वृत्तसंस्था
मुंबई : सध्या महाराष्ट्रात पावसाचा तांडव सुरू आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. मुंबईतही पावसाने संकट निर्माण केले आहे. बुधवारी सकाळीही मुंबईत मुसळधार पाऊस झाला. संततधार पावसाने अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले. त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना अडचणी येत आहेत. पावसाळ्यात केवळ मुंबईतच कहर केला नाही, तर महाराष्ट्रातील पालघरमधील वसई परिसरात मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याची घटना घडली आहे, दरड कोसळल्याने अनेक घरांचे नुकसान झाले आहे. त्यापैकी दोन जणांना बाहेर काढण्यात आले आहे, मात्र तरीही आणखी काही लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.Maharashtra Rain: Landslide destroys many houses in Palghar, stagnant water in many parts of Mumbai
मुंबईतील अंधेरी सबवेमध्ये पाणी तुंबले
#WATCH महाराष्ट्र: मुंबई में भारी बारिश के बाद जलजमाव हुआ। वीडियो अंधेरी सबवे का है। pic.twitter.com/tnSMGRbP3M — ANI_HindiNews (@AHindinews) July 13, 2022
#WATCH महाराष्ट्र: मुंबई में भारी बारिश के बाद जलजमाव हुआ। वीडियो अंधेरी सबवे का है। pic.twitter.com/tnSMGRbP3M
— ANI_HindiNews (@AHindinews) July 13, 2022
वसईत पावसामुळे दरड कोसळली
Maharashtra | An incident of the landslide was reported in Vasai area of Palghar district. Many people feared trapped along with houses being damaged. Two people rescued so far: Palghar Collector — ANI (@ANI) July 13, 2022
Maharashtra | An incident of the landslide was reported in Vasai area of Palghar district. Many people feared trapped along with houses being damaged. Two people rescued so far: Palghar Collector
— ANI (@ANI) July 13, 2022
हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे
#WATCH महाराष्ट्र: मुंबई में तेज बारिश हुई। वीडियो ईस्टर्न एक्सप्रेस हाईवे चेंबूर इलाके की है। pic.twitter.com/l6h1NntMC0 — ANI_HindiNews (@AHindinews) July 13, 2022
#WATCH महाराष्ट्र: मुंबई में तेज बारिश हुई। वीडियो ईस्टर्न एक्सप्रेस हाईवे चेंबूर इलाके की है। pic.twitter.com/l6h1NntMC0
गेल्या ४-५ दिवसांपासून महाराष्ट्रात सतत पाऊस पडत आहे. पावसामुळे राज्यातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुंबईत संततधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले असून अंधेरी, वांद्रे या भागातही पाणी तुंबले आहे, तर बुधवारीही येथे मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईत हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
यासोबतच नागपूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, पालघर, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि ठाण्यातही अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. विभागाचे म्हणणे आहे की, या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App