विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशभर कोरोना फैलावूनही निजामुद्दीन तबलिगी जमातची मस्ती कायम आहे. देशाची माफी मागण्या ऐवजी तबलिगचा प्रवक्ता शेख मुजीबूर रहमान केंद्र सरकारवरच दुगाण्या झोडायला लागला आहे. संपूर्ण देश तबलिगमुळे कोरोनाच्या संकटात सापडला असताना तबलिग जबाबदारी झटकत आहेच, पण सरकारने तयारी केल्याशिवाय लॉकडाऊन केले, असा आरोप केला. तबलिगच्या समर्थनासाठी अन्य काही मुस्लीम संघटनाही पुढे आल्या. यात पीएफआयचे डॉ. अकील खानही सामील झाले. कोरोना फैलावाला तबलिगी जमात जबाबदार नसल्याचाही दावा करण्यात येत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App