ration home delivery issue : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर ‘घर-घर रेशन’ योजना बंद केल्याचा आरोप केला आहे. यावर केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने म्हटले आहे की, केंद्राने दिल्ली सरकारला स्वत:च्या मार्गाने रेशन वितरणास कधीही प्रतिबंधित केला नाही, परंतु नियमांची जाणीवही त्यांनी ठेवली पाहिजे. केंद्र सरकार कोणत्याही नागरिकाला कल्याणकारी योजनेपासून वंचित का ठेवेल? परंतु आधीच सुरू असलेल्या राष्ट्रीय योजनेत (राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना) व्यत्यय आणण्याचा आग्रह का धरला जात आहे? food and public distribution ministry response on allegations of delhi government on ration home delivery issue
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर ‘घर-घर रेशन’ योजना बंद केल्याचा आरोप केला आहे. यावर केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने म्हटले आहे की, केंद्राने दिल्ली सरकारला स्वत:च्या मार्गाने रेशन वितरणास कधीही प्रतिबंधित केला नाही, परंतु नियमांची जाणीवही त्यांनी ठेवली पाहिजे. केंद्र सरकार कोणत्याही नागरिकाला कल्याणकारी योजनेपासून वंचित का ठेवेल? परंतु आधीच सुरू असलेल्या राष्ट्रीय योजनेत (राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना) व्यत्यय आणण्याचा आग्रह का धरला जात आहे?
दिल्ली सरकार अन्य कोणत्याही योजनेंतर्गत घरोघरी शिधावाटप करू शकते, असंही केंद्राचं म्हणणं आहे. केंद्र सरकार दरानुसार दिल्ली सरकारला अतिरिक्त रेशन देईल. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत दिल्ली आपला कोटा संपूर्ण धान्य (37,400 मेट्रिक टन) उचलत असून त्यातील 90 टक्क्यांपर्यंत वितरणही होत आहे.
food and public distribution ministry response on allegations of delhi government on ration home delivery issue
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App