Corona Vaccines : फायझर आणि मॉडर्ना या परदेशी लसींचा भारतात येण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. दोन्ही कंपन्यांच्या लस स्थानिक चाचण्यांमधून जाणार नाहीत. ड्रग कंट्रोलर […]
CSMT Station Redevelopment : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) च्या पुनर्विकासाच्या करारासाठी अदानी रेल्वे, जीएमआर एंटरप्राईजेस, ओबेरॉय रिअल्टी यांच्यासह नऊ कंपन्यांनी कराराची तयारी दर्शवली […]
प्रतिनिधी परभणी : संपूर्ण राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या राज्य सरकारने लपविल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.devendra […]
विशेष प्रतिनिधी पुणे : न्यायालयाने वारंवार निर्देश देऊन आणि भाजपच्या पाठपुराव्यानंतरही ठाकरे सरकारकडून राज्य मागासवर्ग आयोग स्थापन करण्यात चालढकल सुरूच आहे. हा आयोग स्थापन करून […]
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.यानंतर ते लंडनला गेले आणि तेथूनच आपल्या कंपनीचे काम पहात आहेत. पूनावाला यांच्याशी […]
वृत्तसंस्था पुणे : पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे अनेक निर्बंध हटविले आहेत. त्याचबरोबर राज्य सरकारची नियमावलीही लागू केली आहे. त्यामुळे, स्पा, सलून आणि जिम […]
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची हाक दिली आहे. शिवराज्याभिषेक दिनी रायगडावरून ते आंदोलनाची दिशा स्पष्ट करणार आहेत. आता या आंदोलनात भारतीय जनता पक्षाचे […]
शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील साई रिसॉर्टची चौकशी करण्याचे आदेश रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. माजी खासदार किरिट सोमय्या यांनी ट्विट करुन […]
बौद्धविद्येचा भारतामध्ये पाया रचणारे प्रा. धर्मानंद कोसंबी यांचा भांडारकर इन्स्टिट्यूट ऑफ ओरिएंटल रिसर्च या जगविख्यात संस्थेशी स्थापनेपासून जवळचा संबंध आहे. प्रा. कोसंबी यांचा प्रचंड ग्रंथ […]
वृत्तसंस्था मुंबई – महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे ठाकरे – पवार सरकार ५ वर्षे चालणार असल्याचा दावा राष्ट्रवादीचे मंत्री नबाब मलिक यांनी आज सायंकाळी केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष […]
विशेष प्रतिनिधी जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथे आज केळींच्या बागांची पाहणी केली. वादळामुळे संपूर्ण केळीबागांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. एकही खोड जिवंत राहिलेले […]
वृत्तसंस्था मुंबई : राज्यात मंगळवारपासून परिस्थिती पूर्वपदावर येण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. परंतु, राज्यात मंगळवारी 14 हजारांवर नवे रुग्ण सापडले असून मृतांचा आकडाही मोठा आहे. […]
आता शहराच्या वर्गीकरणानुसार कोविड उपचारासाठी दर ठरविण्यात आले आहेत. त्यापेक्षा जास्त दर लावल्यास रुग्णालयावर कारवाई करण्यात येणार आहे.Look at your city What are the rates […]
संजय राऊत यांची अवस्था ना घरका ना घाटका अशी झाली आहे. त्यामुळे ते स्वत:कडे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशी टीका विरोधी पक्षतेने देवेंद्र […]
विशेष प्रतिनिधी मुंबई – कोरोनाचे कारण देऊन मुंबई महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव असल्याचा आरोप भाजपचे नेते आशिश शेलार यांनी करून काही तास उलटतात […]
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाल्यापासून शिवसेनेची कटकारस्थाने सुरू आहेत. शिवसेनेकडून जे ३० वॉर्ड आपण कधीच जिंकू शकत नाही अशा वॉर्डला टार्गेट करुन तिथं फोडाफोडी […]
विशेष प्रतिनिधी मुंबई – काल पवारांच्या दारी, आज खडसेंच्या घरी; फडणवीसांची चालू आहे राजकीय वारी…!! याची जोरदार चर्चा महाराष्ट्रात रंगू लागली आहे. काल पत्रकार परिषदेत […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांना देखील विठ्ठल नामाची गोडी लागली आहे . विठुरायाच्या भक्तीत बिग बी लीन झाले आहेत . कोट्यवधी वारकरी […]
मराठा समाजाला आरक्षण द्या; पण ओबीसी आरक्षणाला अजिबात धक्का नको. विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : मराठा समजाला आरक्षण मिळावं ही आमची भूमिका स्पष्ट आहे. त्यासाठी आम्ही […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : अनेक वेळा कीटकांमुळे झाडांचे खोड कमकुवत होते. मुंग्या आणि इतर कीटक खोड पोखरतात. इतर कारणांनीही झाडे कमकुवत होतात. त्यावर महापालिका शास्त्रोक्त […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : सर्वोच्च न्यायालयापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई मॉडलचे कौतुक केले आहे. नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी सरकारची आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचे आकडे लपवलेले […]
ओबीसींना आरक्षण मिळणार नसेल तर आम्ही शांत बसणार नाही. निवडणुका घेण्याची आमची मानसिकता नाही. आम्ही राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा माजी मंत्री पंकजा […]
महाविकास आघाडी सरकारनं राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवाराना 10 टक्के इडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसंग्रामने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि उच्च […]
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना धोका असल्याचे सांगितले जात असताना अहमदनगर जिल्ह्याने चिंता वाढविली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मे महिन्यात अहमदनगर जिल्ह्यात तब्बल आठ हजार बालके […]
कोरोना काळात निवडणूक आयोगाने पंढरपूर मध्ये कोणतेही निर्बंध न लादता निवडणूक घेतली. तर निर्बंध लावून वारकऱ्यांना वारी करण्यासाठी परवानगी का देण्यात येऊ नये, असा सवाल […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App