणि उत्तर प्रदेशात आंदोलन करत आहेत. तर […]
येत्या चार दिवसांमध्ये राज्याच्या अनेक भागांना पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.The state is expected to receive torrential rains with gusty winds […]
Russia will shoot film in space : मानवी इतिहासात प्रथमच रशिया एक विक्रम प्रस्थापित करणार आहे. अंतराळ क्षेत्रात अमेरिकेसारख्या देशाला मागे टाकण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून […]
drugs case : बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान एनसीबीच्या ताब्यात आहे. ड्रग्ज आणि रेव्ह पार्टीप्रकरणी मुंबई ते गोवा या क्रूझवरून त्याला ताब्यात घेण्यात […]
गढवाल हिमालयात गंगोत्री शिखर समूह वसलेला आहे. या समूहात गंगोत्री १, गंगोत्री २, व गंगोत्री ३ अशी तीन शिखरे आहेत.Women mountaineers hoisted the tricolor on […]
hacker thomas : सोशल मीडियाचे सर्वाधिक वापरले जाणारे अॅप्स अचानक बंद करण्यामागील कारण समोर आले आहे. सोमवारी संध्याकाळी अचानक इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि फेसबुकचे सर्व्हर डाऊन […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: लखीमपूर खेरीची घटना म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. The Lakhimpur incident is the […]
उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये गेल्या 36 तासांपासून नजरकैदेत असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर कलम -144 चे उल्लंघन आणि शांतता भंग […]
NCP President Sharad Pawar : अवघ्या देशात खळबळ उडवून देणाऱ्या यूपीतील लखीमपूर खीरी येथील शेतकऱ्यांच्या हत्येच्या घटनेवर सर्वच स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. केंद्रीय गृहराज्य […]
मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे सोबतच एनसीबी देखील या प्रकरणाचा खोलवर तपास करीत आहे.दरम्यान अनेक राज्यातून या प्रकरणाच्या तपासासाठी एनसीबीचे अधिकारी मुंबईत दाखल […]
वृत्तसंस्था लखनऊ : उत्तर प्रदेशात लखीमपूर खीरीच्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना अटक केल्यानंतर राज्याचे राजकारण त्यांच्याभोवती फिरते की काय?, अशी भीती वाटल्याने […]
वृत्तसंस्था लखनौ : भारताच्या प्रगतीत आधुनिक तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावत आहे. आजच्या युगात आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून स्वतः बरोबर देशाच्या प्रगतीला चालना द्या, असे आवाहन […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी हिंसाचाराच्या घटनेवरून आज सकाळपासूनच लक्ष सीतापूरकडे वळले होते. त्यात काँग्रेसचे कार्यकर्ते आघाडीवर होते. कारण काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका […]
अटीतटीच्या निवडणुकीत बच्चू कडू यांनी माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांचा पराभव केला आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांना 22 मते मिळाली तर बबलू देशमुख यांना 19 […]
वृत्तसंस्था गांधीनगर : उत्तर प्रदेशात लखीमपूर खीरी हिंसाचारावरून राजकारणात गदारोळ माजला असताना गुजरात मध्ये गांधीनगर महापालिकेत मात्र भाजपने काँग्रेसचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. […]
India Slams Pakistan in UN : भारताने पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रामध्ये पाकिस्तानवर टीका केली आहे. येथे राईट टू रिप्लाय अंतर्गत पहिल्या समितीच्या सर्वसाधारण चर्चेत भारताने […]
भाजप खासदार वरुण गांधी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ उघडपणे समोर आले आहेत. वरुण गांधी यांनी लखीमपूर खीरी येथील चार शेतकऱ्यांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला आहे. […]
संसद, लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांतील खासदारांची अनुपस्थिती ही चिंतेची बाब आहे. राज्यसभेच्या शेवटच्या सात सत्रांबद्दल माहिती मिळाली आहे की, फक्त एक खासदाराची उपस्थिती […]
गोपीनाथगड (पांगरी) तालुका परळी येथील गणेश एकनाथ मस्के हे या डिजिटल नोंदणीद्वारे राज्यातील पहिले ओळखपत्र धारक ऊसतोड कामगार ठरले आहेत.Dedication at the hands of Dhananjay […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी देशाच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाच्या विशेष प्रसंगी यूपीला 75 प्रकल्पांची भेट देणार आहेत. वास्तविक पंतप्रधान आज लखनऊला येत आहेत. ते येथे […]
वृत्तसंस्था सीतापूर : उत्तर प्रदेशात आत्तापर्यंत लखीमपूर खीरी हिंसाचारावर लागलेले लक्ष आता काँग्रेस कार्यकर्त्यांनी सीतापूरकडे वळविले आहे. कारण सीतापूरच्या सरकारी डाक बंगल्यात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका […]
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर पोटनिवडणुकीत विक्रमी विजयाची नोंद करून मुख्यमंत्रिपदाची खुर्ची शाबूत ठेवण्यात यश मिळवले आहे. मात्र, आता राज्यपाल जगदीप धनखड यांच्या […]
रयत शिक्षण संस्थेच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करताना ते पुढे म्हणाले की, केवळ ३० रुपये व 4 विद्यार्थी घेऊन सुरु झालेल्या रयत शिक्षण संस्थेत आज […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात लखीमपूर खीरी हिंसाचार आणि बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेच्या बातमीवर जोरदार चर्चा सुरू असताना […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App