२०२० ते २०२१ या वर्षभरात कोरोनाचा फटका जगभर आणि देशभर बसला. त्याचे परिणाम सरकारी कामकाजावर झाला हे खरे आहे. पण कोरोनाच्या नावाखाली विधिमंडळाच्या कामकाजावर परिणाम करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले.
तरीही संसदेचे अधिवेशन सर्वाधिक काळ चालल्याचे स्पष्ट आहे. या उलट महाराष्ट्रात विधानसभेच्या अधिवेशनापासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पळ काढल्याचे स्पष्ट झाले आहे comparision between parliament session and maharashtra legistature session
विशेष प्रतिनिधी
मुंबई , नवी दिल्ली : महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन फक्त दोनच दिवसांचे घेण्यावरून वाद निर्माण झाला आहे. कोरोनाचे कारण पुढे करून ठाकरे – पवार सरकारने हे ही अधिवेशन दोनच दिवसात गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना कालावधीत (२२ मार्च २०२० पासून) उद्धव ठाकरे यांच्या सरकारने आत्तापर्यंत एकूण चार अधिवेशने घेतली असून त्यांचा कालावधी फक्त १६ दिवसांचा राहिला आहे. या उलट केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने एवढ्याच कालावधीत तब्बल ६९ दिवस एवढा संसदेचा कालावधी ठेवला आहे. एकीकडे कोरोनाचा फटका म्हणून ठाकरे- पवार सरकारने विधीमंडळ अधिवेशनाला कात्री लावली असतानाच दुसरीकडे मोदी सरकारने कोरोनामध्येही संसदीय कामाचा झपाटा दाखविला आहे!
महाराष्ट्र विधिमंडळ १६ दिवस काम; २ मंत्र्यांचे राजीनामे
(माहिती स्त्रोत – Ministry of Parliamentary Affairs, New Delhi)
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App