यंदाचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये नाही तर मुंबईतच होणार आहे. Thackeray government’s attempt to flee the convention; Uma Khapre criticizes the government
विशेष प्रतनिधी
मुंबई : काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मनेची शस्त्रक्रिया झाली. दरम्यान उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी नसल्याने यंदाचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये नाही तर मुंबईतच होणार असल्याचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगण्यात आले आहे. हे अधिवेशन नागपुरातच घ्यावे तसेच अधिवेशनाचा कालावधी वाढवून द्यावा अशी, मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यावर आता भाजपा नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
अधिवेशनापासून पळ काढण्याचा @CMOMaharashtra सरकारचा प्रयत्न… राज्य सरकारचे अधिवेशन फक्त 5 दिवसाचं… या पळ काढणाऱ्या बिघाडी सरकारला सत्ता तर हवी आहे, मात्र जनतेच्या प्रश्नांना तोंड द्यायची हिंमत नाही…@BJP4Maharashtra @BJPMM4Maha @ChDadaPatil @Dev_Fadnavis @SMungantiwar — Uma Khapre( Modi Ka Parivar) (@umakhaprebjp) November 29, 2021
अधिवेशनापासून पळ काढण्याचा @CMOMaharashtra सरकारचा प्रयत्न…
राज्य सरकारचे अधिवेशन फक्त 5 दिवसाचं…
या पळ काढणाऱ्या बिघाडी सरकारला सत्ता तर हवी आहे, मात्र जनतेच्या प्रश्नांना तोंड द्यायची हिंमत नाही…@BJP4Maharashtra @BJPMM4Maha @ChDadaPatil @Dev_Fadnavis @SMungantiwar
— Uma Khapre( Modi Ka Parivar) (@umakhaprebjp) November 29, 2021
यावर भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी ट्विट करत राज्य सरकारवर यावरून टीका केली आहे. उमा खापरे म्हणाल्या की, अधिवेशनापासून पळ काढण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचा प्रयत्न. राज्य सरकारचे अधिवेशन फक्त ५ दिवसाच आहे.या पळ काढणाऱ्या बिघाडी सरकारला सत्ता तर हवी आहे, मात्र जनतेच्या प्रश्नांना तोंड द्यायची हिंमत नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App