कार्तिक कारंडे
नवी दिल्ली : आतापर्यंत आलेल्या दोन सर्वेक्षणामध्ये असं दिसतंय, की कोरोनाचे वैश्विक महासंकटाला ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी सरकार तोंड देत आहे, त्यावर जनता समाधानी आहे. अॅक्सिस या ख्यातनाम संस्थेच्या सर्वेक्षणामध्ये ८१ टक्के जनता मोदी सरकारवर समाधानी आहे आणि कोरोनाला पराभूत करेल, असेही जनतेला वाटते आहे. पण…
विरोधकांच्या मते, विशेषतः काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मते, मोदी सरकार ढिम्म राहिले. संकटाच्या तीव्रतेकडे मोदींनी दुर्लक्ष केले. स्वतः राहुल गांधी यांनी १२ फेब्रुवारीला ट्विट करून सरकारला कोरोनाच्या संकटाची कल्पना दिली होती. विरोधकांनी सोशल मीडियावर चालविलेल्या मोहिमेनुसार, मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केंद्र सरकारने काहीही न केल्याने देशावर ही गंभीर वेळ ओढविली आहे. खरोखरच केंद्र सरकार मार्चच्या पहिल्या आठवड्यात जागे झाले?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 12 फेब्रुवारीला कोरोना संकटाचा इशारा दिला होता.
विरोधकांचा हा आरोप तपासून पाहू या. उपलब्ध सार्वजनिक माहितीनुसार, प्रथमदर्शनी आरोपात तथ्य दिसत नाही. याउलट ७ जानेवारीला चीनमध्ये पहिला रूग्ण आढळल्याच्या दुसरयाच दिवशी केंद्रीय आरोग्य मंत्रालयात तज्ज्ञांची पहिली बैठक झाली होती आणि १७ जानेवारीपासून चीनमधून येणारया प्रवाशांची तपासणीदेखील सुरू झाल्याचे दिसते आहे. सोशल मीडिया, वर्तमानपत्रे, टीव्हीवरील बातम्या यांच्यावरून केंद्र सरकारने उचललेल्या पावलांची माहिती संकलित केली आहे.
त्याचा तारीखनिहाय तपशील पुढीलप्रमाणे मिळाला आहे…
० जानेवारी २०२०
० फेब्रुवारी २०२०
० मार्च २०२०
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App