Assam Boat Collision : आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीमध्ये बुधवारी दोन बोटींची धडक झाल्यामुळे अनेक जण बेपत्ता झाल्याचे सांगण्यात येत आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार अधिकाऱ्यांनी सांगितले की, या दोन बोटींमध्ये सुमारे 100 लोक होते. Assam Boat Collision two boat with hundred passengers collided in brahmaputra in assam
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीमध्ये बुधवारी दोन बोटींची धडक झाल्यामुळे अनेक जण बेपत्ता झाल्याचे सांगण्यात येत आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार अधिकाऱ्यांनी सांगितले की, या दोन बोटींमध्ये सुमारे 100 लोक होते.
I am pained at the tragic boat accident near Nimati Ghat, Jorhat.
Directed Majuli & Jorhat admin to undertake rescue mission expeditiously with help of @NDRFHQ & SDRF. Advising Min @BimalBorahbjp to immediately rush to the accident site. I'll also visit Nimati Ghat tomorrow.
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) September 8, 2021
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी जोरहाटमधील निम्तीजवळ बोट अपघाताला दुजोरा दिला आहे. त्यांनी यावर प्रतिक्रिया देताना ट्वीटदेखील केले आहे. ते म्हणाले की, ही अतिशय दु: खद घटना आहे. राज्यमंत्री बिमल बोराह यांना तातडीने घटनास्थळी जाण्यास सांगितले आहे. ते पुढे म्हणाले की, मीसुद्धा उद्या निमती घाटावर जाणार आहे.
Assam Boat Collision two boat with hundred passengers collided in brahmaputra in assam
महत्त्वाच्या बातम्या
- फारुख अब्दुल्लांनंतर आता मेहबूबा मुफ्तींनी आळवला तालिबानी राग, म्हणाल्या – शरियतनुसार चालावे नवे सरकार
- Modi Cabinet Decisions : मोदी मंत्रिमंडळाने गव्हासह 6 रब्बी पिकांवर MSP वाढवली, वाचा सविस्तर, कोणत्या पिकाचा काय आहे हमीभाव..
- PLI scheme for Textiles : केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय, वस्त्रोद्योगासाठी PLI योजनेला मंजुरी, सरकारने रब्बी पिकांवर MSP वाढवली
- Mansukh Hiren Murder Case : अशी झाली होती मनसुख हिरेनची हत्या, संपूर्ण कथा एनआयएच्या आरोपपत्रात!
- NIA Charge sheet : प्रदीप शर्माने सुपारी घेऊन केली मनसुख हिरेनची हत्या, सचिन वाझेंनी दिली होती मोठी रक्कम- एनआयएचे आरोपपत्र