त्याग हे भारतीय संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण आहे. चीनी व्हायरसमुळे आलेल्या संकटाच्या काळात देशातील जनतेच्या सेवाभावाचा सन्मान करणारी सप्तपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितली आहे. या […]
वांद्रे गर्दी आणि दोन पत्रकारांवर झालेली कारवाई या दोन घटनांची राजकीय संगती लावली पाहिजे. कोरोनाच्या गदारोळात कदाचित याकडे कोणाचे लक्ष जाणार नाही. पण उद्धव ठाकरे […]
सुदृढ लोकशाहीमध्ये विरोधकांची टीका ही महत्वाची मानली जाते. एक प्रकारे शासनाच्या कारभारावरचा अंकुश असतो. त्यातून प्रशासकीय यंत्रणेतील त्रुटीही समोर येत असल्यामुळे एका अर्थाने सरकारसाठीही ही […]
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आपत्ती व्यवस्थापनातील तज्ज्ञ मानले जातात. देशावर चीनी व्हायरसचे संकट आले असताना आणि महाराष्ट्रावर ते आणखीनच गडद […]
सोनिया – चिदंबरम जोडगोळीने पेरलेले विष या क्षेत्रातून काढून टाकण्याची वेळ आली आहे. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, गृह निर्माण ही यापुढे केवळ अनुदानाची न राहता; […]
आज महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ! बाबासाहेब सांगून गेलेत ‘We are Indians, firstly and lastly.’ आणि याच्या अगदी विरोधात काम करणारी इस्लामी कट्टरवाद्यांची […]
कुटुंबावर कठीण प्रसंग यावा आणि कुटुंबप्रमुखाने सांगावे की आपली अवस्था वाईट आहे. त्यावेळी कुटुंबांची अवस्था काय होईल. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या अशाच कुटुंबप्रमुखाप्रमाणे […]
मोदी आता वेगळ्या अर्थाने हा trust deficit भरून काढताना दिसताहेत. गाठीशी असलेल्या अनुभवाचा positive उपयोग करून घेत प्रत्येक मुख्यमंत्र्याशी खऱ्या अर्थाने विश्वासू संवाद साधत आहेत. […]
एक कॅबिनेट मंत्री स्वत:च्या बंगल्यावर त्याच्या विरोधात सोशल मीडियात लिहिणार्याला बळजबरीने आणतो. त्याच्यासमोर त्या माणसाला मरेपर्यंत मारहाण केली जाते. हा मंत्री कोण्या सिनेमातला खलनायक नाही. […]
चीनी व्हायरसमुळे अखिल मानवजातच संकटात सापडली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील देशांना देऊ केलेली मदत आणि विविध राष्ट्रप्रमुखांशी सातत्याने संवाद साधून त्यांची उमेद वाढवित […]
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या लेटरहेडवरील एक पत्र व्हायरल झाले आहे. त्याची वैधता किती आहे, ते समजायला मार्ग नाही. त्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी, तबलिगी […]
‘सिल्हवर ओक’च्या आदेशानुसार वागणारे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देखमुख अचानक केंद्राला पत्र लिहितात. तबलिगी जमातीच्या झालेल्या मरकजबद्दल प्रश्न उपस्थित करतात. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल […]
मूळात हायड्रॉक्सी क्लोरोवक्वाइन आणि पँरासिटोमाल ही औषधे स्वस्त आणि पेटंटमुक्त आहेत. भारतात ती मुबलक बनतात. त्यावर फुटकळ हक्क सांगण्यापेक्षा जगाला ती पुरविण्यात जास्त शहाणपण आहे.. […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App