आपला महाराष्ट्र

mohan bhagwat

Sarsanghchalak : सरसंघचालकांच्या हस्ते काशीमध्ये मजुराच्या मुलीचे कन्यादान; वराला म्हणाले- माझ्या मुलीची काळजी घ्या!

संघप्रमुख मोहन भागवत बुधवारी काशीला पोहोचले. येथे त्यांनी अक्षय्य तृतीयेला १२५ जोडप्यांच्या लग्नाला हजेरी लावली. भागवत यांनी एका आदिवासी

prakash ambedkar

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर म्हणाले, जातीनिहाय जनगणनेचा निर्णय फसवा; पहलगामवर म्हणाले- फ्री हँड दिला म्हणणे चुकीचे!

केंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय असून, तो जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न आहे, अशी घणाघाती प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. तसेच पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण सैन्याला प्रत्युत्तर द्यायला फ्री हँड दिला, असे पंतप्रधानांनी म्हणणे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले.

Chief Ministers Relief Fund जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे महाराष्ट्र दिनी उद्घाटन

राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी तत्काळ मदत मिळणार

CM Fadanvis

CM Fadanvis : राज्यभरातील धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत समाधानकारक पाणीसाठा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील धरणांमध्ये सध्या समाधानकारक पाणीसाठा असूनही संभाव्य टंचाईची शक्यता लक्षात घेता पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश दिले. जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव यांनी राज्यातील धरणसाठा व पाणीपुरवठ्याबाबत सादरीकरण केले.

devendra Fadnavis

Devendra Fadnavis : निधी वाटपात अजितदादांच्या “दादागिरीला” फडणवीसांचा चाप; मंत्र्यांची समिती नेमून ठेवणार “वॉच”!!

सरकार कोणत्याही आघाडीचे असो, अर्थमंत्री म्हणून अजितदादांचीच आतापर्यंत निधी वाटपात “दादागिरी” चालायची आता या दादागिरीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाप लावलाय.

Devendra Fadanvis

Devendra Fadanvis : मूल्याधारित शिक्षणासाठी शांतीलाल मुथ्था फाऊंडेशनबरोबर शालेय शिक्षण विभागाचा सामंजस्य करार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महाराष्ट्र शासन आणि शांतीलाल मुथ्था फाउंडेशन यांच्यामध्ये ‘मूल्यवर्धन 3.0 उपक्रम’ राबविण्याच्या अनुषंगाने सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने सामंजस्य कराराची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.

Pahalgam attack

Pahalgam attack पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना 50 लाखांचे अर्थसहाय्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाखांचे अर्थसहाय्य दिले जाणार

Water storage महाराष्ट्रात धरणांमधील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत समाधानकारक!!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील धरणांमध्ये सध्या समाधानकारक पाणीसाठा असूनही संभाव्य टंचाईची शक्यता लक्षात घेता पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश दिले.

PM Modi पंतप्रधान मोदी, राजनाथ सिंह, अजित डोवाल यांच्यासह तिन्ही सैन्यदल प्रमुखांची अत्यंत महत्त्वाची बैठक!!

पहलगाम मध्ये दहशतवाद्यांचा हल्ला झाल्यानंतर पाकिस्तान विरुद्ध कठोर कारवाई करण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार वेगवेगळे पर्याय तयार करत आहे.

Wadettiwar

Wadettiwar : ‘दहशतवादी धर्म विचारून हत्या करत नाहीत’ या विधानाबद्दल काँग्रेस नेते वडेट्टीवारांनी मागितली माफी

दहशतवादी धर्म विचारून मारत नाहीत, या वादग्रस्त विधानाबद्दल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माफी मागितली आहे. त्यांनी म्हटले की, माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे.

Pahalgam terror attack पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृताच्या कुटुंबियांना पन्नास लाखांचे अर्थसहाय्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, मंत्रिमंडळ बैठकीत मृतांना श्रद्धांजली

Chief Minister Fadnavis

Chief Minister Fadnavis : राज्याचा बृहत मृद व जलसंधारण आराखडा तयार करा – मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘महाराष्ट्र जलसंधारण महामंडळा’ची आढावा बैठक पार पडली. राज्यातील जलसंधारण महामंडळाच्या कामांमध्ये ‘माथा ते पायथा’ तत्त्वानुसार व पाण्याच्या लेखा जोखाच्या आधारे आवश्यक त्या ठिकाणी व योग्य बांधकाम प्रकार निश्चित करूनच कामे हाती घेण्याचे धोरण राबविण्याचे निर्देश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : …तर प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिशील अन् पारदर्शी होणार – देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015च्या अंमलबजावणीची दशकपूर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त राज्यस्तरीय सोहळा’ संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.

Birdev Done IPS बिरदेव डोणेची सजवलेल्या जीपमधून हजाराेंच्या उपस्थितीत मिरवणूक

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये देशात ५५१ वी रँक मिळवणारा यमगे येथील बिरदेव सिद्धाप्पा डोणे याचे मूळगाव यमगेमध्ये प्रचंड उत्साहात स्वागत करण्यात आले.

Chief Minister Fadnavis

Chief Minister Fadnavis : विकासाच्या इकोसिस्टीमुळे महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल – मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री यांनी सांगितले की, राज्यात रस्ते, रेल्वे, बुलेट ट्रेन, जलमार्ग, बंदरे आणि विमानतळ यांचा समावेश असलेल्या मोठ्या प्रमाणावर पायाभूत विकास प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या ‘विकासाच्या इकोसिस्टीम’मुळे महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू असून 2028 पर्यंत प्रवास शक्य होईल. वाढवण बंदराजवळ बुलेट ट्रेनचे स्थानक उभारले जाईल.

वडेट्टीवारांचे झाले “पवार” आणि “आबा”; विचारले, लोकांचा धर्म विचारायला दहशतवाद्यांकडे वेळ तरी होता का??

महाराष्ट्रातल्या काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांचे पक्के “शरद पवार” आणि “आर आर आबा पाटील” झाले आणि त्यांनी या दोघांएवढेच बेजबाबदार वक्तव्य केले.

Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : राज्यात पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगर येथे ट्रू-बीम तंत्रज्ञानाद्वारे कर्करोग उपचार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर येथे ‘ट्रू – बीम युनिटचे उदघाटन व राज्य कर्करोग संस्थेच्या विस्तारीकरणाचे लोकार्पण’ पार पडले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.

Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : देशातील पहिली ‘इंटिग्रेटेड स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी’ छत्रपती संभाजीनगर येथे सुरू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर येथे, ‘चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर’ (सीएमआयए) तर्फे आयोजित पुरस्कार वितरण 2025 कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. याप्रसंगी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उद्योजकांना त्यांनी सन्मानित केले व उपस्थितांशी संवाद साधला.

Gulabrao Patil आपत्तीत सगळ्यात आधी पोहोचले त्या एकनाथ शिंदेंना बदनाम करता? गुलाबराव पाटील यांचा ठाकरे गटाला सवाल

आम्ही परदेशात थंड हवा खायला गेलो नाही तर आपत्ती आली त्यावेळी सगळ्यात अगोदर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले.

Gopichand Padalkar

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर म्हणाले- सर्वधर्मसमभाव ही हिंदूंना दिलेली अफूची गोळी; हे फक्त हिंदूंसाठीच लागू होत नाही

हिंदू मुस्लिम भाई भाई असे म्हटले जाते; मग जम्मू-काश्मीरमध्ये धर्म विचारून का फक्त हिंदू लोकांवर गोळ्या घातल्या गेल्या? असा सवाल करत सर्वधर्मसमभाव ही हिंदूंना दिलेली अफूची गोळी आहे. यातून हिंदूंनी आधी बाहेर पडायला हवे, असे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर म्हणालेत. सर्वधर्मसमभाव पाळण्याची जबाबदारी फक्त हिंदूंची आहे का? असा सवालही त्यांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना उपस्थित केला. तसेच सांगली जिल्ह्यातील मुघलांच्या खुणा असलेल्या काही गावांची नावे बदलण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी करणार असल्याचेही ते म्हणाले.

Maharashtra

Maharashtra : महाराष्ट्रातील पाच हजारांहून अधिक पाकिस्तानी, बहुतांश नागपुरात!

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात राहणारे पाकिस्तानी नागरिक परत येत आहेत. पाकिस्तानात राहणाऱ्या भारतीयांचीही अशीच परिस्थिती आहे. गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर, भारतातील सर्व राज्यांमध्ये राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची झडती घेतली जात आहे. राज्य सरकारे त्यांच्या राज्यात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांचा डेटा शेअर करत आहेत.

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : ‘’अन्नासाठी पैसे नाहीत अन् अणुबॉम्बच्या बाता करत आहेत’’ फडणवीसांचा पाकिस्तानला टोला!

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध दिवसेंदिवस बिघडत चालले आहेत. या हल्ल्याबाबत जगभरातील नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. ट्रम्पपासून पुतिनपर्यंत सर्वांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. या हल्ल्याबाबत भारतही पाकिस्तानवर सतत हल्ला करत आहे.

महाराष्ट्र देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करण्यासाठी प्रयत्न – मुख्यमंत्री फडणवीस

आरोग्य क्षेत्रात राज्याने मोठी गुंतवणूक केली आहे, अशीही माहिती फडणवीसांनी दिली.

Bhutto family

जसा आजोबा, तसाच नातू; दोघांच्याही धमक्या तद्दन फालतू!!

जसा आजोबा तसाच नातू; दोघांच्याही धमक्यात तद्दन फालतू!!, असलाच पाकिस्तानी राज्यकर्त्यांचा राजकीय व्यवहार राहिलाय. आजोबाने जशी भारताला अणुबॉम्बची धमकी दिली होती, तशीच त्याच्या नातवाने भारताला सिंधू नदीत भारतीयांचे रक्त वाहायची धमकी दिली. पण त्याचा आजोबा भारताचा कुठलाच केसही वाकडा करू शकला नाही, उलट त्या आजोबालाच भारतात येऊन भारतीय नेत्यांसमोर नाक घासावे लागले. त्यापेक्षा त्या आजोबाच्या नातवाची अवस्था वेगळी होण्याची शक्यता नाही.

BEST Multiple

BEST Multiple : बेस्टसाठी ‘नवा प्लॅन’ उत्पन्नवाढीपासून थिअटरपर्यंत बहुपर्यायी योजना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) उपक्रमा’ची आढावा बैठक पार पडली. बैठकीत मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या सुलभीकरणासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात