UP Cabinet Expansion : उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी पार पडला. जितीन प्रसाद आणि छत्रपाल सिंह गंगवार यांच्यासह एकूण सात नेत्यांचा शपथविधी […]
Bharat Bandh : केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी तसेच मोदी सरकारला जागे करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चा आणि डाव्या पक्षांनी […]
PM Modi USA Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत घालवलेल्या 65 तासांमध्ये 20 बैठका घडवून आणल्या, त्यांच्या फ्लाइटमध्ये अतिरिक्त चार दीर्घ बैठकांसह, संपूर्ण भेटीदरम्यान […]
Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान जसजसे जवळ येत आहेत तसा प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्याच बरोबर ममता […]
Delhi Metro : दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (DMRC) 2012 ते 2018 या सहा वर्षांत 3.55 दशलक्ष कार्बन क्रेडिट्स विकून 19.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. […]
Home Minister Amit Shah : देशात डाव्या चळवळीने सुरू केलेल्या नक्षलवादाचा शेवट जवळ आलाय. त्यांची आर्थिक कोंडी करा, अशी महत्त्वपूर्ण सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा […]
Naxal movement in slums : मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये नक्षलवाद्यांना आश्रय दिला जातो आहे. ही गंभीर बाब असल्याची चिंता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित […]
पुणे- सातारा मार्गावरील टोल रद्द होणार नाही. ‘रिलायन्स इन्फ्रामुळे अनेक वर्षांपासून या रस्त्यांची कामे रखडलेली आहेत. ती कामे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएजाय) पन्नास कोटी रुपये […]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठवड्याभरापूर्वी औरंगाबादच्या सभेत विरोधकांना उद्देशून आजी, माजी आणि भावी सहकारी असा उल्लेख केला होता. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :उद्धव ठाकरे यांनी […]
Somaiya slammed the NCP : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर त्यांना कोल्हापूर दौर्यात अडथळा आणणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमुळे राज्याच्या […]
Bhabanipur by Polls : पश्चिम बंगालच्या भवानीपूरमधील पोटनिवडणुकीत राजकीय संघर्ष तीव्र झाला. येथे भाजपने प्रियांका टिबरेवाल यांच्याशी गैरवर्तन झाल्याबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. […]
Nagpur Education Policy : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला आरईएसएस किंवा नागपूर शिक्षण धोरण म्हणण्यास हरकत नाही. […]
विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : नुकताच किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर मनी लाँड्रिंगचे आरोप केले होते आणि ईडी चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर […]
Finance Ministry : सरकारने कोरोना कालावधीत विविध मंत्रालये आणि विभागांच्या खर्चावरील लावलेले निर्बंध आता उठवले आहेत. अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, महसूल वाढ आणि आर्थिक […]
pm narendra modi unga speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित केले, त्यांच्या अमेरिका दौऱ्याचा हा शेवटचा दिवस होता. भाजपचे अध्यक्ष […]
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तीन दिवसांचा अमेरिका दौरा शनिवारी संपला. या भेटीनंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध आणखी दृढ होतील असा […]
विशेष प्रतिनिधी मुबंई : पुणे महानगरपालिकेतील एका महिला कर्मचाऱ्यास शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून भाजपचे आमदार सुनील कांबळे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. फोनवरील संभाषणाची ही ऑडियो […]
विशेष प्रतिनिधी सोलापूर : किरीट सोमय्या हे नाव मागील बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. कधी हसन मुश्रीफ यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे तर कधी अनिल परब यांना […]
ईडीच्या नोटिशी संदर्भात सिंदखेड राजामध्ये भाष्य करताना सुप्रिया सुळे यांनी अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरीस यांची साक्ष काढली. कमला हॅरीस यांनी कोणत्याही देशात लोकशाही कोणतीही किंमत […]
Bihar motihari accident : बिहारच्या मोतिहारीमध्ये रविवारी मोठी दुर्घटना झाली. सीकरहाना नदीत बोट उलटल्याने 22 जण बुडाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 6 मृतदेह बाहेर […]
महाराष्ट्रासाठी पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे असं ट्विट के. एस. होसाळीकर यांनी केलं आहे. वृत्तसंस्था मुंबई:गुलाब चक्रीवादळ हे बंगालच्या […]
SSC Recruitment 2021 : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने त्यांच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर सिलेक्शन पोस्ट फेज 9 अंतर्गत पदवीधर, 12 वी पास आणि 10 […]
Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’मध्ये नद्यांचे महत्त्व, स्वच्छता आणि व्होकल फॉर लोकल यावर जोर दिला आहे. […]
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे धसत चाललेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी सगळीकडून प्रयत्न होत असताना शेतकरी आंदोलकांनी भारत बंद पुकारला आहे. त्यामुळे त्याला सर्वसामान्य जनतेकडून कितपत प्रतिसाद मिळेल याविषयीच मूळात […]
विशेष प्रतिनिधी मुंबई – शिक्षणासाठी मुंबईत येणाऱ्या राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या वास्तव्याची व्यवस्था करण्यासाठी म्हाडामार्फत विद्यार्थ्यांचे पहिले वसतिगृह काळाचौकी येथे उभारण्यात येणार आहे. या वसतिगृहात ५०० मुला-मुलींची […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App