वृत्तसंस्था
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या केंद्रातील मोदी सरकारवर तोंडसुख घेताना बऱ्याच घसरल्या आहेत. या घसरण्यातूनच त्यांनी स्वतःची तुलना मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरशी केली आहे.control Twitter that’s why they want to bulldoze them. Similarly, why they are trying to bulldoze my government. They should stop this: West Bengal CM Mamata banerjee
केंद्र सरकारला ट्विटरला रोखता येत नाही म्हणून त्यावर बंदी आणायची किंबहुना त्याला जमीनदोस्त (bulldoze ) करायचे आहे. तसेच मला देखील केंद्र सरकार रोखू शकत नाही, म्हणून माझे पश्चिम बंगालमधील सरकार त्यांना जमीनदोस्त (bulldoze ) करायचे आहे, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. केंद्र सरकारने असले प्रकार थांबवावेत. त्यांना ते जमणार नाही, अशी टिपण्णीही त्यांनी केली.
केंद्र सरकारने लागू केलेला नवा माहिती तंत्रज्ञान कायदा ट्विटर पाळत नाही. त्यामुळे केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यात वाद सुरू आहे. भारतातले नवे कायदे पाळत असल्याचा ट्विटरचा दावा आहे. पण केंद्र सरकारने तो मान्य केलेला नाही. या पार्श्वभूमीवर रविशंकर प्रसाद यांनी केंद्र सरकारची भूमिका मांडत ट्विटरची लडाखच्या मुद्द्यावरून आणि शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून पोलखोल केली आहे.
No money has been given to the State by the Centre after cyclone Yaas: West Bengal CM Mamata Banerjee pic.twitter.com/AKa5g82UgX — ANI (@ANI) June 17, 2021
No money has been given to the State by the Centre after cyclone Yaas: West Bengal CM Mamata Banerjee pic.twitter.com/AKa5g82UgX
— ANI (@ANI) June 17, 2021
त्यानंतर ममता बॅनर्जींनी स्वतःची तुलना ट्विटरशी केली आहे. याला राजकीय महत्त्व आहे. यास चक्रीवादळानंतर केंद्र सरकारने बंगाल सरकारला एक पैसाही दिलेला नाही, असा आरोप देखील ममतांनी केला. यास चक्रीवादळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालचा दौरा केला होता. पण त्यावेळी पंतप्रधानांच्या बैठकीस उपस्थित न राहता त्यांना नुसते निवेदन देऊन ममता बॅनर्जी दुसऱ्या ठिकाणी दौऱ्यावर निघून गेल्या होत्या.
Unfortunately, they (the Centre) can't control Twitter that's why they want to bulldoze them. Similarly, they can't control me that is why they are trying to bulldoze my government. They should stop this: West Bengal CM — ANI (@ANI) June 17, 2021
Unfortunately, they (the Centre) can't control Twitter that's why they want to bulldoze them. Similarly, they can't control me that is why they are trying to bulldoze my government. They should stop this: West Bengal CM
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App