Shiv Sena MP Sanjay Rau : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी घरी आज सकाळी अंमलबजावणी संचालनालयाने छापा टाकला. ईडीच्या छाप्यानंतर राजकीय वर्तुळातून […]
वृत्तसंस्था पुणे : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. पॉझिटिव्हिटी दर आणि रुग्ण असलेले ऑक्सिजन बेड यांची संख्या […]
Emergency Period : 25 जून 1975 च्या रात्री देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. या घटनेला आता जवळजवळ अर्धे शतक होत आले आहे, परंतु तरीही […]
वृत्तसंस्था चंद्रपूर : जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून ५ दिवस पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. १५ एप्रिल २०२१ पासून कोरोना दुसऱ्या लाटेनंतर प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रकल्प […]
Enforcement Directorate : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी छापा टाकला. ईडीने अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी छापा टाकला. मुंबईचे माजी पोलीस […]
वृत्तसंस्था मुंबई : यंदाच्या अकरावी प्रवेशासाठी राज्यात सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्यात येणार आहे. ही सीईटी विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असली तरी, अकरावीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व […]
वृत्तसंस्था मुंबई : वकिलांच्या लोकल प्रवासास परवानगी देण्याचा निर्णय १ जुलैपर्यंत निर्णय घ्या, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला गुरुवारी केली. Why lawyers are not […]
सर्वोच्च न्यायालयाने ऑक्सिजनविषयी स्थापन केलेल्या उपसमितीने दिल्ली सरकारवरच प्रश्न उपस्थित केले आहेत. सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात समितीने म्हटले आहे की, 25 एप्रिल ते 10 […]
बिग बॉस सीझन 14 संपल्यापासून आता ‘बिग बॉस 15’ ची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. नव्या 15 व्या सीझनची निर्मात्यांनी तयारी सुरू केली आहे. विशेष प्रतिनिधी […]
Corona Updates : गुरुवारी देशात 51,255 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. यादरम्यान 63,674 जणांनी कोरोनावर मात केली, तथापि, 1324 जणांचा मृत्यू झाला. गत 24 तासांत […]
वृत्तसंस्था पुणे : कोरोनामुळे खाद्यतेलाचे दर वाढले होते. परंतु, आता जागतिक बाजारपेठेसह स्थानिक बाजारपेठेत तेलाची आवक वाढली आहे. त्यामुळे दरात मोठी घट झाली. घाऊक बाजारात […]
Lockdown : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गाव काटेवाडी येथे सात दिवसांसाठी लॉकडाऊन लावण्यात आले आहे. बारामतीतील कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर हा निर्णय […]
गुरुवारी राजधानी दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी बोलावलेली सर्वपक्षीय बैठक सुमारे साडेतीन तास चालली. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही बैठक संपली. या बैठकीला पंतप्रधान मोदींसह अनेक महत्त्वाचे नेते […]
नैसर्गिक वायू निर्मिती क्षेत्रातील प्रसिद्ध गेल इंडिया तसेच ऑस्ट्रेलियातील वितारा एनर्जी कंपनीने राज्यात सुमारे 16 हजार 500 कोटींची गुंतवणूक करणार आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : […]
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधूंना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बहिणीनेच दिलेल्या तक्रारीवरून बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. […]
मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी औरंगाबाद येथे शिवसंग्राम पक्षाने आयोजित केलेल्या शिवसंग्रमाच्या बैठकीत शिवसैनिकांनी गोंधळ घातला. यावेळी अनेकांना मारहाणही करण्यात आली.Shiv Sena’s Gundgiri in Aurangabad, Shiv […]
घरपोच दारू मागविताना ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांची फसवणूक झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. पैसे देऊनही डिलिव्हरी मिळाली नसल्याचे शबाना आझमी […]
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आता खडसे नणंद-भावजयीत जुंपली आहे. पूर्वाश्रमीचे भाजप आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र […]
प्रतिनिधी मुंबई – ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर देखील गप्प बसणारे ठाकरे – पवार सरकारमधले ओबीसी मंत्री हे पवार काका – पुतण्याच्या ताटाखालचे मांजर […]
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या बैठकीत शिवसैनिकांनी गोंधळ घातला मेटे म्हणाले – सरकारी गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. आमच्यावर हल्ला करायचा प्रयत्न कराल तर सर्व […]
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात ठाकरे – पवार सरकारची परिस्थिती अशी झालीय की मंत्री झाले राजे आणि प्रत्येक विभागात एकेक वाझे, अशी सडकून टीका माजी मुख्यमंत्री […]
वृत्तसंस्था पुणे : शहरातील दांडेकर पुलाच्या जवळच्या आंबिल ओढा परिसरातील वस्तीतील अतिक्रमणे हटविण्यास गुरुवारी सकाळी सुरुवात झाली होती. परंतु नागरिकांनी जोरदार विरोध केला. त्यामुळे महापालिकेच्या […]
एप्रिल 2020 पासून पंचवटी एक्स्प्रेस बंद होती .पंचवटी एक्स्प्रेस सुरू होणार असली तरी कोचची संख्या कमी केल्यामुळे प्रवासी संघटना नाराज आहेत. लवकरच रेल्वे प्रशासनाकडून राजधानी, […]
विशेष प्रतिनिधी नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरून पेटवलेल्या वादात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उडी घेत विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी केली […]
वृत्तसंस्था मुंबई : भारतातील सर्वात मोठा उद्योगसमूह असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आज ४४ वी वार्षिक बैठक आयोजित केली आहे. यामध्ये रिलायन्सचे प्रमुख आणि आशियातील सर्वात […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App