मेंदूचा प्रमस्तिष्क हा भाग फार महत्वाचा मानला जातो. कारण यातून शरीराच्या अनेक महत्वाच्या क्रियांवर पर्यायाने साऱ्या शरीरावरच नियंत्रण ठेवले जात असते.The intricate structure of the […]
एखाद्याचे शरीर जर सुदृढ असेल स्नायू पिळदार असतील तर त्या व्यक्तीची समोरच्या लोकांवर पटकन छाप पडते. व्यक्तीमत्व खुलवण्यासाठी याचा लाभ होतोच. पण त्यासाठी काही बाबी […]
कॉम्युटर अर्थात संगणकाने सध्या सारे मानवी जीवन व्यापले आहे. त्याच्या मदतीशिवाय सध्या पानही हलत नाही असी स्थिती आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर संगणकाचा मोठा प्रभाव आहे. […]
प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात सकाळी होते व रात्री दिवस संपतो. पण खरे पाहिले तर तुम्ही कोणत्या संस्कृतीमध्ये राहता व वाढता त्यावर दिवसाची सुरुवात ग्राह्य धरली जाते. […]
वृत्तसंस्था पाटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेतील संविधान दिनाच्या कार्यक्रमावर काँग्रेससह 14 विरोधी पक्षांनी बहिष्कार घातल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिवारवादी राजकीय पक्षांवर केलेल्या […]
संसदेचे अधिवेशन येत्या 29 नोव्हेंबरला सुरू होत आहे. त्यासाठी काँग्रेसची रणनीती ठरविण्याच्या दृष्टीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी १० जनपथ येथे काल संसदेच्या काँग्रेस नेत्यांची […]
जेव्हा प्रकाशकिरण अत्यंत लहान आकाराच्या कणावर पडल्यावर सर्व दिशांना पसरतो. याला प्रकाशाचं विकिरण म्हणतात. आकाश निळे दिसण्यामागचा मूळ संबंध वातावरणातून प्रकाशाच्या विकिरणाशी आहे. दृश्य प्रकाशाच्या […]
जगभरात गेल्या वर्षापासून थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणुपासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर केला जात आहे. मात्र, सामाजिक चिंता असणाऱ्यांना मास्क घातल्यामुळे कोरोना साथीदरम्यान किंवा नंतर अधिक […]
मेंदूतील सर्वांत छोटा घटक म्हणजे त्यातील विशिष्ट पेशी. या पेशींना न्यूरॉन सेल्स असे म्हटले जाते. प्रत्येक न्यूरॉन आपापल्या कामातील तज्ज्ञ असतो. न्यूरॉनचे काम जितके वैशिष्ट्यपूर्ण […]
आपण गुंतवणुक का करत नाही? हा प्रश्न जर तुम्ही स्वतःला विचारला तर त्याचे उत्तर येते की अज्ञान, भीती, संयमाचा अभाव. या तिन्ही गोष्टीवर काम करणे […]
आपण यश प्राप्त करण्यासाठी स्वत:ला शेकडो संधी देवू शकता. पण एकदा गेलेली वेळ परत कधी येत नसते. त्यामुळे वेळेनुसार बदल करीत यशाला गवसणी घातला आली […]
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. परवाच त्यांनी काँग्रेस फोडून दोन नेत्यांना आपल्या तृणमूल काँग्रेस मध्ये सामील करून घेतले. कीर्ती आझाद यांच्याकडे […]
मणिशंकर अय्यर यांनी काल केंद्रातल्या मोदी सरकारवर टीका करताना चीन आणि पाकिस्तानची भीती दाखवून मोदी सरकारने भारताला भित्रा ससा बनवून ठेवले आहे, अशी टीका केली […]
युरोपीय महासंघाने पुरवलेल्या आर्थिक निधीचे संशोधकांनी चिज केले आहे. मेंदूतील सफेद द्रव्यातील अतिशय सूक्ष्म अशा रचनेची माहिती देणारा पहिला त्रिमितीय नकाशा युरोपीय संशोधकांनी तयार केला […]
मेंदू हा विचार करण्याचा अवयव. बुद्धीचा अवयव, असं आपण म्हणतो. मात्र आपलं संपूर्ण जीवनच याच्या नियंत्रणात आहे. इथे विविध क्षेत्रं आहेत. ती आपापलं काम करण्यात […]
प्रत्येकाला आपले व्यक्तिमत्व चांगले असावे असे वाटते. त्यात काही चूक नाही. पण व्यक्तीमत्व असेच चांगले बनत नसते. त्यासाठी कष्ट उपसावे लागतात. आपल्यात जर काही चूक […]
आपले कित्येक मोठे खर्च हे गरजेपोटी नाही, केवळ भावनांच्या भरात होतात. नंतर त्या वस्तुंकडे, कपड्यांकडे आपण ढुंकुनही बघत नाही. जर तुम्ही ससत अशा वस्तुंची खरेदी […]
उडत्या तबकड्या हा एक गोंधळात टाकणारा शब्द आहे. आजपर्यंत अनेकांनी उडत्या तबकड्या पाहिल्याचे दावे केले आहेत. परंतु, ही बाब सिद्ध होऊ शकलेली नाही. ज्येष्ठ शास्त्रज्ञ […]
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दुसऱ्यांदा दिल्लीत आल्या आहेत. त्यांनी नेहमीप्रमाणे भाजपवर तोंडी फैरी झाडत आजही काँग्रेस फोडली आहे. दिल्ली आणि हरियाणातल्या नेत्यांना त्यांनी तृणमूल […]
गुलाबी थंडी पडण्याचे दिवस आता सुरु होतील. हिवाळा सुरु झाला, थोडी थंडी पडली की आपण स्वेटर, मफलर, हातमोजे याचा आसरा शोधू लागतो. आपणच काय पण […]
जेव्हा आपल्याला कसली तरी चिंता वाटायला लागते, तेव्हा ताणतणाव उत्पन्न होतात. एखादी चिंताजनक परिस्थिती ओढवली की आपली जीभ कोरडी पडते, छातीत धडधडते, घाम फुटतो, झोपेवर […]
सध्या गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय आहेत. त्यातील फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन्स (एफएमपी) बाबत अनेकांना माहिती नसते. एफएमपीमध्ये गुंतवणूक करताना हे लक्षात घ्या की, तुम्हाला हवे तेव्हा पैसे […]
आपल्या भूतकाळातल्या सर्व घटना घडल्या असे समजा आणि वर्तमानकाळात करायचे आहे किंवा करत आहे असे माना. भूतकाळातल्या गोष्टी ‘तुम्ही केल्या’ असे मानताच अहंकार आणि खेद […]
केवळ विशिष्ट पिकांचीच खरेदी सरकारने केली तर इतर पिके पिकविणाऱ्या शेतकऱ्यांवर तो अन्याय ठरेल अथवा सर्वच शेतकरी ती विशिष्ट पीकेच घेतील (जसे पंजाबात बहुतांश शेतकरी […]
व्यक्तीमत्व विकासासाठी स्वतःमध्ये काही बदल नीटपणे वेळच्या वेळी करावे लागतात. जे लोक हे बदल करतात त्यांना त्याचा जीवनभर उपयोग होतो. त्यातील पहिला बदल म्हणजे चकाट्या […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App