अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादक हैराण; रत्नागिरी जिल्ह्यात पिकाचे मोठे नुकसान


वृत्तसंस्था

रत्नागिरी : अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा उत्पादक हैराण झाले आहेत . रत्नागिरी जिल्ह्यात आंबा पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. दोन दिवस अवकाळी पाऊस पडल्यामुळे रत्नागिरी आणि लांजा तालुक्यांतील आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. आंबा काढणीला आला आहे. तर काही बागांमध्य झाडांना मोहोर आला आहे. अशा वेळी अवकाळी पाऊस झाल्यामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. अनेक बागांमध्ये आंबा गळून गेला अथवा खराब झाला. Unseasonal rains in kokan,Mango crop damage in Ratnagiri district



हापूस आंब्याची काढणी अनेक ठिकाणी सुरूवात झाली आहे. पावसामुळे काम दोन दिवस पुढे ढकलावे लागले. बदललेल्या वातावरणामुळे आंबा पिकावर कीडरोग पसरण्याचा धोका आहे. याआधीही एकदा कीड रोगाचा फटका बसला आहे. कीड रोगामुळे औषध फवारणीचा खर्च वाढला आहे.

Unseasonal rains in kokan,Mango crop damage in Ratnagiri district

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात