या महाविकास आघाडी सरकारने मातीसाठी राबणाऱ्या माणसाची माती केलीय अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.”The government is helping farmers so much that electricity bills have been increased four to five times”; Sadabhau Khot attacks Thackeray government
विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. दरम्यान रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शेतीच्या वीजबिलासह इतर प्रश्न उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
माणसासाठी अन् मातीसाठी राबणाऱ्या माणसाची माती केलीय या महाविकास आघाडी सरकारने.. pic.twitter.com/phy43iPBSE — Sadabhau Khot (@Sadabhau_khot) December 26, 2021
माणसासाठी अन् मातीसाठी राबणाऱ्या माणसाची माती केलीय या महाविकास आघाडी सरकारने.. pic.twitter.com/phy43iPBSE
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) December 26, 2021
सदाभाऊ खोत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात बोलताना म्हणाले की , या ठिकाणी बोललं गेलं की आमचं सरकार शेतकऱ्यांना एव्हडी मदत देत आहे की, विजेची बिले चार पट पाच पट वाढवण्यात आली आहेत. यावर मात्र सरकार बोलायला तयार नाही. या महाविकास आघाडी सरकारने मातीसाठी राबणाऱ्या माणसाची माती केलीय अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App